logo
(Trust Registration No. 393)
AIMA MEDIA
logo

सूत्रों के मुताबिक, सुप्रीम कोर्ट ने ओल्ड पेंशन स्कीम (OPS) को लेकर अहम फैसला सुनाया है, जिससे देशभर के लाखों सरकारी कर्मचारियों और पेंशनर्स को बड़ी राहत मिली है। इस फैसले के बाद कर्मचारियों में खुशी और उम्मीद का माहौल देखा जा रहा है।

↗️ सूत्रों के अनुसार, कोर्ट ने स्पष्ट कहा है कि
“पेंशन कोई सुविधा नहीं, बल्कि कर्मचारियों का अधिकार है।”
बताया जा रहा है कि अब OPS के तहत आने वाले कर्मचारियों को उनकी पूरी पेंशन मिलेगी और किसी भी प्रकार की मनमानी कटौती या रोक पर सख्ती से रोक लगाई जाएगी।
❓️ क्या है इस फैसले का मतलब?

• OPS वालों को पूरी पेंशन का अधिकार सुनिश्चित
• मनमानी कटौती या रोक लगाने पर रोक
• लाखों कर्मचारियों और पेंशनर्स को सीधी राहत
• भविष्य की आर्थिक सुरक्षा को मिला मजबूत आधार

👫 जवानों और कर्मचारियों की भावना:

सूत्रों के मुताबिक, इस फैसले के बाद कर्मचारियों और रिटायर्ड पेंशनर्स के चेहरों पर राहत साफ दिख रही है। कई लोगों के लिए यह फैसला सिर्फ आर्थिक मदद नहीं, बल्कि सम्मान और सुरक्षा का प्रतीक बन गया है।
🔥 सबसे बड़ा संदेश:
🥈 “पेंशन अब हक है, कोई एहसान नहीं”।
🪖 CAPF जवानों और अन्य सरकारी कर्मचारियों के बीच भी इस फैसले को लेकर चर्चा तेज हो गई है। अब सभी की नजर आगे के लागू होने वाले नियमों और आदेशों पर है।

0
0 views    0 comment
0 Shares


کشمیر، 25 مارچ، بھارت کے زیرِ انتظام جموں و کشمیر کے صوبہء کشمیر سے تعلق رکھنے والے رکنِ پارلیمنٹ، انجنئیر رشید نے ایران کے مظلومین کے لیے اپنی ایک ماہ کی 'سیلری' وقف کرنے کا اعلان کیا ہے۔ یاد رہے کہ اسلامی جمہوریہ ایران پر امریکا اور اسرائیل نے جنگ مُسلّط کی ہوئی ہے جس کے نتیجے میں ہزاروں قیمتیں اِنسانی جانوں کا ذیاں ہو رہا ہے۔ انجنئیر رشید نے پارلیمنٹ کے فلور پر کھڑے ہو کر منتخب 'چیمبر' کو مخاطب کرتے ہوئے کہا ہے کہ امریکا اور اسرائیل نے ایران کی خود مختار اسلامی ریاست پر جو مشترکہ حملہ کیا ہے وہ بے جواز ہے۔ انہوں نے زور دار انداز میں امریکا اور اسرائیل کے ایران پر اٹھائے گے اقدام کی مزمت کی اور ایران کے حساس مقامات پر ایر اسٹرائیکس اور فضائی حملوں کو قومِ ایران کے لیے جینوسائیڈ کے مترادف قرار دیا ہے۔ انہوں نے کہا کہ جو مُلک اپنے آپ کو 'سپریم پاور' کہلواتا ہے اور دنیا بھر میں انسانی حقوق کی علمبرداری کی بات کرتا ہے وہی ایک خود مختار اسلامی ریاست پر مظالم کے پہاڑ توڑ رہا ہے اور معصوموں بے گناہوں اور بے ضرر انسانوں کی جانیں لے رہا ہے۔ انہوں نے کہا کہ وادیِ کشمیر سے ایران کی ثقافت جُڑی ہوئی ہے۔ بھائی چارے کی ایک نا ملنے والی مثال ہے۔ یہی وجہ ہے کہ کشمیر کے بچے اپنے منی بینک لاکر، سائیکلیں اور دیگر قیمتی ایشا ایران کے مظلوموں کے لیے رواناں کر رہے ہیں۔ انہوں نے کہا کہ کشمیر کی بغیّور مائیں اور بیٹیاں اپنے قیمتی زیورات ایران کے جنگ زدگان کے لیے پیش کر رہی ہیں۔ انہوں نے کشمیر کے لوگوں کے جذبے کو لا مثالی قرار دیتے ہوئے کہا کہ وہ اس حد تک تیار ہیں کہ وہ خود بھی فروخت ہو جائیں اور ایران کے لوگوں کے کام آسکیں۔ انہوں نے کہا کہ کشمیر کے باشعور اور دردمندان نو جوانوں نے اپنی گاڑیاں،بائیکس اور اسکوٹیز تک قوم ایران کے لیے وقف کر دیں ہیں۔ انہوں نے 'چیر' کو مخاطب کرتے ہوئے مرکزی حکومت پر بھی زور دیا اور کہا کہ وہ بھی ایران کے مظلوں کی بروقت اور ہر طرح کی مالی اور اخلاق امداد کریں۔

1
0 views    0 comment
0 Shares

1
1 views    0 comment
0 Shares

जौनपुर। वीर बहादुर सिंह पूर्वांचल विश्वविद्यालय (VBSPU) के नाम एक और अंतरराष्ट्रीय उपलब्धि जुड़ गई है। विश्वविद्यालय के कंप्यूटर साइंस एवं इंजीनियरिंग विभाग के एमटेक छात्र मो. मुज्तबा अख्तर ने दुबई में आयोजित प्रतिष्ठित अंतरराष्ट्रीय सम्मेलन में 'बेस्ट पेपर अवार्ड' जीतकर जनपद और संस्थान का मान बढ़ाया है।
​डिजिटल सुरक्षा पर केंद्रित है शोध
​मुज्तबा अख्तर ने दुबई में संपन्न हुए "इन्फॉर्मेशन सिस्टम डिजाइन एंड इंटेलिजेंट एप्लीकेशन–2026" (INDIA-2026) कॉन्फ्रेंस में अपना शोधपत्र प्रस्तुत किया। उनका यह शोध कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) और प्राकृतिक भाषा संसाधन (NLP) के उन्नत प्रयोगों पर आधारित है। विशेष रूप से, उन्होंने 'मैनिपुलेटेड स्पीच' (छेड़छाड़ की गई आवाज) की पहचान करने के लिए अत्याधुनिक तकनीक विकसित की है, जो भविष्य में डिजिटल सुरक्षा और साइबर अपराधों को रोकने में अत्यंत प्रभावी साबित होगी।
​कुलपति ने दी बधाई
​छात्र की इस वैश्विक सफलता पर विश्वविद्यालय की कुलपति प्रो. वंदना सिंह ने मुज्तबा को सम्मानित किया। उन्होंने कहा कि अंतरराष्ट्रीय मंच पर शोध की सराहना होना विश्वविद्यालय की उच्च शैक्षणिक गुणवत्ता और बेहतर शोध संस्कृति का प्रमाण है। यह उपलब्धि अन्य छात्रों के लिए भी प्रेरणा का स्रोत बनेगी।
​कुशल मार्गदर्शन का परिणाम
​यह शोध कार्य कंप्यूटर साइंस विभागाध्यक्ष डॉ. विक्रांत भटेजा के निर्देशन में संपन्न हुआ है। छात्र की इस सफलता पर इंजीनियरिंग संकायाध्यक्ष प्रो. सौरभ पाल, आईक्यूएसी चेयरमैन प्रो. गिरिधर मिश्र और परीक्षा नियंत्रक डॉ. विनोद सिंह सहित अन्य शिक्षकों ने हर्ष व्यक्त करते हुए मुज्तबा के उज्ज्वल भविष्य की कामना की है।

0
0 views    0 comment
0 Shares



विजय कुमार, वरिष्ठ पत्रकार

विशेष रिपोर्ट:
गया से उठी यह आवाज अब केवल एक जिले की समस्या नहीं, बल्कि पूरे देश के उस दर्द की गूंज है, जहां रसोई गैस (LPG) आम आदमी की पहुंच से धीरे-धीरे बाहर होती जा रही है। गया जिला कांग्रेस कमिटी द्वारा किया गया प्रदर्शन इस बढ़ती बेचैनी और आक्रोश का सीधा संकेत है।
महंगाई: रसोई की सबसे बड़ी दुश्मन
आज एक आम परिवार के लिए LPG सिलेंडर केवल एक सुविधा नहीं, बल्कि जीवन की आवश्यकता है। लेकिन जब इसकी कीमतें लगातार बढ़ती हैं और सप्लाई में किल्लत होती है, तो सबसे पहले असर गरीब और मध्यम वर्ग पर पड़ता है।

क्या सरकार को यह एहसास है कि रसोई की यह “चुप्पी” किसी बड़े विस्फोट की भूमिका बन रही है?

नीतियों पर सवाल:
केंद्र सरकार की नीतियों पर सवाल उठना स्वाभाविक है।
क्या यह केवल वैश्विक बाजार का असर है, या फिर नीतिगत विफलता?
क्यों सब्सिडी धीरे-धीरे समाप्त होती गई?
क्यों आम जनता को राहत देने की बजाय बोझ बढ़ाया गया?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी के खिलाफ पुतला दहन केवल प्रतीक नहीं, बल्कि जनता के भीतर बढ़ते असंतोष का खुला प्रदर्शन है।

जमीनी सच्चाई बनाम सरकारी दावे,
सरकार अक्सर “विकास” और “सुविधा” की बात करती है, लेकिन जमीनी हकीकत यह है कि
गैस एजेंसियों पर लंबी कतारें
समय पर सिलेंडर नहीं मिलना
और कीमतों में लगातार वृद्धि
यह सब मिलकर उस “अच्छे दिनों” के दावे पर सवाल खड़े कर रहे हैं।

राजनीति या जनसंघर्ष?
यह प्रदर्शन विपक्ष की राजनीति का हिस्सा जरूर हो सकता है, लेकिन इसे केवल राजनीति कहकर खारिज करना खतरनाक होगा।
क्योंकि जब रसोई की आग ठंडी पड़ती है, तब सड़कों पर आग जरूर जलती है।

चेतावनी साफ है:
गया से उठी यह चिंगारी अगर समय रहते नहीं बुझाई गई, तो यह पूरे राज्य और देश में फैल सकती है।
महंगाई, बेरोजगारी और अब रसोई संकट—यह त्रिकोण किसी भी सरकार के लिए सबसे बड़ा खतरा बन सकता है।
निष्कर्ष:
LPG की कीमतें केवल आर्थिक मुद्दा नहीं, बल्कि सामाजिक और राजनीतिक विस्फोट का कारण बन सकती हैं।
सरकार को चाहिए कि वह तत्काल राहत के उपाय करे, नहीं तो “रसोई की चुप्पी” आने वाले समय में “जनता की चीख” बन सकती है।

20
56 views    0 comment
0 Shares



विजय कुमार, वरिष्ठ पत्रकार

विशेष रिपोर्ट:
गया से उठी यह आवाज अब केवल एक जिले की समस्या नहीं, बल्कि पूरे देश के उस दर्द की गूंज है, जहां रसोई गैस (LPG) आम आदमी की पहुंच से धीरे-धीरे बाहर होती जा रही है। गया जिला कांग्रेस कमिटी द्वारा किया गया प्रदर्शन इस बढ़ती बेचैनी और आक्रोश का सीधा संकेत है।
महंगाई: रसोई की सबसे बड़ी दुश्मन
आज एक आम परिवार के लिए LPG सिलेंडर केवल एक सुविधा नहीं, बल्कि जीवन की आवश्यकता है। लेकिन जब इसकी कीमतें लगातार बढ़ती हैं और सप्लाई में किल्लत होती है, तो सबसे पहले असर गरीब और मध्यम वर्ग पर पड़ता है।

क्या सरकार को यह एहसास है कि रसोई की यह “चुप्पी” किसी बड़े विस्फोट की भूमिका बन रही है?

नीतियों पर सवाल:
केंद्र सरकार की नीतियों पर सवाल उठना स्वाभाविक है।
क्या यह केवल वैश्विक बाजार का असर है, या फिर नीतिगत विफलता?
क्यों सब्सिडी धीरे-धीरे समाप्त होती गई?
क्यों आम जनता को राहत देने की बजाय बोझ बढ़ाया गया?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी के खिलाफ पुतला दहन केवल प्रतीक नहीं, बल्कि जनता के भीतर बढ़ते असंतोष का खुला प्रदर्शन है।

जमीनी सच्चाई बनाम सरकारी दावे,
सरकार अक्सर “विकास” और “सुविधा” की बात करती है, लेकिन जमीनी हकीकत यह है कि
गैस एजेंसियों पर लंबी कतारें
समय पर सिलेंडर नहीं मिलना
और कीमतों में लगातार वृद्धि
यह सब मिलकर उस “अच्छे दिनों” के दावे पर सवाल खड़े कर रहे हैं।

राजनीति या जनसंघर्ष?
यह प्रदर्शन विपक्ष की राजनीति का हिस्सा जरूर हो सकता है, लेकिन इसे केवल राजनीति कहकर खारिज करना खतरनाक होगा।
क्योंकि जब रसोई की आग ठंडी पड़ती है, तब सड़कों पर आग जरूर जलती है।

चेतावनी साफ है:
गया से उठी यह चिंगारी अगर समय रहते नहीं बुझाई गई, तो यह पूरे राज्य और देश में फैल सकती है।
महंगाई, बेरोजगारी और अब रसोई संकट—यह त्रिकोण किसी भी सरकार के लिए सबसे बड़ा खतरा बन सकता है।
निष्कर्ष:
LPG की कीमतें केवल आर्थिक मुद्दा नहीं, बल्कि सामाजिक और राजनीतिक विस्फोट का कारण बन सकती हैं।
सरकार को चाहिए कि वह तत्काल राहत के उपाय करे, नहीं तो “रसोई की चुप्पी” आने वाले समय में “जनता की चीख” बन सकती है।

0
0 views    0 comment
0 Shares

5
163 views    0 comment
0 Shares

9
273 views    0 comment
0 Shares


धुळे : कासारे छाईल येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून तांब्याची तार लंपास करणाऱ्या टोळीला सोमवारी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी या कारवाईत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १९७किलो तांब्याची केबल आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जानेवारीतील गुन्ह्याचा समांतर

तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना तार चोरणारी टोळी शेवाळी शिवारात येणार 5 असल्याची माहिती न मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने संशयास्पद


तीन मोठे गुन्हे उघड

ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी साक्री पोलीस ठाण्यांतर्गत दोन आणि निजामपूर पोलीस ठाण्यांतर्गत एक अशा एकूण तीन ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

पिकअप क्र. एमएच १९ बीएम ३२६८ येताना दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग करून तीन जणांना ताब्यात घेतले. यात मच्छिद्र भटु जाधव (वय २५, रा. पेरेजपूर), प्रविण रविंद्र जाधव (वय २४, रा. पेरेजपूर) आणि सुलतान नुरा शहा (वय २६, रा. साक्री) यांचा समावेश आहे.

0
70 views    0 comment
0 Shares

14
379 views    0 comment
0 Shares

16
301 views    0 comment
0 Shares

18
465 views    0 comment
0 Shares



🔶ईरान जंग का असरः एशिया में परमाणु ऊर्जा की दौड़ तेज, वियतनाम-रूस के बीच हुई बड़ी न्यूक्लियर डील

🔶कर्नाटक में पॉलिसी- बच्चों का स्क्रीन टाइम 1 घंटा रहे:शाम 7 बजे के बाद इंटरनेट बंद; 9-12वीं के छात्रों के लिए ड्राफ्ट जारी

🔶I-PAC रेड में दखल, सुप्रीम कोर्ट ने ममता से पूछा:केंद्र में आपकी सरकार होती तो क्या करते; ED अफसरों के भी अपने अधिकार हैं

🔶दिल्ली का 21% बजट फंड प्रदूषण से निपटने के लिए:₹1.03 लाख करोड़ में ₹22 हजार करोड़ दिए; 9वीं-10वीं की लड़कियों को साइकिल-लैपटॉप मिलेंगे

🔶ईरानी राष्ट्रपति मसूद पेजेशकियान का ऐलान: अमेरिका-इजरायल के अलावा अन्य देशों के जहाजों को निकलने का दिया जाएगा रास्ता

🔶देश में खत्म होगा एलपीजी संकट: रसोई गैस से लदे दो जहाजों ने होमुर्ज स्ट्रेट किया पार, भारत आने में लगेंगे दो दिन

🔶खत्म हो जाएगा युद्ध? 'ईरान परमाणु हथियार न रखने पर हुआ सहमत', ट्रंप का दावा- अमेरिका ने जीत ली जंग

🔶तमिलनाडु चुनाव सर्वे: DMK गठबंधन को 180 सीटों का अनुमान, AIADMK को बड़ा झटका

🔶भारत में निष्क्रिय इच्छामृत्यु प्राप्त करने वाले पहले व्यक्ति हरीश राणा का हुआ निधन

🔶प्रधानमंत्री मोदी ने की सीसीएस बैठक की अध्यक्षता,पश्चिम एशिया में जारी संघर्ष के बीच निवारण उपायों पर हुई चर्चा

🔶बांग्लादेश नरसंहार दिवस: पीएम तारिक रहमान बोले- 1971 हत्याकांड था सुनियोजित कत्लेआम, शहीदों को दी श्रद्धांजलि

🔶ट्रंप को ईरान ने भेजा महंगा तोहफा!: US राष्ट्रपति का दावा- तेहरान चाहता है समझौता, नहीं रखेगा परमाणु हथियार

🔶Assam Assembly Elections: विरासत से नहीं, सरोकारों से उठी सियासत की नई लहर; असम चुनाव में जेन जी का उभार

🔶ममता बनर्जी संभाल रहीं थीं 23 पद, बंगाल चुनाव से पहले सभी पदों से दिया इस्तीफा

🔶महिलाओं को 2000 रुपये, पुरुषों को फ्री बस, राशन कार्डवालों को फ्री फ्रिज, AIADMK के घोषणा-पत्र में वादों की झड़ी

🔶साइंस में 100, मैथ्स में 99, भरतपुर के आर्यन को राजस्थान बोर्ड 10वीं 99.5% मार्क्स

🔶सोनिया गांधी की बिगड़ी तबीयत, दिल्ली के गंगाराम अस्पताल में किया गया भर्ती

🔶खामनेई की मौत पर संत समाज का बड़ा बयान ‘धर्मगुरु की हत्या किसी भी हाल में स्वीकार्य नहीं’

🔶मिडिल ईस्ट में जारी तनाव के बीच पीएम मोदी और ट्रंप के बीच हुई बातचीत

🔶'बिना लाइसेंस बिहार में नहीं चलेगा एक भी मीट शॉप', डिप्टी CM विजय सिन्हा का ऐलान

🔷राजस्थान रॉयल्स 15300 करोड़ में इंटरनेशनल कंसोर्टियम को बिकी

🔷IPL 2026: राजस्थान के बाद बिक गई RCB, 16.706 करोड़ रुपये की भारी-भरकम रकम में हुई डील

2
270 views    0 comment
0 Shares

22
537 views    0 comment
0 Shares


राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप सध्या समोर येत आहे. विशेषतः “बिंदू नियमावली” (Roster System) मुळे अनेक पात्र आदिवासी विद्यार्थी हक्काच्या शैक्षणिक व नोकरीच्या जागांपासून वंचित राहत असल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या नियमावलीत जागांचे वाटप करताना राखीव प्रवर्गातील जागांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी, पात्र असूनही अनेक आदिवासी विद्यार्थी मागे पडत आहेत. काही ठिकाणी तर गुणवत्ता असूनही त्यांना प्रवेश व संधी मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात आदिवासी विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. उदाहरणार्थ, शासनाकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू असली तरी त्याचा लाभ मर्यादित विद्यार्थ्यांनाच मिळत असल्याचे दिसून येते.

विद्यार्थी व पालकांनी असा आरोप केला आहे की, नियमावलीतील त्रुटी आणि अंमलबजावणीतील विसंगती यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. “हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.

या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री व शासनाने तातडीने लक्ष घालून बिंदू नियमावलीत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अन्यथा, शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यशवंत शिंदे

0
0 views    0 comment
0 Shares

0
215 views    0 comment
0 Shares

तेजपुर जिले के ढेकियाजुली क्षेत्र से एक बेहद ही दर्दनाक और चौंकाने वाली घटना सामने आई है। जानकारी के मुताबिक, एक मां और उसके छोटे बेटे की बेरहमी से हत्या कर दी गई। दोनों के शव घर के भीतर संदिग्ध हालत में पाए गए, जिससे पूरे इलाके में भय और आक्रोश का माहौल है।
घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी है। स्थानीय लोगों का कहना है कि इस तरह की घटना ने क्षेत्र की सुरक्षा व्यवस्था पर बड़े सवाल खड़े कर दिए हैं। लोगों में काफी गुस्सा और डर देखा जा रहा है।
पुलिस ने शवों को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए तेजपुर मेडिकल कॉलेज अस्पताल भेज दिया है। शुरुआती जांच में हत्या की आशंका जताई जा रही है, लेकिन असली वजह का पता जांच के बाद ही चल पाएगा।
सरकार से निवेदन:
इस हृदयविदारक घटना को देखते हुए सरकार और प्रशासन से निवेदन है कि दोषियों को जल्द से जल्द गिरफ्तार कर कड़ी से कड़ी सजा दी जाए। साथ ही, क्षेत्र में सुरक्षा व्यवस्था को मजबूत किया जाए ताकि भविष्य में ऐसी घटनाओं को रोका जा सके और आम जनता खुद को सुरक्षित महसूस कर सके।

0
257 views    0 comment
0 Shares


*ट्रम्प बोले- ईरान न्यूक्लियर हथियार नहीं रखने पर सहमत हुआ: हमने युद्ध जीत लिया है, अमेरिकी विमान तेहरान के ऊपर घूम रहे*

*'ईरान ने US को भेजा कीमती गिफ्ट', राष्ट्रपति ट्रंप का दावा... बोले- समझौता करना चाहता है तेहरान*

*किसानों को संसद से पीएम का आश्वासन: बुवाई में उर्वरक-खाद की कमी नहीं होगी, सरकार हर परिस्थिति में साथ खड़ी है*

*1* खत्म हो जाएगा युद्ध? 'ईरान परमाणु हथियार न रखने पर हुआ सहमत', ट्रंप का दावा- अमेरिका ने जीत ली जंग

*2* ईरान जंग के बीच पहली बार ट्रंप ने PM मोदी को लगाया फोन, स्ट्रेट ऑफ होर्मुज पर बनी रणनीति

*3* देश में खत्म होगा एलपीजी संकट: रसोई गैस से लदे दो जहाजों ने होमुर्ज स्ट्रेट किया पार, भारत आने में लगेंगे दो दिन

*4* युद्ध के साये में भारत एक साथ: केंद्र सरकार ने आज बुलाई सर्वदलीय बैठक, पश्चिम एशिया संकट पर होगा महामंथन

*5* अमेरिकियों के लिए भी अच्छा है मजबूत भारत, शांति बनाने में भूमिका अहम; US अधिकारी बोले

*6* आठ युद्ध रुकवाने का दावा, अब खुद तलाश रहे मध्यस्थ; क्या ईरान में फंस गए हैं डोनाल्ड ट्रंप?

*7* सोनिया गांधी सर गंगाराम अस्पताल में भर्ती, एक्सपर्ट डॉक्टरों की निगरानी में चल रहा इलाज

*8* देश में पहली बार इच्छामृत्यु, हरीश राणा की मौत, 13 साल से कोमा में थे, सुप्रीम कोर्ट ने 13 दिन पहले इजाजत दी थी

*9* पाकिस्तान दुनिया का सबसे प्रदूषित देश, भारत का छठा नंबर, UP के लोनी शहर की हवा दुनिया में सबसे खराब, नई दिल्ली चौथे नंबर पर

*10* गुजरात UCC बिल पास करने वाला दूसरा राज्य बना, विधानसभा में बहुमत से बिल पास, कांग्रेस ने वोटिंग से वॉकआउट किया था

*11* रेलवे टिकट 8 घंटे पहले कैंसिल करने पर ही रिफंड, 4 घंटे का नियम खत्म; ट्रेन छूटने के 30 मिनट पहले बोर्डिंग स्टेशन बदल सकेंगे

*12* अजित पवार प्लेन क्रैश मामले में बेंगलुरु में जीरो FIR, भतीजे रोहित ने साजिश का आरोप लगाया, कहा- महाराष्ट्र में शिकायत दर्ज नहीं की गई

*13* अफवाह का फुल टैंक! राजस्थान में पेट्रोल पंपों पर मचा हड़कंप; केन-बोतल लेकर दौड़े लोग

*14* रिपोर्ट: सऊदी ने ट्रम्प से कहा-ईरान पर हमले जारी रखें, मौजूदा सरकार को खत्म किया जाए, वह खाड़ी के लिए खतरा

*15* 'भारत के साथ हमारे मजबूत रिश्ते, अमेरिका पर भरोसा नहीं...' जंग के बीच ईरान का बयान

*16* उत्तर से पूर्वोत्तर भारत तक तेजी से बदलेगा मौसम, कहीं बारिश-आंधी तो कहीं गर्मी बढ़ने के आसार

1
266 views    0 comment
0 Shares

सम्राट अशोक
भारताचा तिसरा मौर्य सम्राट


भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते. अशोक हे भारतवर्षात सर्वात पहिले चक्रवर्ती सम्राट होते, त्यांच्या अगोदर बिंदुसार आणि चंद्रगुप्त हे सम्राट मानले जातात, परंतु त्यांना चक्रवर्ती म्हटले जात नाही. अशोक यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक, महान अशोक आणि अशोक द ग्रेट नावांनीही ओळखले जाते. अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.

सम्राट अशोक मौर्य
धम्माराखित, धर्माराजिका, धम्माराजिका, धम्मारज्ञ, चक्रवर्तीं, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, देवानाम प्रिय:, प्रियदर्शी, भूपतिं, मौर्यराजा, धर्माशोक, धम्मशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धम्मनायक, अशोक महान

आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख सन १८३७ मध्ये वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्ममी,खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला 'देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्ध धर्म, बौद्ध धर्माची तत्त्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.

अशोकानंतर राज्याला योग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून आला विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची कार्य खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्याने चालना दिले त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले स्वतःच्या मुलांना त्याने धर्म प्रसारासाठी पाठवले धम्मचक्र परिवर्तन करणारा अशोक हा प्राचीन भारतातील एक श्रेष्ठ व चक्रवर्ती शासक ठरला आहे इतिहासाला युगानुयुगे त्याची नोंद घ्यावी लागेल मानवी कल्याणासाठी पथक प्रयत्न करणारा प्रजा हीच दक्ष व प्रजा कल्याणकारी शासक म्हणून अनेक इतिहासकारांनी अशोकाच्या कार्याचा गौरव केलेला आहे

माधव कोंडविलकर आपले पुस्तक ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’ मध्ये म्हणतात की, ‘‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा सम्राट् अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.’’

बालपण व सुरुवातीची कारकीर्द
संपादन
अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिंदुसार यांना अनेक पत्‍नी होत्या, त्यातील धर्मा ही अशोकची आई होती. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले. अशोकाच्या आईचे नाव काही ठिकाणी चंपा असे आले आहे आणि ती एका राज्याची मुलगी होती असा उल्लेख काही लेखक करतात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेले आहे तत्कालीन अशोकाचे शिलालेख वस्तू हे याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण साधने आहेत.

राज्यारोहण

अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वासही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर कीर्ती दुमदुमत लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे, तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. (त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रूरतेने चिरडला गेला.)

अशोकच्या यशाने त्याच्या भावांचा दुस्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकावले, या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला, तो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंगमध्ये जाउन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्‍नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत.

मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिंदुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. त्या काळात असे मानतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्धधर्मी परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदिशा येथील एका व्यापा‍ऱ्याची मुलगी होती. ती बौद्धधर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोकला पाटलीपुत्रमध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले.

अशोकची पुढील काही वर्षे शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी सनपूर्व २७३ मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्‍नांत देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्रचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा अशी त्याची ओळख तयार होऊ लागली.

राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणार चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाच्या नावाचा उल्लेख करावा लागतो रोमिला थापर यांनी अशोकाच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे.

कलिंगचे युद्ध
संपादन
मुख्य लेख: कलिंगचे युद्ध
कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगढ व झारखंड मधील काही भाग येतात.

कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यवसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, ती कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ च्या सुमारास सुरू झाले. सुशीमच्या एक भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती. अशोकने हे कारण मानले व कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितले.

सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंगमध्ये दहशत माजवली. मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले. कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते कलिंग युद्धानंतर त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला एक नवा विचार स्वीकारून ठाणे आपली राज्यव्यवस्था अधिक सक्षम आणि दृढ केली त्याच्या शांततेच्या मार्गाचा सकारात्मक परिणाम राज्य व्यवस्थेवर झाला

बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार

अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले. अशी कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले अग्नीय अशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोई निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती अनेक नवे रस्ते बांधले प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली नव्या धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या अशा प्रकारे त्याने अनेक लोक उपयोगी आणि कल्याणकारी कार्य केलं होतं त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचे कामही अशोकाने केले

१९७१ साली सम्राट अशोकाचा एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरारीया (प्रत्यक्षात नक्तितालाई) या खेड्याजवळ सापडला. या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्राध्यापक हॅरी फाल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारा होता हे सिद्ध झाले आहे. राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणीसोबत (नक्तितालाई) येथे सहलीला आला होता असे या शिलालेखात लिहिलले आढळले आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षु संघाचे वास्तव्य होते याचे अनेक पुरावे आजही येथे पहायला मिळतात.

अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्धधर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकिर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातिधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रिपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.

अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना मान देणे, संतांना, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचारतत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही.

अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.

अशोकाचे स्तंभ व शिलालेख

अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा दिला म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोकाअगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारश्या नोंदी आढळत नाहीत त्यामुळे तत्कालीन ऐतिहासिक मिळवणे जिकरीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनुसार आजवर सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले, अजूनही उत्खननांमध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे अशोका संदर्भात बरीचशी माहिती शिलालेखांवरून व स्तंभांवरून आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे "देवानांपिय पियदसी" (पालीमध्ये) अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ "देवांचा प्रिय व चांगले दाखविणारा" असा होतो. त्याच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता जाणवते, अशोकाने हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यातील मार्गांवर मुख्य चौकांमध्ये स्‍थापित केले होते, जेणेकरून प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्याला अशोकाच्या राज्यातील आचारविचार कळावेत. अशोक आपल्या प्रजेला आपली मुले असेबसंबोधत असे व अहिंसेबद्द्ल व बौद्ध धर्माच्या तत्त्वांवर (धम्म व योग्य आचरणावर) त्याचा भर असे. अशोकाच्या लेखांमध्ये त्याच्या स्तुतीपर अनेक सुमने आहेत. ते अशोकाने मिळवलेल्या प्रदेशाची माहिती देतात. तसेच त्यांत शेजारच्या राज्याबद्दलची माहितीही आहे. एका स्तंभामध्ये कलिंग युद्धाचे वर्णन आहे त्यात अशोकाची साहाय्यक राज्ये व नागरी व्यवस्थापनेवरही माहिती कोरली आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वांत प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांसाठी व शास्त्रज्ञांसाठी अशोक कालीन चिन्हे, लेख, स्तंभांचा हा खूप महत्त्वपूर्ण ठेवा आहे. तो मौर्य साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी उद्धृत करतो. अशोकाच्या चिन्हांवरून त्याला भावी पिढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार करावा, त्याला कोणत्या गुंणांसाठी त्याला लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते.

सैनिकी शक्ती
संपादन
अशोकांच्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती होती. जरी कलिङ्ग युद्धात खूप सैनिक मारले गेले, तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण व्हावा एव्हढे प्रचंड सैनिकी सामर्थ्य सम्राट अशोकांचे होते.

सम्राट अशोकांचे सैन्यसामर्थ्य फार अफाट होते. जर या सम्राट अशोकांनी आपला साम्राज्य विस्तार करण्याचे ठरविले असते तर, या पृथ्वीतलावरील एकामागून एक देश जिंकून आपल्या अफाट साम्राज्यास जोडत गेले असते. सम्राट अशोकांचे गुप्तहेर खाते फार प्रभावी होते. त्यामध्ये महिला गुप्तहेरही होत्या.

सम्राट अशोकांनी कलिंगा युद्धाच्या रक्तपातानंतर जरी शांतिप्रिय असा बौद्ध धम्म स्वीकारला तरी त्यांनी आपले सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले होते. सम्राट अशोकांचे सैन्य खालीलप्रमाणे होते.

पायदळ (Military Men) : ६,००,००० (सहा लाख)
घोडेस्वार सैनिक (Horse Calvary) : ३०,००० (तीस हजार)
हत्तीदळ (Elephant Calvary) : ९,००० (नऊ हजार)
युद्ध नौका (Sea Boat) : २,००० (दोन हजार)
रथ सैनिक - २०,००० (वीस हजार)

सगळेच लोक जर अहिंसेने वागत असतील, तर त्या देशाचे संरक्षण कसे केले जाईल ? अशा काल्पनिक प्रश्नाचं उत्तर देणं खरं तर जरासं अवघडही आहे; पण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात, एका सम्राटाने, ‘अहिंसा आणि अनुकंपा’ या तत्त्वांचा अवलंब करून भारतावर राज्य केले होते. त्यांचे नाव सम्राट अशोक – शांती आणि सामाजिक न्याय यांचा सम्राट. जुलूम–जबरदस्ती करून, स्वतःच्या ऐषारामासाठी सुख-समाधानासाठीच फक्त तजवीज करून किंवा स्वतःचा डामडौल मिरवत त्यांनी राज्य केले नाही तर स्वतःच्या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करत आणि स्वतःच्या प्रजेला समानतेने आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला. आत्ताच्या जगात शांती, न्याय आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी, आत्ताचे राज्यकर्ते, प्रशासक, राजकारणी लोक, मुलकी कर्मचारी, धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक, या सर्वांनाच, सम्राट अशोकांचे हे आदर्श असे उदाहरण मार्गदर्शक ठरू शकेल.”
— दुली चंद्र जैन आणि सुनीता जैन (ग्रंथ- ‘अशोका एम्परर ऑर मॉन्क’)

“सम्राट अशोक हे शांततेसाठी वाहून घेतलेला महामानव होते आणि इतिहासात ते असे एकमेव सम्राट होऊन गेले, ज्यांनी कलिंगच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पुन्हा कुठलेच युद्ध न करण्याचा निर्धार केला होता. स्वतःचं उरलेलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या प्रजेच्याच नाही तर तमाम मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं. या सेवाव्रतात दिसलेला त्यांचा दानशूरपणा, उपकारबुद्धी, मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्ती, संपूर्ण इतिहासात अगदी अभावानेच दिसून येते. भारतीय इतिहासात सम्राट अशोकांनी खरोखरच एक सवर्णकाळ निर्माण करून दाखवला.”
— डॉ. कीर्तीसिंघे

अशोक जयंती
संपादन
मुख्य लेख: सम्राट अशोक जयंती
चैत्र शुक्ल अष्टमी रोजी दरवर्षी भारतामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती साजरी केली जाते. बिहार सरकारने २०१६ मध्ये १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशीच ‘अशोक जयंती’ असल्याचा शोध घेऊन साजरी केली होती. ४ एप्रिल २०१७ मध्ये सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती साजरी करण्यात आली. हे तीनही दिवस भारतीय तिथीनुसार चैत्र शुक्ल अष्टमी आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
93 views    0 comment
0 Shares

पैट्रोलियम मंत्रालय / आई०ओ०सी० से प्राप्त गाईडलाईन एवं महाप्रबन्धक, कुमाऊँ मण्डल विकास निगम लिमिटेड, नैनीताल के पत्रांक सं0 4351/11-गैस दिनांक 20 मार्च 2026 के कम में सभी उपभोक्ताओं को गैस बुकिंग कराने के उपरांत डी०ए०सी० लेकर ही डोर टू डोर गैस की आपूर्ति की जानी है। जिसके दृष्टिगत जनपद ऊधमसिंह नगर के अन्तर्गत संचालित समस्त गैस एजेंसी संचालकों को निर्देशित किया जाता है कि दिनांक 24 मार्च 2026 से घरेलू गैस का वितरण केवल होमडिलीवरी के माध्यम से ही करना सुनिश्चित करें। उपरोक्त के अतिरिक्त यदि उपभोक्ताओं को किसी प्रकार की समस्या हो, तो निम्नलिखित दूरभाष नम्बरों पर शिकायत कर सकते हैं।
आपदा कन्ट्रोल रूम 05944-250250, 05944-250500 एलपीजी शिकायती टोलफ्री नम्बर 18002333555.

#badaunharpalnews #budaunharpal #badaunharpal #UttarPradeshNews #budaun #badaun #ujhani #BreakingNews #badaunnews #Headlines #uttrakhand #udhamsinghnagar #rudrapur बदायूँ हर पल न्यूज़ @badaunharpalnews

1
0 views    0 comment
0 Shares

Subject- उत्तर प्रदेश कृषि भर्ती AGTA) में आरक्षण नीति के उल्लंघन संबंधी निवेदन.

आदरणीय महोदय,(

मेरा नाम सूरज सिंह है। मैं CSA विश्वविद्यालय, कानपुर (उत्तर प्रदेश) में शोध छात्र हूँ।

सविनय निवेदन है कि मैं आपका ध्यान उत्तर प्रदेश में हाल ही में निकली UPSSSC कृषि तकनीकी सहायक (AGTA) भर्ती में आरक्षण नीति के संभावित उल्लंघन की ओर आकर्षित करना चाहता हूँ।
इस भर्ती में कुल 2759 पद घोषित किए गए हैं, परंतु जारी की गई वर्गवार सीटों का वितरण निर्धारित आरक्षण मानकों के अनुरूप प्रतीत नहीं होता।

जारी सीटों का विवरण-
* सामान्य (UR) – 1692 (61%)
* ओबीसी (OBC) – 573 (21%)
* ईडब्ल्यूएस (EWS) – 275 (10%)
* अनुसूचित जाति (SC) – 213 (8%)
* अनुसूचित जनजाति (ST) – 6 (लगभग 0.2%)

आरक्षण नीति के अनुसार अपेक्षित सीटें-

उत्तर प्रदेश सार्वजनिक सेवाओं में आरक्षण अधिनियम, 1994 के अनुसार:

* ओबीसी (OBC) – 27% (लगभग 745 सीटें)
* अनुसूचित जाति (SC) – 21% (लगभग 579 सीटें)
* अनुसूचित जनजाति (ST) – 2% (लगभग 55 सीटें)

मुख्य चिंताएं-
* OBC, SC एवं ST वर्गों को निर्धारित प्रतिशत से काफी कम सीटें प्रदान की गई हैं।
* ST वर्ग को अत्यंत कम प्रतिनिधित्व मिला है।
* आरक्षण अधिनियम 1994 का समुचित पालन नहीं किया गया है।
* यह स्थिति सामाजिक न्याय एवं समान अवसर के सिद्धांतों के विपरीत है।

अतः आपसे विनम्र निवेदन है कि इस गंभीर विषय को संज्ञान में लेकर उचित मंच पर उठाने एवं निष्पक्ष जांच कराकर आरक्षण नीति का सही अनुपालन सुनिश्चित कराने की कृपा करें।

हमें पूर्ण विश्वास है कि आप इस विषय पर आवश्यक कार्रवाई करेंगे और न्याय सुनिश्चित करेंगे।

धन्यवाद।

भवदीय,
सूरज सिंह
शोध छात्र

CSA विश्वविद्यालय, कानपुर उत्तर प्रदेश.

4
589 views    0 comment
0 Shares


➡ लखनऊ- CM योगी आदित्यनाथ का आज का कार्यक्रम, आज बहराइच और बलरामपुर का दौरा करेंगे, आज सुबह 11 बजे बहराइच पहुचेंगे सीएम, मुख्यमंत्री आवास योजना का लाभ वितरण, 136 परिवारों को बड़ी सौगात देंगे, गरीब परिवारों को मिलेगा पक्का घर, 12.25 बजे बलरामपुर जाएंगे मुख्यमंत्री योगी, मां देवीपाटन मंदिर में करेंगे दर्शन, कई कार्यक्रमों में CM करेंगे शिरकत

➡ लखनऊ- मोहनलालगंज तहसील में रजिस्ट्री कार्यालय में भीड़, सर्वर की समस्या के कारण कई रजिस्ट्रियां लंबित, बत्ती गुल होने के बाद अधिवक्ताओं को परेशानी, मोबाइल टॉर्च की रोशनी में रजिस्ट्री का प्रयास

➡ लखनऊ- 18 अप्रैल से एकमुश्त समाधान योजना, LDA और आवास विकास परिषद देगी मौका, डिफॉल्टरों को योजना का लाभ 3 महीने तक, डिफॉल्टर आवंटियों को दंड ब्याज से राहत, केवल साधारण ब्याज देय, सॉफ्टवेयर से गणना, 30 दिन में पूरा भुगतान पर 2% की छूट, आवेदन ऑनलाइन, पोर्टल 18 अप्रैल से खुलेगा

➡ प्रयागराज- कोल्ड स्टोर हादसे से जुड़ी खबर, पूर्व विधायक अंसार अहमद और बेटा गिरफ्तार, पुलिस ने कार्रवाई करते हुए गिरफ्तार किया, हादसे में लापरवाही और जिम्मेदारी तय, 2004 में यूपी सरकार में मंत्री रह चुके हैं अंसार

➡ उन्नाव- अज्ञात वाहन ने बाइक को मारी टक्कर, बाइक सवार 3 लोगों की दर्दनाक मौत, अंतिम संस्कार से घर लौट रहे थे सभी, हरदोई जिले के ग्राम अटिया गढ़ी के निवासी, बेहटा मुजावर क्षेत्र के रानीपुर की घटना

➡ बहराइच- सीएम योगी का बहराइच दौरा आज, 136 परिवारों को बड़ी सौगात देंगे, मुख्यमंत्री आवास योजना का लाभ वितरण, गरीब परिवारों को मिलेगा पक्का घर, शौचालय, आवास के लिए भूमि पट्टे दिए जाएंगे, आज सुबह 11 बजे बहराइच पहुचेंगे सीएम, ग्राम पंचायत सेमरहना में कार्यक्रम होगा

➡ बलरामपुर- सीएम योगी का बलरामपुर दौरा आज, मां देवीपाटन मंदिर में करेंगे दर्शन, 12:25 बजे होगा CM का आगमन, कई कार्यक्रमों में CM करेंगे शिरकत

➡ दिल्ली- नेता विपक्ष राहुल गांधी आज जाएंगे केरलम, 4 बजे करीब केरलम के कोझिकोड पहुंचेंगे, कोझिकोड में राहुल जनसभा को करेंगे संबोधित

➡ दिल्ली- सरकार ने बुलाई ऑल पार्टी मीटिंग, मध्य एशिया के हालात पर बैठक, आज शाम 5 बजे होगी अहम बैठक, संसद भवन में होगी अहम बैठक

➡ दिल्ली- सांसद राजीव शुक्ला ने किया पोस्ट, पाकिस्तान को लेकर जोरदार हमला, विश्व पटल पर चौधरी बनना पसंद नहीं- राजीव, ‘कहां भारत और कहां पाकिस्तान तुलना नहीं’, ‘अमेरिका, चीन, रूस, सऊदी अरब ने शांतिदून बनाया’, ट्रम्प खुलकर पाकिस्तान को महत्व दे रहे- राजीव

➡ सिद्धार्थनगर- एचपी पेट्रोल पंप पर भिड़े युवक, पेट्रोल भरवाने को लेकर हुआ विवाद, धौरीकुइयां के पंप पर मारपीट, वीडियो वायरल

➡ अलीगढ़- दुर्गा महारानी की शोभायात्रा पर हंगामा, BJP कार्यकर्ताओं का थाना देहली गेट पर हंगामा, शोभायात्रा की परमिशन न मिलने पर हंगामा, पुलिस का कमेटी के 47 लोगों को नोटिस, जिले के थाना देहली गेट इलाके की घटना

➡ अलीगढ़- दो किशोरों द्वारा किशोरी से दुष्कर्म मामला, क्षेत्राधिकारी छर्रा कमलेश कुमार का बयान, तहरीर के आधार पर अभियोग पंजीकृत- कमलेश, दोनों अभियुक्त हिरासत में लिए गये- कमलेश, अग्रिम विधिक कार्यवाही प्रचलित है- कमलेश

➡ झांसी- पुलिस का अपराधियों के खिलाफ अभियान, जुआ खेलते 5 लोगों को गिरफ्तार किया, कब्जे से कुल 20,250 रुपये बरामद किए, थाना समथर पुलिस ने की है कार्रवाई

➡ झांसी- पुलिस ने साइबर अपराध पर विशेष बैठक की, पुलिस लाइन सभागार में प्रशिक्षण कार्यक्रम, ASP अरीबा नोमान की अध्यक्षता में आयोजन, साइबर सेल और साइबर थाना टीम ने भाग लिया, पीड़ितों को त्वरित राहत देने के निर्देश दिए गए

➡ रायबरेली- दो बाइकों की आमने-सामने टक्कर, तीन युवक गंभीर रूप से घायल, तीनों CHC से जिला अस्पताल रेफर, बछरावां क्षेत्र के खैहरानी गांव की घटना

➡ रायबरेली- किसान की मौत के बाद सड़क जाम, सड़क जाम मामले में हुई बड़ी कार्रवाई, पुलिस से धक्का-मुक्की करने का आरोप, आरोप में 173 लोगों पर एफआईआर दर्ज, जगतपुर-डलमऊ मार्ग पर ग्रामीणों का हंगामा, मुआवजे की मांग को लेकर किया था हंगामा, 23 नामजद, 100-150 अज्ञात के खिलाफ केस, सिपाही अमन कुमार की तहरीर पर केस दर्ज, जगतपुर थाना पुलिस ने मुकदमा दर्ज

1
0 views    0 comment
0 Shares

22
713 views    0 comment
0 Shares

26
815 views    0 comment
0 Shares

1
546 views    0 comment
0 Shares

Aima midiya jan jan ki avaj Date 25.3.2026 am 7:23 भोंदू खरातच्या ३५ अश्लील चित्रफिती अन ४० कोटींची माया; संस्थानचे संचालक आणि शासकीय अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, मुख्यमंत्र्याची घोषणा
नाशिकचा भोंदू अशोककुमार एकनाथ खरातने महिलांच्या केलेल्या लैंगीक शोषणाच्या ३५ चित्रफिती सापडल्या असून त्याची ४० कोटींची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.मुंबई : नाशिकचा भोंदू अशोककुमार एकनाथ खरातने महिलांच्या केलेल्या लैंगीक शोषणाच्या ३५ चित्रफिती सापडल्या असून त्याची ४० कोटींची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणी ८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तो संस्थापक असलेल्या शिवनिका संस्थानच्या संचालकांची तसेच त्याला मदत करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आज सविस्तर निवेदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरातच्या अत्याचारी व अश्लील कृत्याचा पाढा वाचला. ही धक्कादायक माहिती समोर येताच सभागृह आश्चर्य आणि संतापाने स्तब्ध झाले.

अशोक खरात हा महिलांना ‘ओकस प्रॉपर्टीज’ या त्याच्या नाशिकमधील कार्यालयात बोलावून घेत असे. तिथे त्यांना मंतरलेले पाणी किंवा गुंगीकारक पदार्थ देऊन, मंत्र-तंत्राच्या नावाखाली लैंगिक शोषण करत असे. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ असल्याचे सांगून महिलांना भीती दाखवली जात असे. काही महिलांना ‘लघवी’ पाजण्यासारखे अघोरी प्रकारही केले.
भोंदू खरातच्या ३५ अश्लील चित्रफिती अन ४० कोटींची माया; संस्थानचे संचालक आणि शासकीय अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, मुख्यमंत्र्याची घोषणा
नाशिकचा भोंदू अशोककुमार एकनाथ खरातने महिलांच्या केलेल्या लैंगीक शोषणाच्या ३५ चित्रफिती सापडल्या असून त्याची ४० कोटींची स्थावर मालमत्ता
नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्याविरोधात एसआयटी तपास सुरू असून त्याची ४० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (संग्रहित छायाचित्र)
मुंबई : नाशिकचा भोंदू अशोककुमार एकनाथ खरातने महिलांच्या केलेल्या लैंगीक शोषणाच्या ३५ चित्रफिती सापडल्या असून त्याची ४० कोटींची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणी ८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तो संस्थापक असलेल्या शिवनिका संस्थानच्या संचालकांची तसेच त्याला मदत करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आज सविस्तर निवेदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरातच्या अत्याचारी व अश्लील कृत्याचा पाढा वाचला. ही धक्कादायक माहिती समोर येताच सभागृह आश्चर्य आणि संतापाने स्तब्ध झाले.

अशोक खरात हा महिलांना ‘ओकस प्रॉपर्टीज’ या त्याच्या नाशिकमधील कार्यालयात बोलावून घेत असे. तिथे त्यांना मंतरलेले पाणी किंवा गुंगीकारक पदार्थ देऊन, मंत्र-तंत्राच्या नावाखाली लैंगिक शोषण करत असे. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ असल्याचे सांगून महिलांना भीती दाखवली जात असे. काही महिलांना ‘लघवी’ पाजण्यासारखे अघोरी प्रकारही केले. धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेचा गर्भपात घडवून आणला.

हेही वाचा
भोंदूबाबा अशोक खरातकडून नरबळी? न्यायालयाकडून पोलीस कोठडीत…
खरातच्या ३५ अश्लील चित्रफिती सापडल्या असून, त्यात ८ महिलांचे शोषण केल्याचे दिसून आले आहे. भोंदूगिरीच्या मार्गाने खरातने मालमत्ता गोळा केली आहे. सिन्नर, नाशिक, शिर्डी, पनवेल आणि पुणे येथे त्याच्या कोट्यवधींच्या जमिनी, भूखंड आणि बंगले आहेत. खरातच्या मालमत्तेचे बाजारमूल्य अंदाजे ४० कोटी ८७ लाख रुपये इतके आहे. त्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, यूएई सह अनेक देशांचा प्रवास केला आहे.

त्याच्या शेतघरामध्ये एक रिवॉल्व्हर, २१ जिवंत काडतुसे आणि ६.५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.आतापर्यंत ८ गुन्हे दाखल झाले आहेत. ७ गुन्हे एसआयटी कडे आहेत. पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून सायबर विभागामार्फत समाज माध्यमावरील चित्रफिती बंद करण्याची
भोंदू खरातच्या ३५ अश्लील चित्रफिती अन ४० कोटींची माया; संस्थानचे संचालक आणि शासकीय अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, मुख्यमंत्र्याची घोषणा
नाशिकचा भोंदू अशोककुमार एकनाथ खरातने महिलांच्या केलेल्या लैंगीक शोषणाच्या ३५ चित्रफिती सापडल्या असून त्याची ४० कोटींची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
March 25, 2026 01:28 IST

Follow Us
Ashok Kumar Kharat fake baba Nashik case | Devendra Fadnavis statement on Shivanika Sansthan
नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्याविरोधात एसआयटी तपास सुरू असून त्याची ४० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (संग्रहित छायाचित्र)
मुंबई : नाशिकचा भोंदू अशोककुमार एकनाथ खरातने महिलांच्या केलेल्या लैंगीक शोषणाच्या ३५ चित्रफिती सापडल्या असून त्याची ४० कोटींची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणी ८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तो संस्थापक असलेल्या शिवनिका संस्थानच्या संचालकांची तसेच त्याला मदत करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आज सविस्तर निवेदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरातच्या अत्याचारी व अश्लील कृत्याचा पाढा वाचला. ही धक्कादायक माहिती समोर येताच सभागृह आश्चर्य आणि संतापाने स्तब्ध झाले.

अशोक खरात हा महिलांना ‘ओकस प्रॉपर्टीज’ या त्याच्या नाशिकमधील कार्यालयात बोलावून घेत असे. तिथे त्यांना मंतरलेले पाणी किंवा गुंगीकारक पदार्थ देऊन, मंत्र-तंत्राच्या नावाखाली लैंगिक शोषण करत असे. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ असल्याचे सांगून महिलांना भीती दाखवली जात असे. काही महिलांना ‘लघवी’ पाजण्यासारखे अघोरी प्रकारही केले. धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेचा गर्भपात घडवून आणला.

हेही वाचा
भोंदूबाबा अशोक खरातकडून नरबळी? न्यायालयाकडून पोलीस कोठडीत…
खरातच्या ३५ अश्लील चित्रफिती सापडल्या असून, त्यात ८ महिलांचे शोषण केल्याचे दिसून आले आहे. भोंदूगिरीच्या मार्गाने खरातने मालमत्ता गोळा केली आहे. सिन्नर, नाशिक, शिर्डी, पनवेल आणि पुणे येथे त्याच्या कोट्यवधींच्या जमिनी, भूखंड आणि बंगले आहेत. खरातच्या मालमत्तेचे बाजारमूल्य अंदाजे ४० कोटी ८७ लाख रुपये इतके आहे. त्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, यूएई सह अनेक देशांचा प्रवास केला आहे.

त्याच्या शेतघरामध्ये एक रिवॉल्व्हर, २१ जिवंत काडतुसे आणि ६.५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.आतापर्यंत ८ गुन्हे दाखल झाले आहेत. ७ गुन्हे एसआयटी कडे आहेत. पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून सायबर विभागामार्फत समाज माध्यमावरील चित्रफिती बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या प्रकरणात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. खरात संस्थापक असलेल्या शिवनिका संस्थानच्या संचालकांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीसांनी वेळीच ‘लुक आऊट’ नोटीस जारी केल्याने खरात परदेशात पळून जाऊ शकला नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बिंग असे फुटले –
दिनेश परब या व्यक्तीच्या हाती राजेंद्र जासूदमार्फत खरातच्या अश्लील चित्रफिती आल्या. त्याने खरातला ५ कोटीची खंडणी मागीतली. त्यासंदर्भात खरातने नाशिक ग्रामीण पोलीसांकडे तक्रार दिली. पण, पोलिसांना काही आढळले नाही. निरज जाधव या व्यक्तीने खरातच्या अश्लील चित्रफितीव्दारे पिडीत महिलेकडे खंडणी मागितली. त्या महिलेने जाधव याची शिर्डी पोलिसांकडे तक्रार दिली. पण, पोलिसांना काही आढळले नाही. अखेर योगेश भालेराव या त्रयस्थ व्यक्तीने अशोक खरातच्या सर्व अश्लील चित्रफिती शिर्डी पोलिसांना दाखवल्या आणि त्यानंतर सदर प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांना उमगले आणि प्रकरणाचे बिंग फुटले.

0
0 views    0 comment
0 Shares

28
728 views    0 comment
0 Shares

धुबरी जिला प्रशासन पूरी तरह एक्शन मोड में आ चुका है। आने वाले विधानसभा चुनाव को लेकर तैयारियां इतनी तेज कर दी गई हैं कि हर गली, हर बूथ पर नजर रखी जा रही है।



📍 सीमावर्ती जिला होने की वजह से बढ़ी सतर्कता

बांग्लादेश और पश्चिम बंगाल से सटे इस इलाके में सुरक्षा एजेंसियां खास तौर पर अलर्ट पर हैं। कई मतदान केंद्रों को संवेदनशील और अति संवेदनशील घोषित किया गया है।



🗳️ 1500+ मतदान केंद्र तैयार

शहर से लेकर गांव तक बूथ बनाए गए हैं, ताकि हर वोटर आसानी से अपने अधिकार का इस्तेमाल कर सके।



👵 बुजुर्ग और दिव्यांगों के लिए खास इंतजाम

85 साल से ज्यादा उम्र के लोग और दिव्यांग मतदाताओं के लिए अलग सुविधाएं—प्रशासन का दावा: कोई भी वोटर पीछे नहीं छूटेगा!



👮 सुरक्षा के कड़े इंतजाम

अतिरिक्त पुलिस बल, सीमावर्ती इलाकों में निगरानी और हर संवेदनशील बूथ पर खास सुरक्षा—इस बार गड़बड़ी की कोई गुंजाइश नहीं।



📢 जागरूकता अभियान भी तेज

लोगों से अपील—डर के बिना वोट करें, आपका एक वोट बदल सकता है भविष्य!



🔥 मॉडल बूथ भी तैयार

कुछ बूथ ऐसे बनाए जा रहे हैं जहां सिर्फ महिला कर्मचारी ही पूरी जिम्मेदारी संभालेंगी—एक नया प्रयोग!



👉 कुल मिलाकर, धुबरी में इस बार चुनाव सिर्फ एक प्रक्रिया नहीं, बल्कि हाई सिक्योरिटी ऑपरेशन बन चुका है।



📣 अब देखना ये है—इतनी तैयारी के बीच मतदान प्रतिशत कितना बढ़ता है!

0
257 views    0 comment
0 Shares

43
790 views    0 comment
0 Shares

34
891 views    0 comment
0 Shares

Australia के घरेलू Cricket में इस समय सबसे बड़ी कहानी सामने आ रही है – Sheffield Shield Final का रोमांच और एक चौंकाने वाला Selection Decision! Victoria और South Australia के बीच Junction Oval में होने वाले इस महा-मुकाबले से पहले, एक युवा Talent पर गाज गिरी है, जिसने पूरे Cricket Fraternity को हैरान कर दिया है। क्या यह Victoria का Masterstroke है या एक जुआ, जो उन्हें भारी पड़ सकता है? Guru Gyan की पैनी नज़र इस High-Voltage Battle पर बनी हुई है!

The Inner Story / Asli Maajra:
Sheffield Shield Final का बुखार सिर चढ़कर बोल रहा है और इस महा-मुकाबले से पहले Victoria ने अपने Squad में एक ऐसा बदलाव किया है, जिसकी चर्चा हर तरफ हो रही है। Team ने युवा Pace Bowler Mitchell Perry को अचानक बाहर का रास्ता दिखा दिया है, जबकि Sam Elliott को Playing XI में मौका दिया गया है। Perry, जिन्होंने इस Season में 32 Wickets लेकर शानदार Performance किया था और Shield Player of the Year Award में SA के Liam Scott के बाद दूसरे स्थान पर रहे थे, उन्हें इस तरह Final से बाहर करना कई लोगों के लिए एक झटके से कम नहीं है।

Perry की जगह Team में आए Sam Elliott ने भी अपनी Bowling से कमाल दिखाया है, इस Season में उन्होंने 33 Wickets अपने नाम किए हैं। Victoria के Coach Chris Rogers ने इस फैसले को अपने Coaching Career का सबसे मुश्किल Decision बताया है। उन्होंने कहा, "दोनों Players Final खेलने के हकदार थे। यह 50-50 का मामला था, लेकिन अंत में हमने उस Player को इनाम दिया, जिसका Season थोड़ा बेहतर था।" Coach की बात से साफ है कि यह Decision कितना कठिन रहा होगा।

उधर, South Australia भी अपनी Strategy को लेकर मंथन कर रहा है। Captain Nathan McSweeney और उनकी Team Lloyd Pope को Second Spin Option के तौर पर शामिल करने पर विचार कर रही है, हालांकि इसके लिए एक Seam Bowler को बाहर करना पड़ सकता है। Pitch Conditions पर उनकी पैनी नज़र है, क्योंकि पिछले Match में Junction Oval की Pitch ने उम्मीद से ज़्यादा Spin किया था।

Final के लिए Melbourne का Weather भी चिंता का विषय बना हुआ है। Heavy Rain Forecast है, खासकर Opening Day के लिए, और अगले दो दिनों में भी ठंडे मौसम के साथ बारिश की आशंका है। इससे Match की गति और परिणाम पर सीधा असर पड़ सकता है। Victoria के Coach Rogers ने उम्मीद जताई है कि Pitch में थोड़ी तेज़ी और उछाल होगी, जो उनके Attack को सूट करेगी।

Analysis & Numbers:

- Mitchell Perry ने इस Season में 21.75 की Average से 32 Wickets लिए, जिसमें दो Five-Wicket Hauls शामिल थे।
- Sam Elliott ने 17.18 की Average से 33 Wickets झटके, जिसमें तीन Five-Wicket Hauls थे। उनके Batting Contributions भी Perry के समान ही थे।
- Sheffield Shield Final में Draw होने की स्थिति में Bonus Points निर्णायक साबित हो सकते हैं। Victoria ने 2021-22 Final में Western Australia के खिलाफ Bonus Points की वजह से Title गंवाया था।
- Bonus Points Rule के तहत, पहली 100 Batting Overs में 200 Runs के बाद हर Run के लिए 0.01 Point मिलता है, और पहली 100 Bowling Overs में हर Wicket के लिए 0.10 Point मिलता है।

The Guru Gyan Verdict:
Sheffield Shield Final में Victoria का Mitchell Perry को बाहर कर Sam Elliott को मौका देना एक बोल्ड लेकिन Calculated Move लगता है। Numbers साफ दिखाते हैं कि Elliott का Season आंकड़ों के लिहाज़ से थोड़ा बेहतर रहा है। Coach Rogers ने भी इस Decision की गंभीरता को स्वीकार किया है, जो दर्शाता है कि Victoria ने हर पहलू पर गहन विचार किया है।

मौसम का खराब मिज़ाज इस Final में Gamechanger साबित हो सकता है। Bonus Points की अहमियत इस बार और भी बढ़ जाएगी, और जो Team इसका सही से Management करेगी, वही Championship Trophy पर कब्ज़ा जमा पाएगी। Victoria को अपने पिछले अनुभव से सीखना होगा और इस बार कोई गलती नहीं करनी होगी। South Australia भी पूरी तैयारी में है, और Lloyd Pope को खिलाने का उनका विचार Pitch के मिज़ाज को दर्शाता है। यह एक ऐसी Final है, जहां Strategy, Skill और Weather, तीनों की Dominance देखने को मिलेगी। Guru Gyan का मानना है कि जो Team दबाव को बेहतर तरीके से झेलेगी, वही इतिहास रचेगी!

Stay tuned to The Guru Gyan for more unfiltered cricket masala!

0
0 views    0 comment
0 Shares

56
851 views    0 comment
0 Shares

37
769 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

44
888 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

*CMO Maharashtra Tweets:*

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding issues related to the sugar industry.

DCM Sunetra Ajit Pawar, Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Babasaheb Patil, MLAs and senior officials were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🕝 2.25pm | 24-3-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. २.२५ वा. | २४-३-२०२६📍विधान भवन, मुंबई.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

*CMO Maharashtra Tweets:*

Maharashtra gets 3000 more buses in the fleet; named after RajMata Jijau

CM Devendra Fadnavis launched 3000 'Rajmata Jijau’ smart buses of the Maharashtra State Road Transport Corporation in Vidhan Bhavan, Mumbai today. The sentiment behind naming these buses is to pay tribute to Rajmata Jijau MaSaheb. It continues the legacy of earlier fleets like Shivneri, Shivshahi, Shivai, Yashwanti and Hirkani.

These state-of-the-art buses feature a 3x2 seating arrangement with 56 seats, ensuring a smoother travel experience. Equipped with 4 CCTV cameras, GPS, a panic button and electronic signage, they are designed for enhanced safety and convenience. Notably, the service will operate as a shuttle between cities on busy routes.

DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Pratap Sarnaik, Minister Pankaja Munde, Minister Dadaji Bhuse, MoS Madhuri Misal and other dignitaries were present.

‘राजमाता जिजाऊ’ नावाने एसटीच्या 3000 बसेस दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 3000 'राजमाता जिजाऊ' स्मार्ट बसेसचे लोकार्पण केले. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्याची भावना आहे. एसटी बससेवेची नामकरणाची गौरवशाली परंपरा असून, यापूर्वीही शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशा ऐतिहासिक नावांमुळे बसेसना एक वेगळी ओळख मिळाली आहे.

या अत्याधुनिक बसेसमध्ये 3x2 आसन रचना असलेली 56 आसने असून, यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. सुरक्षेच्या दृष्टीने या बसेसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या बसेस दोन शहरांदरम्यानच्या वर्दळीच्या मार्गांवर 'शटल सेवा' म्हणून चालवण्यात येणार आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

5
6669 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

जलसंवर्धन व सामाजिक समतेचा प्रभावी संदेश
जे. एम. पटेल महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जे. एम. पटेल महाविद्यालयात “वॉटर अँड जेंडर : व्हेअर वॉटर फ्लोज, इक्वॅलिटी ग्रोज” या विषयावर पोस्टर स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन ग्रीन क्लबतर्फे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिक्कर, परीक्षक म्हणून डॉ. शिरीष नखाते, डॉ. श्याम डफरे व डॉ. अपर्णा यादव तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. संगीता कटरे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. मेश्राम यांनी पाण्याचे बहुआयामी महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, पाणी हे केवळ जीवनावश्यक साधन नसून सामाजिक समतेचा आधारस्तंभ आहे. विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणात तसेच ग्रामीण विकासात पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबाबत सजग व उत्तरदायी भूमिका घ्यावी असे त्यांनी आवाहन केले.
स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. “पाणी आणि लिंग समानता” या विषयावर विद्यार्थ्यांनी सर्जनशील, आशयघन व विचारप्रवर्तक पोस्टर्स सादर करून जलसंवर्धनाचे महत्त्व आणि सामाजिक समतेशी त्याचा परस्परसंबंध प्रभावीपणे मांडला. स्पर्धेत कु. अर्पिता एल. जनबंधु यांनी प्रथम, कु. अनुश्का पी. नंदागवळी यांनी द्वितीय, तर कु. अदिती धात्रक यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयना सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. कौशिक कटरे यांनी मानले.
सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रीन क्लबच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये डॉ. विशाखा वाघ, प्रा. अमोल सातपुते, डॉ. प्रताप पटले, डॉ. प्रतिभा पालीवाल, डॉ. कौशिक कटरे, डॉ. भावना राय तसेच प्रा. वैशाली लोणकर यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता वृद्धिंगत झाली असून “पाणी आणि समानता” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०२६ असा आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

पांढराबोडी-वरठी रस्त्याचे काम अपूर्णच,
ग्रामवासीयांनी दिले अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना निवेदन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर पांढराबोडी-वरठी रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने त्याची तात्पुरती डागडुगी करावी. व त्यामुळे होणारे अडथळे दूर करावे, अशी मागणी पांढराबोडी ग्रामवासीयांनी अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, कंत्राटदाराने कच्चे खोदकाम करून काम थांबवल्याने रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राजकुमार मदनकर यांच्या शेतालगत जाणाऱ्या या रस्त्यावर खासगी जागा असल्याचा दावा करत काम अडवले जात आहे. सदर प्रकरण न्यायालयात आहे. मात्र ६० ते ७० वर्षे जुना सार्वजनिक रस्ता असून पूर्वी खडी-डांबरीकरण झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वरठी येथे शाळा-महाविद्यालय, सनफ्लॅग शाळा व मजूर नागरिकांसाठीं हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. अपूर्ण खोदकामामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे ३० दिवसांत काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामध्ये २२५ च्यावर पांढराबोडीवासीयांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पोलिस अधिक्षक, वरठी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या आहेत.
सदर प्रकरणाचे निवेदन अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना सरपंच जगन्नाथ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल वाघमारे, पवन वंजारी, शेखर वाघमारे, गोलू गायधने, गौरी गायधने, उपसरपंच ममता खोडपे इत्यादींनी दिले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
62 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

पीक कर्ज परतफेडीसाठी ३१ मार्चची मुदत
भंडारा जिल्हा बँकेचे शेतकरी सभासदांना जाहीर आवाहन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सेवा सहकारी संस्थांच्या सर्व शेतकरी सभासदांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आपल्या खरीप पीक कर्जाचा भरणा करावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील आर्थिक वर्षात नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभही घेता येणार आहे.

*राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळवा*

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या परमपूज्य राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती मुक्ती योजनेअंतर्गत विविध सवलती आणि लाभ जाहीर केले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चालू कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करणे अनिवार्य आहे. जे शेतकरी या मुदतीत आपल्या कर्जाचा भरणा करतील तेच या योजनेसाठी पात्र ठरतील असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

*सुट्यांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी तातडीने पावले उचला*

यंदा मार्च २०२६ मध्ये दरवर्षीच्या तुलनेत सार्वजनिक सुट्टयांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे महिण्याच्या शेवटच्या दिवसांत बँकेच्या शाखांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी टाळण्यासाठी आणि शेवटच्या क्षणाची घाई होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर आपला कर्ज भरणा पूर्ण करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

*बँकेची सेवा तत्पर*

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या पूर्ण क्षमतेसह सेवा देण्यासाठी सज्ज आहे. सुट्या आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकेने योग्य नियोजन केले असून, शेतकरी सभासदांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता कर्मचारी तत्पर राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाचा भरणा करून स्वतःला पुढील वर्षाच्या कर्जासाठी पात्र करावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. बँकेला व सेवा सहकारी संस्थेला सहकार्य करून जिल्ह्याच्या कृषी अर्थचक्राला बळ द्यावे.'

*सुनील फुंडे, अध्यक्ष, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक*

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

NEW DELHI: (Mar 25) India backs the swift restoration of peace in West Asia and keeping the Strait of Hormuz open for global shipping, Prime Minister Narendra Modi said on Tuesday when US President Donald Trump dialled him to discuss the crisis.

It was the first conversation between the two leaders since the West Asia conflict began on February 28.

In the conversation, PM Modi underlined the importance of ensuring that the Strait of Hormuz remains open, secure and accessible, noting that it is vital for global peace, stability and economic well-being.

The phone call came a day after President Trump extended Washington's deadline by five days for Iran to reopen the Strait of Hormuz.

"Received a call from President Trump and had a useful exchange of views on the situation in West Asia," Modi said on social media.

"India supports de-escalation and restoration of peace at the earliest. Ensuring that the Strait of Hormuz remains open, secure and accessible is essential for the whole world. We agreed to stay in touch regarding efforts towards peace and stability," he said.

Global oil and gas prices have surged after Iran virtually blocked the Strait of Hormuz, a narrow shipping lane between the Persian Gulf and the Gulf of Oman, that handles roughly 20 per cent of global oil and LNG (Liquefied Natural Gas).

West Asia has been a major source of India's energy procurement.

US envoy to India Sergio Gor also said that PM Modi and President Trump deliberated on the importance of keeping the key shipping lane open.

"They discussed the ongoing situation in the Middle East, including the importance of keeping the Strait of Hormuz open," Gor said on social media.

Trump said on Monday that he has extended the deadline for Iran to reopen the Strait of Hormuz, and that he will hold off strikes against Iranian energy sites for five days.

The US president, without sharing any details, also said that there have been "productive conversations" between the US and Iran for "complete and total resolution" to the conflict in West Asia.

In the last few days, PM Modi has held phone conversations with Iranian President Masoud Pezeshkian and the leadership of the six Gulf Cooperation Council (GCC) member states - Bahrain, Oman, Kuwait, Qatar, Saudi Arabia and the United Arab Emirates (UAE). He also spoke to Israeli Prime Minister Benjamin Netanyahu.

External Affairs Minister S Jaishankar too held phone conversations with several of his counterparts from GCC countries. Jaishankar met Iranian ambassador Mohammad Fathali on Tuesday.

Following his meeting with the Iranian envoy, Jaishankar said in a social media post that they discussed the conflict in West Asia but didn't share details.

"Appreciate the support provided to Indians in Iran in these challenging times," he said.

The phone call between Modi and Trump has to be seen in the context of India's outreach, which has focused on efforts aimed at ending the hostilities as soon as possible and ensuring the unimpeded flow of energy through the Strait of Hormuz, people familiar with the matter said while explaining the ramifications for the country's food, fuel and fertiliser security if the blockade of the shipping lane continues.

India wants an end to the conflict as soon as possible, they said, adding the consequences of the hostilities are going to be significant as it could soon impact food security in Africa as well as fertiliser supplies.

There could be another round of fuel and food insecurity as was witnessed after the start of the Russia-Ukraine conflict in 2022, the people said.

0
0 views    0 comment
0 Shares

राहुरीत पो.ठाण्याच्या आवारात विष प्राशन; सुसाईड नोटमध्ये श्रीरामपूरच्या माजी आमदारांचे नाव...


राहुरी (शिवप्रहार न्यूज)- याबाबत अधिक माहिती अशी की, “ श्रीरामपूरचे माजी आमदार व त्यांची एक सून यांनी मला मारहाण करून औषध घेण्यास प्रवृत्त केले,” अशी धक्कादायक नोंद असलेली सुसाईट नोट लिहून एका ४३ वर्षीय इसमाने राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन केल्याची घटना काल सोमवार दि. २३ मार्च रोजी उघडकीस आली.या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुक्यातील पाथरे येथील अच्युत गोपीनाथ साळे (वय ४३) हे दुपारी सुमारे ०२ वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना राहुरीतील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान साळे यांच्या खिशात सुसाईट नोट सापडली असून त्यामध्ये कौटुंबिक व जमिनीच्या वादातून त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.पत्नी जनाबाई चव्हाण हिच्या नावावर जमीन केल्यानंतर तिने घराबाहेर काढल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच काही व्यक्तींनी गेल्या दोन महिन्यांपासून मारहाण व दगडफेक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या सुसाईट नोटमध्ये श्रीरामपूरचे माजी आमदार व त्यांची एक सून यांच्यासह तब्बल १० जणांची नावे नमूद करण्यात आली असून त्यांनी मारहाण करून विष घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमिनीच्या व्यवहारावरून दबाव टाकल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणी अद्याप राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसला तरी सुसाईट नोटमधील गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

श्रीरामपुरात गावठी कट्ट्याने लोकांना धमकावून दहशत करणारा पकडला....


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)-शहरातील दुकानदारांसह नागरिकांना गावठी कट्टा दाखवत धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिंवत काडतुस जप्त करण्यात आले. सरफराज बाबा शेख (वय २४, वर्षे रा. बीफ मार्केट जवळ, वार्ड नं ०२, श्रीरामपुर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोकॉ पटारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील बीफ मार्केट परिसरात सरफराज शेख हा कट्टा घेवुन लोकांना धमकावुन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले.पोसई निकम, पोकॉ.अजित पटारे, पोकॉ.मच्छिद कातखडे, पोफॉ सचिन दुकळे, पाकॉ.अमोल पडोळे, पोकॉ संभाजी खरात, पोकों सागर बनसोडे, पोकों रविंद्र शिंदे यांनी सदर ठिकाणी खात्री केली असता संघटीतपणे गुन्हे करण्याच्या सवयीचा सराईत असलेला सर्फराज बाबा शेख हा बीफ मार्केट परिसरात आरडाओरडा करुन परिसरातील दुकानदारांकडे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडे हातातील गावठी कट्टा रोखुन धमकावत असल्याने भीतीने लोकांनी घाबरुन दुकाने बंद केली. त्यानंतर तो संजयनगरकडे गेल्याचे समजले.
पोलिसांनी संजयनगरकडे त्याचा शोध घेतला असता तो संजयनगर येथील इदगाह - मैदानच्या पाठीमागे मिळून आला. पंचासमक्ष त्याची अंगझडती - घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तुल) व ०२ जिंवत काडतुस मिळुन आले. त्याने गावठी कट्टा हा विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे सांगितले.त्याचेकडील गावठी कट्टा व जिंवत काडतुस पोलिसांनी ताब्यात घेतले. सरफराज बाबा शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक नितीन देशमुख अधिक तपास करीत आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

अशोक खरात (ज्याला अनेकदा 'अशोक बाबा' म्हणूनही ओळखले जाते) याच्या प्रकरणाचा अभ्यास करणे म्हणजे समाजात पसरलेली अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर आणि मानवी मानसिकतेचा चुकीचा फायदा कसा घेतला जातो, याचे एक जिवंत उदाहरण आहे.
अशोक खरात याने आपल्या प्रवासाची सुरुवात अत्यंत सामान्य स्तरातून केली, मात्र अल्पावधीतच त्याने आध्यात्मिक गुरुचा मुखवटा धारण केला.
* अध्यात्म आणि चमत्कार: त्याने स्वतःला आध्यात्मिक शक्ती प्राप्त असल्याचे भासवले. सुरुवातीला छोट्या-मोठ्या समस्यांवर 'उपाय' सांगून लोकांचा विश्वास संपादन केला.
* प्रभावी वक्तृत्व: तो लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्याशी संवाद साधत असे, ज्यामुळे लोकांना तो आपला तारणहार वाटू लागला.
* प्रतिमा निर्मिती: स्वतःला 'दैवी अवतार' किंवा 'सिद्ध पुरुष' म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी त्याने भपकेबाज आश्रम आणि विधींचा आधार घेतला.
फसवणूक आणि गैरवर्तन: कार्यपद्धती (Modus Operandi)
खरातने लोकांच्या श्रद्धेचा वापर केवळ आर्थिक लाभासाठीच नाही, तर शारीरिक शोषणासाठीही केला.
* आर्थिक लूट: भक्तांना त्यांच्या समस्या निवारण्यासाठी महागडे विधी किंवा 'यज्ञ' करण्यास भाग पाडले जायचे. तसेच, आश्रमाच्या नावाखाली जमिनी बळकावणे आणि मोठ्या देणग्या उकळण्याचे काम त्याने केले.
* महिलांचे शोषण: अध्यात्माच्या नावाखाली आणि 'आशीर्वाद' देण्याच्या बहाण्याने त्याने अनेक महिला भक्तांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप समोर आले आहेत. महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्यांतून बाहेर काढण्याचे आमिष दाखवून तो त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत असे.
* धाक आणि भीती: जर कोणी त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला 'दैवी प्रकोप' होईल किंवा सामाजिक बहिष्कृत केले जाईल, अशी भीती घातली जायची.
राजकारणी आणि महिलांच्या आकर्षणाची कारणे
खरातच्या दरबारात मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आणि महिलांची गर्दी असायची, याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
* राजकारण्यांचे हितसंबंध: राजकीय नेत्यांना मतपेढी (Vote Bank) हवी असते. खरातकडे असणारा भक्तांचा मोठा वर्ग पाहून नेते त्याच्या चरणी नतमस्तक व्हायचे, जेणेकरून त्यांना निवडणुकीत मदत होईल. या बदल्यात खरातला राजकीय संरक्षण मिळत असे.
* महिलांची असुरक्षितता: कौटुंबिक कलह, मुलांचे आजारपण किंवा मानसिक शांततेच्या शोधात असलेल्या महिलांना खरातने भावनिक आधार देण्याचे नाटक केले. महिलांच्या भावुकतेचा त्याने ढाल म्हणून वापर केला.
* शक्तिप्रदर्शन: जेव्हा मोठे नेते आश्रमात येतात, तेव्हा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ होतो. हे एक चक्र होते – सत्तेमुळे श्रद्धा वाढली आणि श्रद्धेमुळे सत्ता मिळाली.
बेकायदेशीर कृत्यांची यादी (List of Allegations)
अशोक खरातवर झालेल्या आरोपांची आणि त्याच्या बेकायदेशीर कृत्यांची व्याप्ती मोठी आहे:
* बलात्कार आणि लैंगिक अत्याचार: अनेक पीडित महिलांनी त्याच्यावर अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.
* फसवणूक (Cheating): खोट्या आश्वासनांद्वारे भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळणे.
* जमीन बळकावणे: आश्रमाच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांच्या किंवा सरकारी जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवणे.
* बेकायदेशीर शस्त्रसाठा: काही तपासात त्याच्याकडे विनापरवाना शस्त्रे आढळल्याचेही वृत्त होते.
* जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन: नरबळीचे भय दाखवणे किंवा अघोरी प्रथांचा अवलंब करणे.
समाज अशा लोकांकडे का आकर्षित होतो? (सामाजिक विश्लेषण)
माणूस सुशिक्षित असूनही अशा भोंदू बाबांच्या आहारी जातो, यामागे काही खोलवर रुजलेली सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत:
* असुरक्षितता आणि भीती: मानवी आयुष्य अनिश्चित आहे. आजारपण, आर्थिक मंदी किंवा अपयश यामुळे माणूस हतबल होतो. अशा वेळी 'चमत्कार' होईल या आशेने तो अशा बाबांकडे धाव घेतो.
* झटपट यशाची हाव: कष्ट करण्यापेक्षा कोणत्यातरी मंत्र-तंत्राने किंवा आशीर्वादाने प्रश्न सुटतील, या 'शॉर्टकट' मानसिकतेमुळे लोक फसले जातात.
* तार्किक विचारांचा अभाव: आपल्या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारण्यापेक्षा 'आज्ञापालन' करण्यावर जास्त भर दिला जातो. यामुळे चिकित्सा न करता लोक कोणालाही देव मानतात.
* प्रभावी मार्केटिंग: आजचे भोंदू बाबा सोशल मीडिया, टीव्ही चॅनेल्स आणि मोठ्या कार्यक्रमांचा वापर करून आपली प्रतिमा उभी करतात, जी एखाद्या ब्रँडसारखी काम करते.

अशोक खरात हे प्रकरण केवळ एका गुन्हेगाराचे नसून ते समाजातील ढासळत्या वैचारिक मूल्यांचे लक्षण आहे. जोपर्यंत सामान्य माणूस स्वतःच्या समस्यांवर तर्कसंगत उपाय शोधण्याऐवजी चमत्कारावर विश्वास ठेवेल, तोपर्यंत असे 'भोंदू बाबा' निर्माण होतच राहतील.

- प्रकाश इंगळे ( Journalist - महाराष्ट्र राज्य )

1
0 views    0 comment
0 Shares

హైదరాబాద్:జూబ్లీహిల్స్‌లో ఉదయం 6 గంటలకు పెట్రోల్ బంకుల వద్ద కిటకిటలు ఏర్పడ్డాయి. ఇది ప్రధానంగా పానిక్ బైయింగ్ మరియు ఆయిల్ కంపెనీల క్రెడిట్ పాలసీ మార్పు కారణంగా జరిగింది .
కారణాలు
హైదరాబాద్‌లోని జూబ్లీహిల్స్, బంజారాహిల్స్ వంటి ప్రాంతాల్లో భారీ క్యూలు ఏర్పడ్డాయి, ఇరాన్-ఇజ్రాయెల్ యుద్ధం ప్రభావం, ముడి చమురు ధరల పెరుగుదల, సోషల్ మీడియాలో రూమర్స్ కారణంగా ప్రజలు ప్రారంభంగా ఇంధనం కొనుగోలు చేశారు .
ఆయిల్ మార్కెటింగ్ కంపెనీలు (IOCL, HPCL, BPCL) క్రెడిట్ సరఫరాను ఆపి, అడ్వాన్స్ పేమెంట్ తప్పనిసరి చేయడంతో డీలర్లు స్టాక్ పొందలేక కొన్ని బంకులు మూసివేశారు .
అధికారులు ఇంధన సరఫరా సాధారణమేనని, పానిక్ బైయింగ్ కారణంగా మాత్రమే సమస్య అని తెలిపారు .
కాంగ్రెస్ ప్రభుత్వ బాధ్యత
కాంగ్రెస్ ప్రభుత్వం (తెలంగాణ CM రేవంత్ రెడ్డి) నేరుగా ఈ పాలసీని అమలు చేయలేదు; ఇది కేంద్ర ఆయిల్ కంపెనీల నిర్ణయం .
పెట్రోల్ ధరలు కేంద్రం నియంత్రిస్తుంది, రాష్ట్రం వ్యాట్ మాత్రమే వసూలు చేస్తుంది; ధరల పెరుగుదలకు అంతర్జాతీయ కారణాలే ముఖ్యం .
ప్రతిపక్షాలు ఆరోపణలు చేసినా, డీలర్ అసోసియేషన్ OMCలు లాభాల కోసం క్రెడిట్ టైట్ చేస్తున్నాయని ఆరోపించింది .
పెట్రోల్ బంద్ అయితే నష్టం
పూర్తి బంద్‌లో హైదరాబాద్‌లో ట్రాఫిక్ జామ్‌లు, ఆటో-క్యాబ్ డ్రైవర్ల ఆదాయం 50-60% తగ్గుతుంది .
ప్రతి రోజు పెట్రోల్ బంకుల సేల్స్ రూ. 100-200 కోట్లు (తెలంగాణ వ్యాప్తం), రవాణా, వ్యాపారాలు ఆగిపోతే రోజుకు రూ. 500 కోట్లు నష్టం సంభవిస్తుంది .
గత స్ట్రైక్‌ల్లో (2014) వేలాది మంది ఇబ్బంది పడ్డారు, ట్రాఫిక్ జామ్‌లు రోడ్లను అడ్డుకున్నాయి .

0
221 views    0 comment
0 Shares

42
1061 views    0 comment
0 Shares

✨ आज का राशिफल (25 मार्च 2026) – सभी राशियों के लिए ✨
(लकी नंबर और शुभ रंग सहित)
♈ मेष (Aries)
आज आपका आत्मविश्वास बढ़ेगा। काम में सफलता मिल सकती है।
🔢 लकी नंबर: 9
🎨 शुभ रंग: लाल
♉ वृषभ (Taurus)
धैर्य से काम लें। आर्थिक स्थिति मजबूत होगी।
🔢 लकी नंबर: 6
🎨 शुभ रंग: क्रीम
♊ मिथुन (Gemini)
नए अवसर मिलेंगे। दोस्तों से सहयोग मिलेगा।
🔢 लकी नंबर: 5
🎨 शुभ रंग: हरा
♋ कर्क (Cancer)
भावनाओं पर नियंत्रण रखें। परिवार में खुशी रहेगी।
🔢 लकी नंबर: 2
🎨 शुभ रंग: सफेद
♌ सिंह (Leo)
आज आपको मान-सम्मान मिलेगा। नेतृत्व में सफलता मिलेगी।
🔢 लकी नंबर: 1
🎨 शुभ रंग: सुनहरा
♍ कन्या (Virgo)
काम में सावधानी रखें। स्वास्थ्य का ध्यान दें।
🔢 लकी नंबर: 7
🎨 शुभ रंग: नीला
♎ तुला (Libra)
रिश्तों में मिठास आएगी। साझेदारी में लाभ होगा।
🔢 लकी नंबर: 8
🎨 शुभ रंग: गुलाबी
♏ वृश्चिक (Scorpio)
आज का दिन थोड़ा चुनौतीपूर्ण हो सकता है। धैर्य रखें।
🔢 लकी नंबर: 4
🎨 शुभ रंग: मरून
♐ धनु (Sagittarius)
यात्रा के योग बन रहे हैं। नई योजनाएं सफल होंगी।
🔢 लकी नंबर: 3
🎨 शुभ रंग: पीला
♑ मकर (Capricorn)
मेहनत का फल मिलेगा। करियर में प्रगति होगी।
🔢 लकी नंबर: 10
🎨 शुभ रंग: भूरा
♒ कुंभ (Aquarius)
नई सोच और आइडिया से लाभ मिलेगा।
🔢 लकी नंबर: 11
🎨 शुभ रंग: आसमानी
♓ मीन (Pisces)
आज मन शांत रहेगा। आध्यात्मिकता की ओर झुकाव बढ़ेगा।
🔢 लकी नंबर: 12
🎨 शुभ रंग: बैंगनी
💫 आज का टिप:
आज सकारात्मक सोच और धैर्य आपके लिए सबसे बड़ा मंत्र रहेगा।

1
4 views    0 comment
0 Shares

1
0 views    0 comment
0 Shares

*लोक मंडई तुमडीबोर्ड: भगवान जगन्नाथ के दर्शन भी, और सरकारी योजनाओं का “दर्शन” भी!*

*लाल टोपी राजू सोनी*

राजनांदगांव। जिले का बहुप्रतीक्षित सांस्कृतिक महाकुंभ लोक मंडई 2026 इस बार ग्राम पंचायत तुमडीबोर्ड के विशाल मैदान में 29, 30 और 31 मार्च को आयोजित होने जा रहा है। तीन दिन का यह आयोजन इतना भव्य बताया जा रहा है कि गांव वाले अभी से सोच में हैं—मेले में जाएं या वहीं डेरा डाल दें!
इस बार का मुख्य आकर्षण है जगन्नाथ पुरी मंदिर की भव्य झलक। नवरात्रि के नौ रूपों के दर्शन के बाद असम के कलाकारों द्वारा ऐसा विहंगम दृश्य प्रस्तुत किया जाएगा कि लोगों को लगेगा—“अरे! टिकट कटाए बिना ही पुरी पहुंच गए!” फर्क बस इतना रहेगा कि वहां समुद्र नहीं होगा, लेकिन भीड़ का सैलाब जरूर मिलेगा।
कार्यक्रम में किसानों के लिए भी खास इंतजाम किए गए हैं। नई-नई कृषि तकनीक, सौर ऊर्जा और सरकारी योजनाओं की जानकारी दी जाएगी। अब देखना यह है कि किसान तकनीक सीखकर खेत सुधारेंगे या पहले यह समझेंगे कि योजना का फॉर्म किस काउंटर पर मिलेगा!
पूरे आयोजन की कमान विधायक दलेश्वर साहू के हाथों में है, जिन्होंने सभी विभागों को निर्देश दे दिया है कि “योजनाएं जनता तक पहुंचनी चाहिए।” अब विभाग भी जुट गए हैं—कोई पोस्टर छाप रहा है, तो कोई बैनर टांग रहा है… ताकि जनता को कम से कम यह तो पता चल जाए कि योजनाएं हैं, भले मिलें या न मिलें!
लोक मंडई में मंत्री, विधायक और जनप्रतिनिधि भी पहुंचेंगे। यानी मंच पर भाषणों की भी पूरी व्यवस्था है—मनोरंजन के साथ-साथ “विकास के वादों” का लाइव शो भी देखने को मिलेगा।
इधर सांस्कृतिक कार्यक्रमों की भी धूम रहेगी। छत्तीसगढ़ समेत विभिन्न राज्यों के कलाकार अपनी कला का प्रदर्शन करेंगे। गांव के लोग भी तैयार हैं—कुछ नाच देखने के लिए, कुछ खाने के लिए, और कुछ सिर्फ यह देखने के लिए कि आखिर इतना बड़ा इंतजाम हुआ कैसे!
टाइगर क्लब तुमडीबोर्ड की टीम, अध्यक्ष अजय जैन और संयोजक गुलाब वर्मा के नेतृत्व में पूरी ताकत झोंक रही है। उनकी मेहनत देखकर लगता है कि इस बार का आयोजन सच में “भव्य” होने वाला है—कम से कम पोस्टर और प्रचार में तो बिल्कुल!
लोक मंडई के अध्यक्ष दलेश्वर साहू का कहना है कि यह आयोजन सांस्कृतिक संगम के साथ-साथ जनजागरूकता का भी माध्यम बनेगा। अब जनता भी जागरूक है—उसे पता है कि मेले में क्या देखना है, क्या सुनना है, और सबसे जरूरी… क्या खाना है!
लाल टोपी राजू सोनी, राजनांदगांव की खास खबर —
इस बार लोक मंडई में भगवान के दर्शन, कलाकारों का प्रदर्शन और नेताओं के भाषण—तीनों का “कॉम्बो पैक” मिलने वाला है। अब जनता तय करे, सबसे ज्यादा मजा किसमें आएगा!

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

मध्य रेल्वे नागपुर रेलवे स्टेशन पर, गांजा तस्कर गिरफ्तार

ट्रेन /पार्किंग / वेंटिंग ऐरिया की बॉम्ब शोधक दस्ता ईनचार्ज ऑफीसर सब ईन्सपेक्टर योगेश कातुरे साथ कर्मचारी स्टाफ ASI डोर्लिकर, HC शेळके , PC नागपूरे, श्वान मार्शल के साथ घातपात विरोधी तपासणी करते समय दुपहर करीब 1 बजे के आस पास फ्लेटफार्म नंबर 4 पर गोंडवाना एक्सप्रेस ट्रेन नंबर 12409 के जनरल कोच के सिट नंबर 50 के पास चेकिंग कर रहे थे।
उसी समय एक संशयीत व्यक्ती उसके सिट के निचे एक सफेद प्लस्टिक का बॅग रखा था ।
उसे बॅग के बारे मे पुछा तो पहले उसने ईनकार कर दिया बाद मे जब उसे गाडी से निचे उतारा उसका नाम पुछ ताछ करने पर टाल मटोल जवाब देने लगा तभी उसके बॅग की अच्छे से तलाशी लि गयी तब उसमे खरडे के कार्टुन से उग्र महक आ रहा था तब वह घबराने लगा और उसने बॉक्स मे गांजा लेकर जाने रहा था।

ऐसा बताया आरोपी का नाम रवी गोस्वामी उम्र - 25 साल , पोस्ट - कोतवाली - राजस्थान का रहनेवाला है ऐसा बताने पर control रूम और रेल्वे पोस्टे नागपूर माहिती दी पोलीस स्टेशन से, डे ऑफीसर सपोनि मानकर साहब प्लेटफार्म नंबर 4 पर आये गंजे के बॅग के साथ आरोपी सपोनी मानकर इनके ताबे देकर रल्वे पोलीस स्टेशन नागपूर जाकार स्टेशन ईनचार्ज को सविस्तर रिपोर्ट सादर करने पर अपराध नंबर 121 / 26 दिनांक 21-03-2026 को NDPS कायदे के तहत
20 ( b ) अंतर्गत गुन्हा दाखल कर कारवाई चल रही है ।

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

*भोंदूगिरी, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या विळख्यात महाराष्ट्र,अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारचे काढले वाभाडे*

*सरकारमधील दोन पक्षात गँगवार सुरू नियंत्रण उरले नाही, जिथे मंत्र्यांच्या कॉलरला पोलिस हात घालतात तिथे सामान्य जनतेचे काय, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर सडकून टीका*
मुंबई, दि.२४–
महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील वाढते अत्याचार, ड्रग्जचा विळखा आणि फोफावलेली भोंदूगिरी यावरून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची मान आज या सरकारमुळे खाली गेली असून, राज्यात लोकशाहीची हत्या होत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज , शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात अशोक खरात सारखे भोंदू महिलांवर बलात्कार करत आहेत. खरातने नाशिक कुंभमेळा रिंगरोड प्रकल्पातील जागा आधीच विकत घेतली. याचा अर्थ त्याला अधिकाऱ्यांची साथ आहे.त्यांनी माहिती दिली म्हणून नेमकी जागा विकत घेतली. या प्रकरणात आयपीएस,आयएएस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन खरातने संपत्ती कमावली,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

जादूटोणा विरोधी कायदा होऊन १२ वर्षे झाली, तरी अद्याप त्याची कडक नियमावली तयार झालेली नाही. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्यासाठी संघर्ष केला होता. राज्यात भोंदू बाबांकडून महिलांचे शोषण होत आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली असती, वेळेत नियमावली झाली असती, तर हे भोंदू बाबा जन्माला आले नसते,असे वडेट्टीवार म्हणाले. खरात सापडला पण सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला करणारा आरोपी अजून सापडला नाही,पोलिस काय काम करतात? संगमनेर येथील १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या कीर्तनकाराला त्यांनी कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.


राज्यात पोलिसांवर दबाव टाकला जात असून गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेतील मंत्रीच जर आम्हाला पोलिसांनी मारले अस सांगत असतील तर राज्यात गँगवॉर सुरू आहे.मंत्र्यांच्या कॉलरला पोलिस हात घालत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? स्वाभिमान आता तर मंत्र्यांनी राजीनामा दिला असता. अंतरवली सराटी मध्ये लाठीचार्ज करणारा आणि मंत्र्यांना मारणारे पोलिस अधिकारी एकच आहे पण कारवाई होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाणांच्या भूमीत झालेली गुंडगिरी निंदनीय असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये २३% वाढ झाली असून २०२५ मध्ये गुन्ह्यांचा आकडा १ लाख ८ हजारांवर पोहोचला आहे.
ठाणे-पालघर भागात गरीब महिलांना आमिष दाखवून त्यांचे शोषण करणारे 'स्त्री-बीज रॅकेट' सक्रिय असताना गृह विभाग काय करत होता? असा प्रश्न त्यांनी विचारला.
पुणे, मुंबई आणि नागपूरसारखी शहरे ड्रग्जच्या विळख्यात आहेत. नवीन प्रकारचा हायड्रोपोनिक गांजा आता गॅलरीत आणि एसी वातावरणात पिकवला जात असून, सुशिक्षित तरुण 'इझी मनी'साठी या गुन्हेगारीकडे वळत आहेत. सरकारचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

राज्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे दुसरीकडे भ्रष्टाचाराने राज्य बरबटले आहे. शिक्षण विभागातील १५६ कोटींचे गणवेश टेंडर असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमधील ३५% कमिशनचा विषय असो, सरकार केवळ पैसे कमावण्यात मग्न आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर गुन्हेगारांना क्लीन चिट दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारमधील एक आमदार ३५ टक्के कमिशन कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगतो. हे कमिशन देते कोण? राज्यात ३५ टक्के कमिशनखोरी सुरू असल्याचे आमदार मान्य करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी अंतिम आठवडा भाषणात केली.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

भोंदू अशोक खरात प्रकरणावरून अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाईची मागणी; ‘मअंनिस’ बीडचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बीड (दि. २४) – नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या अंधश्रद्धा, बुवाबाजी, सत्ता व संपत्तीच्या संगनमतातून होत असलेल्या महिलांच्या शोषणाविरोधात कठोर आणि व्यापक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (मअंनिस) बीड शाखेने केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन मा. मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.

या निवेदनाचे नेतृत्व विवेक वाहिनीच्या राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य सविता शेटे यांनी केले असून, केवळ अशोक खरात या एका आरोपीपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता, त्यामागील संपूर्ण रॅकेट व संगनमत उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा, भीती, असुरक्षितता व अज्ञानाचा फायदा घेत ‘दैवी शक्ती’, ‘अध्यात्म’ आणि ‘फलज्योतिष’च्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्यांचे होत असलेले शोषण अत्यंत चिंताजनक असल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

मअंनिसने या प्रकरणाची निष्पक्ष, निर्भय व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३” या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नियमावली तातडीने पूर्ण करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ मूल्यांची जपणूक करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व समाजात व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. तसेच, राजकीय पक्ष व नेत्यांनी भोंदू बाबा, बुवा, मांत्रिक व ज्योतिषी यांच्याशी असलेले संबंध तत्काळ तोडून विवेकी आचारसंहिता तयार करावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.

अशोक खरातसारखी प्रकरणे राज्यभर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाला विशेष तपासाचे स्पष्ट निर्देश देऊन गुन्हे नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, विवेक वाहिनीच्या प्राचार्य सविता शेटे, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे, बीड शाखा कार्याध्यक्ष प्रा. विजय घेवारे, विधिज्ञ कॉ. करुणा टाकसाळ, रामधन जमाले (इंटक) प्रतिक राऊत, आदित्य वीर, नितीन रांजवण, अनिता जोगदंड, मीरा डोईफोडे, बाजीराव ढाकणे, शुभांगी कुलकर्णी, कौशल्या बावने, राणी कातखेडे, डॉ. संजय तांदळे, प्रवीण सोनवणे, शेख अमर पाशा, किरण घाडगे, रुक्मिणी नागापुरे, तेजस्विनी भाटे, रणजित माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी आयोजित मोफत वधू-वर परिचय मेळावा संपन्न!

मुंबई :(दत्ता खंदारे /प्रतिनिधी )

कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांच्या वतीने सायन येथील डि. एस हायस्कूल मध्ये मोफत वधू -वर परिचय मेळावा दिनांक २१ मार्च २०२६ रोजी आयोजित केला होता.यावेळी सौ अर्चनाताई शिंदे (नगरसेविका ), श्री ना. म शिंदे (जेष्ठ साहित्यिक ), शिवलिंग व्हटकर (अध्यक्ष संत कक्कय्या समाज विकास संस्था धारावी ), राम कोकणे (अध्यक्ष समस्त कक्कय्या समाज महासंघ मुंबई ), महादेव शिंदे (अध्यक्ष वीर शैव कक्कय्या कल्याण मंडळ ),सौ. कांता तपासे (अध्यक्ष डोंबिवली मंडळ ),अशोक पाटेकर (सचिव वीर शैव कल्याण समाज मंडळ वेरूळ ), संदीप कळंबे (निवृत्त उपजिल्हाअधिकारी मुबंई ), शशिकांत सोनवणे(प्रवक्ता समस्त कक्कय्या समाज महासंघ )यांच्या उपस्थित हा वधू -वर परिचय मेळावा उदंड प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
वधू -वरांना एकाच व्यासपीठावर आणून त्याच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती मिळते.शिवाय लग्न जुळवतना वधू आणि वरांच्या घरच्या मंडळींना वधू वरांच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती अगोदरच कळल्यामुळे कुठलीच अडचण निर्माण होत नाही.
भावी वधूवर निवडतांना जास्त अपेक्षा करणे व्यर्थ. त्यापेक्षा माणसं कशी आहेत, हेच पाहणे महत्त्वाचे. वाढत्या कौटुंबिक गरजा, त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ताणतणाव कौटुंबिक दुराव्यामुळे वधूवर पालक परिचय मेळावा ठिकठिकाणी आयोजित होणे आता आवश्यक बाब बनली आहे. त्यामुळे कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांनी पुढाकार घेऊन संत कक्कय्या समाजाचा वधू-वर परिचय मेळावा यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी ३००हून अधिक नवोदित वधू वरांनी आपली नाव नोंदणी करुन आपला परिचय दिला.
कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांनी आयोजित केलेल्या या वधू वर परिचय मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक विजय पोळ,कार्याध्यक्ष मनोहर सोनवणे,अध्यक्ष हेमंत व्हटकर, सचिव मसाजी होटकर,उपाध्यक्ष गिरीराज शेरखाने, उप सचिव मंगेश खरटमल,अ. हि.तपासणीस परशुराम खंदारे,उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे,उपाध्यक्ष किरण व्हटकर, खजिनदार विजय शिंदे उपखजिनदार बाबुराव कावळे,वित्तीय सल्लगार सुनिल पोळ, तसेच मंडळाचे सदस्य गौतम व्हटकर, मछिंद्र कदम, वामन पोळ, सुनिल व्हटकर,गंगा जोगधनकर, सुनिता सोनटक्के,माधुरी गायकवाड, सुरेखा व्हटकर, अनुष्का शिंदे, संगिता होटकर, लक्ष्मी पोळ,प्रमिला सोनावणे इत्यादी सभासदांनी विशेष मेहनत घेऊन वधू वर परिचय मेळावा पार पाडला. यावेळी समाजातील विविध मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांच्या कार्याचा गौरव केला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
1444 views    0 comment
0 Shares

धारावी टी जंक्शन ते कलानगर हायवेची धूळी पासून मुक्तता!

मुंबई (दत्ता खंदारे /प्रतिनिधी }

उत्तर विभागाचे जिथे हद्द संपते त्या धारावी टी जंक्शन ते कलानगर हायवे या ठिकाणी विविध बांधकाम होत काम होत असल्याने या हायवेवर सतत धूळ माती व विस्कटले डेब्रिज पडून
असतात.त्यामुळे धारावी ते कलानगर या मार्गावर नियमित सकाळ संध्याकाळ मॉर्निंग वॉकर साठी जाणारे नागरिकांना या मातीच्या धुळीतून जावं लागते.त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत होता.या संदर्भात जी उत्तर घनकचरा विभाग यांच्याकडे दि.३ मार्च व १३ मार्च २०२६ रोजी मोबाईल द्वारे छायाचित्रण करून तक्रार सादर केली.त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेऊन दि.२०मार्च रोजी सदर रस्ता परिसर पाण्याचे टँकर लावून स्वच्छ करून घेतले. तसेच रस्त्याची साफसफाई करून घेतली.त्यामुळे सदर रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना, मॉर्निंग वॉकर्स ग्रुपला चालणे फिरणे सुरक्षित वाटू लागले आहे. जी उत्तर विभाग घनकचरा विभागाचे श्री तांबे यांनी स्वतः लक्ष देऊन काम करून घेतले. याबद्दल हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख श्री दिलीप गाडेकर व शंकर बळी यांनी पालिका अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. यापुढेही या भागात स्वच्छता कायम राहण्याकरिता पालिका अधिकारी लक्ष देतील ही अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
235 views    0 comment
0 Shares

पुणे येथे राज्यस्तरीय ‘कर्तृत्व गौरव पुरस्कार’ाने माया दिवाण यांचा सन्मान

पुणे/ बीड (प्रतिनिधी) – नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘नालंदा कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये माया दिवाण यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सोहळा २१ मार्च २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालयात नोंदणीकृत असलेल्या नालंदा फाउंडेशनतर्फे राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा माया दिवाण यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माया दिवाण यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत समाजासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. लेखिका, कवयित्री, म्हणून त्यांची कार्य अधोरेखित आहे. समाजनिर्मितीसाठी त्यांनी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेत प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनातून व कवितेतून सामाजिक बांधिलकी, सृजनशीलता आणि समर्पण यांचे उत्कृष्ट दर्शन घडते.

या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, समाजातील महिलांसाठी त्या प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन नालंदा फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. दिपक दादाराव जाधव (टॅलेंटकट्टा) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जागतिक महीला दिन 2026 चे औचित्य साधुन बीड येथे श्री. छत्रपती शाहु समाज प्रबोधन मडळ बीड तर्फे देखिल 8 मार्च 2026 रोजी "छत्रपती शाहु कर्तुत्ववानमहिला गौरव" पुरस्कारने त्यांचा सनमानीत केले होते.

दोन्ही पुरस्कारा बद्दल महामानव अभिनंदन ग्रुप, वाचल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय, धम्मदिप बुद्धविहार महिला मंडळ. अँड.तेजस वडमारे, प्रा. डॉ.नामदेव शिनगारे, व मित्र परिवारने पुढील कार्यास शुभेच्छा देऊन मंगल कामना व्यक्त केल्या.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

वाराणसी के कोतवाली थाना क्षेत्र से एक गंभीर मामला सामने आया है, जहां फायरिंग की घटना के बावजूद आरोपियों की गिरफ्तारी न होने पर पीड़ित परिवार ने पुलिस आयुक्त कार्यालय पहुंचकर न्याय की गुहार लगाई है।

पीड़िता सुमन यादव ने लिखित शिकायत में बताया कि 7 मार्च 2026 की रात करीब 1:38 बजे कुछ लोग उनके घर के बाहर पहुंचे और उनके बेटे गोविंद यादव को निशाना बनाते हुए चार राउंड फायरिंग की। घटना के दौरान परिवार के लोग डर के कारण घर के अंदर छिप गए।

CCTV में कैद हुई वारदात
पीड़िता के अनुसार, पूरी घटना घर में लगे सीसीटीवी कैमरे में कैद है। अगले दिन फुटेज के आधार पर थाना कोतवाली में शिकायत दी गई, जिसके बाद पुलिस ने मुकदमा दर्ज कर लिया।इस मामले में आर्यन पांडेय, गोलू यादव, आनंद (आंचल) यादव, विशाल साहनी और शंभू साहनी समेत अन्य अज्ञात के खिलाफ केस दर्ज किया गया है।

अब तक गिरफ्तारी नहीं, परिवार में दहशत
घटना के करीब दो सप्ताह बाद भी किसी आरोपी की गिरफ्तारी न होने से परिवार में आक्रोश और भय का माहौल है। पीड़िता का कहना है कि आरोपी खुलेआम घूम रहे हैं और पुलिस कार्रवाई में ढिलाई बरत रही है।

सोशल मीडिया से मिल रही धमकियां
पीड़िता ने आरोप लगाया कि आरोपी उनके बेटे को इंस्टाग्राम के जरिए लगातार धमकी दे रहे हैं और गाली-गलौज कर रहे हैं। इससे परिवार की चिंता और बढ़ गई है।धाराएं बढ़ाने की मांग
पीड़िता ने यह भी आरोप लगाया कि घटना में फिरौती मांगने और जान से मारने की मंशा के बावजूद एफआईआर में संबंधित धाराएं नहीं जोड़ी गई हैं। उन्होंने पुलिस से मुकदमे में सख्त धाराएं जोड़ने की मांग की है।

“बेटे की जान को खतरा”
पीड़िता का कहना है कि उनका बेटा इकलौता है और उसकी जान को गंभीर खतरा है। उन्होंने पुलिस आयुक्त से मुलाकात कर जल्द से जल्द आरोपियों की गिरफ्तारी और बेटे की सुरक्षा सुनिश्चित करने की मांग की है।

वकील ने भी उठाए सवालवकील ने भी उठाए सवाल
पीड़ित पक्ष के अधिवक्ता ने भी पुलिस की कार्रवाई पर सवाल उठाते हुए कहा कि नामजद आरोपियों के खिलाफ एफआईआर दर्ज होने के बावजूद गिरफ्तारी न होना गंभीर लापरवाही है।

मामले में एक बार फिर शिकायत दिए जाने के बाद अब यह देखना अहम होगा कि पुलिस प्रशासन कब तक आरोपियों को गिरफ्तार करता है और पीड़ित परिवार को सुरक्षा और न्याय मिल पाता है।

0
0 views    0 comment
0 Shares

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ – अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण*
*तेलंगणा राज्य अध्यक्ष पदी गजानन बिडकर यांची निवड जाहीर.*

आजचा दिवस केवळ संघटनेसाठीच नव्हे, तर पत्रकारितेच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत विशेष आणि अभिमानास्पद आहे.

संघटनेच्या भव्य विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, आज दि. 24/03/2026 रोजी *श्री. गजानन बिडकर* यांची *तेलंगणा राज्याध्यक्ष* म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ही घोषणा संघाचे *संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब अढांगळे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली, *राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शंकरसिंह ठाकुर* यांच्या हस्ते करण्यात आली.

या अभिमानाच्या क्षणी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. मारोती शिकारे, नांदेड जिल्हाध्यक्ष मा. दीपक मठपती, मनोहर समसते, शुभम बंडे, मनोहर कोंडा तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

*विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आजच गजानन बिडकर यांचा वाढदिवस!*

त्यांच्या वाढदिवसाच्या या शुभक्षणीच त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली, ही केवळ योगायोग नसून त्यांच्या कार्यावर असलेला विश्वास, निष्ठा आणि समर्पण याची पावती आहे.
गजानन बिडकर यांनी आजवर पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणा, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्यात संघटना अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी होईल, याची खात्री आहे.

पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देणे, सत्याला आवाज देणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे — हीच आपल्या संघटनेची ओळख आहे. आणि या ध्येयाच्या पूर्ततेसाठी *गजानन बिडकर* यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

*मा. गजानन बिडकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*

आपले आयुष्य यश, समाधान आणि समाजसेवेच्या तेजाने उजळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

नव्याने मिळालेल्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाखाली संघटना नवे शिखर गाठो, हीच अपेक्षा.

जय भारत

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views    0 comment
0 Shares

నంద్యాల (AIMA MEDIA ): నంద్యాలలోని శాంతీరామ్ ఇంజనీరింగ్ కళాశాలలో మూడవ సంవత్సరం కంప్యూటర్ సైన్స్ (CSE) చదువుతున్న టీ. వెంకటేశ్వరి, జాతీయ స్థాయి ఖో-ఖో పోటీలకు ఎంపిక అయిందని తెలిపిన ప్రిన్సిపాల్ డాక్టర్ ఎం.వి.సుబ్రహ్మణ్యం,అనంతపురంలోని అనంతలక్ష్మి ఇంజనీరింగ్ కళాశాలలో మార్చి 18వ తేదీన JNTUA (జవహర్‌లాల్ నెహ్రూ టెక్నలాజికల్ యూనివర్సిటీ, అనంతపురం) ఖో-ఖో జట్టు ఎంపిక పోటీలు నిర్వహించారు. ఈ పోటీలలో వెంకటేశ్వరి తన అద్భుతమైన క్రీడా ప్రతిభను చాటి యూనివర్సిటీ జట్టులో స్థానం సంపాదించుకున్నారు ఈమె ఏప్రిల్ 1 నుండి 4 వరకు కర్ణాటకలోని దావణగెరె యూనివర్సిటీలో జరగనున్న దక్షిణ భారత అంతర్ విశ్వవిద్యాలయాల (South Zone Inter-University) ఖో-ఖో టోర్నమెంట్‌లో పాల్గొననున్నారు.వెంకటేశ్వరి సాధించిన ఈ విజయం పట్ల కళాశాల ప్రిన్సిపాల్ డాక్టర్ ఎం.వి. సుబ్రహ్మణ్యం, ఫిజికల్ డైరెక్టర్ చంద్రారెడ్డి, CSE హెడ్ ఫారూక్, అధ్యాపక బృందం మరియు విద్యార్థులు హర్షం వ్యక్తం చేస్తూ ఆమెను ప్రత్యేకంగా అభినందించారు.

0
333 views    0 comment
0 Shares

0
0 views    0 comment
0 Shares

0
77 views    0 comment
0 Shares

विश्व हिंदू परिषद और हिंदू महोत्सव समिति ने किया प्रभु श्री राम का दिव्य अभिषेक

पाली 25 मार्च मंगलवार। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम के जन्मोत्सव 'राम नवमी' के पावन अवसर से पूर्व शहर में भक्ति का उल्लास चरम पर है। इसी कड़ी में हिंदू महोत्सव समिति और विश्व हिंदू परिषद (विहिप) के संयुक्त तत्वावधान में श्री राम दरबार का भव्य अभिषेक एवं श्रृंगार कार्यक्रम पानी दरवाजा स्थित गोपीनाथ जी मंदिर में संपन्न हुआ।

जिला प्रचार प्रमुख मनीष सेन ने बताया कि कार्यक्रम का शुभारंभ शुभ मुहूर्त में विद्वान पण्डित विशाल जोशी,महिपाल शर्मा के सानिध्य में हुआ। भगवान श्री राम, माता सीता, लक्ष्मण जी और भक्त शिरोमणि हनुमान जी की प्रतिमाओं का दूध, दही, घी, शहद और गंगाजल (पंचामृत) से दिव्य अभिषेक किया गया। राम दरबार अभिषेक व श्रृंगार में मुख्य यजमान के रूप में गोरधन जोशी, रँगलाल जाट सपत्नीक कार्यक्रम में यजमान के रुप मे बैठे साथ ही ओम आश्रम जाडन उत्तराधिकारी परम् पूज्य स्वामी अवतार पुरी महाराज का आशिर्वाद कार्यक्रम में मिला । अभिषेक के पश्चात प्रभु का नयनाभिराम श्रृंगार किया गया। प्रभु श्री राम को नवीन रेशमी वस्त्र, स्वर्ण आभूषण और ताजे पुष्पों के हार धारण कराए गए।

आज शाम 5:30 बजे हिंदू महोत्सव समिति के द्वारा शोभायात्रा मार्ग में आने वाले प्रतिष्ठान व निवासियों को शोभायात्रा का निमंत्रण दिया जाएगा।

श्री राम दरबार अभिषेक व श्रंगार कार्यक्रम मे रामनवमी शोभायात्रा अध्यक्ष सीताराम जोशी, उपाध्यक्ष सोहन सिंह, उपाध्यक्ष भंवरलाल गुगुरिया, हिंदू महोत्सव समिति के संस्थापक कमल किशोर गोयल, मंत्री परमेश्वर जोशी, बजरंग दल अखिल भारतीय संयोजक किशन प्रजापत, प्रांत उपाध्यक्ष राजेन्द्र सिंह भाटी, हिन्दू महोत्सव समिति अध्य्क्ष रँगलाल जाट, नरेंद्र माछर, हेमन्त जोशी, गोरधन जोशी, विनीता तनवानी, सन्तोष वैष्णव, रेखा सोलंकी,भीमराज चौधरी, अनिल चौहान, हरीश पांडे, रामसुख पायक, बाबूलाल कुमावत, प्रवीण सीरवी, भेरूसिंह राजपुरोहित, आनंदस्वरूप गुप्ता, केलाश कुमावत, प्रवीण उपाध्याय, श्रवण रावल, अशोक बंजारा, गौरव शर्मा, श्रवण भीलवारा, प्रवीण सोनी, दुर्गेश चौहान, किशोर सेन, भरत शर्मा, अक्षय राठौड़, प्रमोद गॉड सहित कार्यकर्ता मौजूद रहे ।

रिपोर्ट -घेवरचन्द आर्य

12
496 views    0 comment
0 Shares


ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਕਾਨੂੰਨ-ਵਿਵਸਥਾ ਨੂੰ ਹੋਰ ਮਜ਼ਬੂਤ ਕਰਨ ਲਈ AGTF (Anti Gangster Task Force) ਨੇ ਵੱਡੀ ਕਾਰਵਾਈ ਦੀ ਤਿਆਰੀ ਕਰ ਲਈ ਹੈ। ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਇੰਸਪੈਕਟਰ ਹਰਿੰਦਰ ਸੇਖੋਂ ਅਤੇ ਸਤਿੰਦਰ ਦੁਹਾਨ ਦੀ ਅਗਵਾਈ ਹੇਠ ਗੈਂਗਸਟਰਾਾਂ ਖ਼ਿਲਾਫ਼ ਤਿੱਖੀ ਮੁਹਿੰਮ ਚਲਾਈ ਜਾਵੇਗੀ।
ਸੂਤਰਾਂ ਮੁਤਾਬਕ, ਇਹ ਟੀਮ ਪੰਜਾਬ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਵਿੱਚ ਸਰਗਰਮ ਗੈਂਗਾਂ ਨੂੰ ਨਿਸ਼ਾਨਾ ਬਣਾਉਂਦੀ ਹੋਈ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨੈੱਟਵਰਕ ਨੂੰ ਤੋੜਨ ‘ਤੇ ਫੋਕਸ ਕਰੇਗੀ। ਖਾਸ ਕਰਕੇ ਨਸ਼ਾ ਤਸਕਰੀ, ਫਿਰੌਤੀ ਅਤੇ ਹਥਿਆਰਾਂ ਦੀ ਸਮੱਗਲਿੰਗ ਨਾਲ ਜੁੜੇ ਮਾਮਲਿਆਂ ‘ਤੇ ਸਖ਼ਤ ਕਾਰਵਾਈ ਹੋਵੇਗੀ।
ਇੰਸਪੈਕਟਰ ਹਰਿੰਦਰ ਸੇਖੋਂ ਨੇ ਕਿਹਾ ਕਿ ਪੁਲਿਸ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਤਿਆਰ ਹੈ ਅਤੇ ਕਿਸੇ ਵੀ ਗੈਰਕਾਨੂੰਨੀ ਗਤੀਵਿਧੀ ਨੂੰ ਬਰਦਾਸ਼ਤ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਜਾਵੇਗਾ। ਦੂਜੇ ਪਾਸੇ, ਸਤਿੰਦਰ ਦੁਹਾਨ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਆਧੁਨਿਕ ਤਕਨੀਕ ਅਤੇ ਖੁਫੀਆ ਜਾਣਕਾਰੀ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਗੈਂਗਸਟਰਾਾਂ ਦੇ ਜਾਲ ਨੂੰ ਤੋੜਿਆ ਜਾਵੇਗਾ।
ਪੰਜਾਬ ਪੁਲਿਸ ਦਾ ਇਹ ਕਦਮ ਆਮ ਲੋਕਾਂ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਆ ਦੀ ਭਾਵਨਾ ਵਧਾਉਣ ਅਤੇ ਅਪਰਾਧ ‘ਤੇ ਕਾਬੂ ਪਾਉਣ ਵੱਲ ਇੱਕ ਵੱਡੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਵਜੋਂ ਵੇਖਿਆ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ।
Tricity Times

3
36 views    0 comment
0 Shares

তালিকা থেকে নাম মুছে ফেলা এটি ভারতের নির্বাচন কমিশনের তরফ থেকে জারি। পোস্ট টি বেশি বেশি শেয়ার করুন। আরো তথ্যের জন্য কমেন্ট বক্সে কমেন্ট করুন।
এই ফর্ম পূরণ হবে যখন:
কোন ভোটার অন্য বিধানসভা এলাকায় স্থানান্তরিত হয়েছে।
ভোটার মারা গেছে।
লোকটি ভারতের নাগরিক নয়।
ভোটার তালিকায় তার নাম থাকতে অযোগ্য ঘোষণা করা হয়েছে
নীচে আপনাকে বিস্তারিত ধাপ, প্রয়োজনীয় কাগজপত্র এবং কিভাবে ফর্ম পূরণ করতে হয় তার একটি উদাহরণ ছবি দেওয়া হল।
কিভাবে ফর্ম নং ৭ পূরণ করবেন: সম্পূর্ণ প্রক্রিয়া
আপনি এই ফর্মটি দুই উপায়ে পূরণ করতে পারেন:
অনলাইন (সহজ উপায়): ভোটার হেল্পলাইন অ্যাপ বা পোর্টালের মাধ্যমে voters.eci.gov.in
অফলাইন: আপনার স্থানীয় বিএলও (বিএলও), ইআরও (ইআরও) অফিস, বা তহসিলদার অফিস থেকে ফর্ম গ্রহণ করে।
অফলাইন ফর্ম পূরণ করার ধাপ (পর্যায়ক্রমে বিবরণ):
পার্ট ১: প্রাথমিক বিবরণ (মৌলিকতা)
বিধানসভা সমষ্টি: ফর্মের উপরে আপনার বিধানসভা কেন্দ্রের নাম ও নম্বর লিখতে হবে।
সংসদীয় আসন: (যদি প্রযোজ্য হয়) আপনার সংসদীয় নির্বাচনী এলাকার নাম লিখুন।
অনুরোধের ধরণ: "সরানো" (মুছে ফেলা) অথবা "প্রবেশ আপত্তি" নামটি চাইলে টিক করুন।
২য় পর্ব: প্রস্তাবের বিবরণ (আবেদনকারী/অবজেক্টর)
(এই সেই ব্যক্তি যিনি ফরম পূরণ করছেন) তিনি নিজেই হতে পারেন যার নাম বাদ দেওয়া হয়েছে, অথবা অন্য কেউ, পরিবারের মত। )
নাম: আপনার সম্পূর্ণ নাম লিখুন (হিন্দি ও ইংরেজিতে)।
আইডি নং (EPIC No.): আপনার ভোটার আইডি কার্ড নাম্বার লিখুন।
সম্পর্ক: তুমি যদি অন্য কারো নাম মুছে ফেলে থাকো (যেমনঃ মৃত্যুর ক্ষেত্রে), তার সাথে তোমার সম্পর্ক লিখে রাখো (যেমনঃ ছেলে, স্ত্রী ইত্যাদি)।
Part 3: Details of Person to be Delete (বিলম্বিত ব্যক্তির বিবরণ)
নাম: যাকে ডিলিট করতে চান তার নাম লিখুন।
আইডি নং (EPIC No.): ওই ব্যক্তির ভোটার আইডি নং।
ভোটার তালিকার বর্ণনাঃ ভোটার তালিকার অংশ নম্বর (Part Number) ও ক্রমিক নম্বর (Serial Number) পূরণ করুন। (আপনি আপনার ভোটার স্লিপ বা বিএলও থেকে এই তথ্য পেতে পারেন)।
পর্ব ৪: মুছে ফেলার কারণ (Reason for Delete)
আপনাকে সঠিক কারণ নির্বাচন করতে হবে এবং এতে টিক করতে হবে:
Permanently Shifted ( Permanently Shifted)
মৃত্যু (মৃত্যু)
অযোগ্য ( অযোগ্য)
অ-নাগরিক (Non-Citizen)
ভুল এন্ট্রি (Wrong entry)
পর্ব 5: ঘোষণা এবং স্বাক্ষর
অবস্থান এবং তারিখ: আপনি ফর্ম পূরণ করছেন অবস্থান এবং বর্তমান তারিখ লিখুন।
স্বাক্ষর: প্রস্তাবের স্বাক্ষর বা বৃদ্ধাঙ্গুল চিহ্ন (ফর্ম ফিলার)।
বিকৃতিত্ব (প্রয়োজনীয় কাগজপত্র)
ফরমসহ নিম্নের ডকুমেন্ট জমা দিতে হতে পারে:
প্রস্তাবের প্রমাণ: আপনার আধার কার্ড বা অন্য কোন ফটো আইডি কার্ড।
অপসারণের প্রমাণ:
মৃত্যুর ক্ষেত্রে: ডেথ সার্টিফিকেট কপি করা বাধ্যতামূলক।
শিফটের ক্ষেত্রে: সেই ব্যক্তির নতুন ঠিকানার প্রমাণ (আধার, বিদ্যুৎ বিল, ইত্যাদি)। (যদিও কখনও কখনও ঘোষণা যথেষ্ট হয়, কিন্তু সাক্ষ্য দেওয়া ভাল)।

.

0
89 views    0 comment
0 Shares

২০২৬ সালের Special Intensive Revision (SIR) প্রক্রিয়ায় যাঁদের নাম "Under Adjudication" তালিকায় ছিল এবং পরবর্তীতে বিচার বিভাগীয় কর্মকর্তাদের (Judges) রিভিউয়ের মাধ্যমে বাদ পড়েছে, তাঁদের নাম ভোটার তালিকায় ফিরিয়ে আনার এটিই শেষ ও একমাত্র আইনি সুযোগ।

সুপ্রিম কোর্টের নির্দেশে গঠিত SIR Appellate Tribunal-এ আপিল করার সম্পূর্ণ গাইডলাইন নিচে দেওয়া হলো। পোস্টটি নিজে পড়ুন এবং শেয়ার করে অন্যদের সাহায্য করুন।

📢 ভোটার তালিকায় নাম নেই? বিচারপতির ট্রাইব্যুনালে আপিল করার সহজ ধাপ (SIR 2026)

নির্বাচন কমিশনের বিশেষ সংশোধনী প্রক্রিয়ায় (SIR) অনেক ভোটারের নাম 'বাতিল' বা 'Rejected' হয়েছে। সাধারণ ERO অফিসে নয়, এখন আপনাকে সরাসরি সুপ্রিম কোর্ট নির্দেশিত স্পেশাল ট্রাইব্যুনালে আপিল করতে হবে।

🔍 ধাপ ১:
আপনার বর্তমান স্ট্যাটাস চেক করুন
প্রথমে নিশ্চিত হন আপনার নাম আসলেই ডিলিট হয়েছে কিনা।

ওয়েবসাইট: [voters.eci.gov.in](https://voters.eci.gov.in) অথবা [ceowestbengal.wb.gov.in](https://ceowestbengal.wb.gov.in) এ যান।

'Search Your Name' অপশনে গিয়ে EPIC নম্বর দিয়ে সার্চ করুন।

২৩ মার্চ ২০২৬-এ প্রকাশিত
সাপ্লিমেন্টারি লিস্ট (Deletion List No. 1) দেখুন। নামের পাশে 'Deleted' লেখা থাকলে আপনি আপিলের যোগ্য।

📝 ধাপ ২:
প্রয়োজনীয় নথি জোগাড় করুন
একটি সাদা কাগজে আপিল আবেদন (Petition) লিখুন। সাথে নিচের ডকুমেন্টসগুলো রাখুন:

পুরানো ভোটার কার্ডের (২০২৫ সালের রোল) নম্বর ও অংশ নম্বর।

নাম বাতিলের নোটিশ বা অর্ডার কপি (যদি থাকে)।

পরিচয় ও বয়সের প্রমাণ:
আধার কার্ড, মাধ্যমিকের অ্যাডমিট/সার্টিফিকেট, রেশন কার্ড বা ব্যাঙ্ক পাসবুক।

নতুন ভোটার হলে Form 6-এর কপি।

📥 ধাপ ৩:
কীভাবে আবেদন জমা দেবেন?
আপনি দুটি উপায়ে আবেদন করতে পারেন:

অনলাইনে (সবচেয়ে দ্রুত): [ecinet.eci.gov.in](https://ecinet.eci.gov.in) পোর্টালে গিয়ে 'SIR Appeal' সেকশনে রেজিস্ট্রেশন করে সব ডকুমেন্ট স্ক্যান করে আপলোড করুন। একটি ট্র্যাকিং নম্বর পাবেন।

অফলাইনে:
আপনার নিকটস্থ DM, SDM বা SDO অফিসে গিয়ে আবেদনপত্র ও নথিপত্র জমা দিন। অফিস আপনার হয়ে সেটি পোর্টালে আপলোড করে রসিদ দিয়ে দেবে।

⚖️ ধাপ ৪:
আপনার ট্রাইব্যুনাল কোনটি?
পুরো রাজ্যে ১৯টি ট্রাইব্যুনাল গঠন করা হয়েছে যেখানে প্রাক্তন হাইকোর্ট জজরা শুনানি করবেন।

উদাহরণ:
আপনি যদি পূর্ব মেদিনীপুর (হলদিয়া সহ) জেলার বাসিন্দা হন, তবে আপনার আপিল শুনবেন মাননীয় বিচারপতি তপেন সেন (প্রাক্তন বিচারপতি)। এই শুনানি জেলা শাসক (DM) বা SDO অফিস থেকেই পরিচালিত হবে।

⏳ ধাপ ৫:
পরবর্তী প্রক্রিয়া
এই ট্রাইব্যুনাল অত্যন্ত দ্রুত কাজ করছে। শুনানির পর আপনার দাবি সঠিক প্রমাণিত হলে দ্রুত পরবর্তী সাপ্লিমেন্টারি লিস্টে আপনার নাম যোগ করে দেওয়া হবে। আপনি পুনরায় পোর্টালে গিয়ে আপনার নাম চেক করতে পারবেন।

জরুরি কিছু টিপস:
1. সময় কম:
নমিনেশন প্রক্রিয়া শুরু হওয়ার আগেই এই কাজ শেষ করতে হবে, তাই আজই আবেদন করুন।

2. সহায়তা:
কোনো সমস্যা হলে আপনার বুথের BLA বা আইনজীবীর পরামর্শ নিতে পারেন।

3. হেল্পলাইন:
সরাসরি কথা বলতে ফোন করুন **১৯৫০** নম্বরে অথবা CEO West Bengal অফিসে যোগাযোগ করুন।

আপনার ভোটাধিকার আপনার গণতান্ত্রিক শক্তি। তালিকায় নাম না থাকলে ঘরে বসে না থেকে আইনি পথে লড়াই করুন।

3
78 views    0 comment
0 Shares

तेजस्वी प्रसाद यादव कल दिनांक 25 मार्च 2026 को मुजफ्फरपुर जिला के गायघाट के चोरनियां गांव में पुलिस गोली से जगतवीर राय की हुई मौत के मामले में पीड़ित परिवार से मुलाकात करेंगे
पटना 24 मार्च 2026 :
राष्ट्रीय जनता दल के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सह नेता प्रतिपक्ष श्री तेजस्वी प्रसाद यादव कल दिनांक 25 मार्च 2026 को मुजफ्फरपुर जिला के गायघाट, चोरनियां गांव में पुलिस फायरिंग में जगतवीर राय की हुई मौत के मामले में पीड़ित परिवार से मुलाकात करेंगे। इनके साथ प्रदेश अध्यक्ष श्री मंगनी लाल मंडल सहित पार्टी के अन्य वरिष्ठ नेतागण भी रहेंगे।
‌इस आशय की जानकारी राष्ट्रीय जनता दल के प्रदेश प्रवक्ता एजाज अहमद ने दी है। ज्ञातव्य हो कि गत सप्ताह थानाध्यक्ष के फायरिंग से जगतवीर राय की मौत हो गई थी।
‌एजाज ने आगे बताया कि नेता प्रतिपक्ष श्री तेजस्वी प्रसाद यादव पीड़ित परिवार से मिलकर सारी बातों की जानकारी प्राप्त करेंगे।
(एजाज अहमद )
प्रदेश प्रवक्ता ,
राष्ट्रीय जनता दल, बिहार

3
20 views    0 comment
0 Shares

13
981 views    0 comment
0 Shares


डॉ लोहिया ने सामाजिक न्याय की धारा को मजबूती प्रदान करने के लिए नफरत के खिलाफ लोगों से एकजुट होने का आह्वान किया : मंगनी लाल मंडल
पटना 23 मार्च, 2026
आज राष्ट्रीय जनता दल के राज्य कार्यालय में महान समाजवादी नेता एवं चिंतक डाॅ0 राम मनोहर लोहिया जी की जयंती प्रदेश अध्यक्ष श्री मंगनी लाल मंडल जी की अध्यक्षता में मनायी गयी। इस अवसर पर उपस्थित नेताओं ने डाॅ0 राम मनोहर लोहिया के तैल चित्र पर माल्यार्पण कर उनके प्रति श्रद्धांजलि अर्पित की।
इस अवसर पर श्री मंगनी लाल मंडल ने कहा कि डाॅ0 लोहिया के विचारों को लेकर श्री लालू प्रसाद जी ने गरीबों, शोषितों को मान-सम्मान दिया और नफरत करने वाले लोगों को उनके बताये हुए विचारों के अनुसार स्पष्ट रूप से जवाब देकर समाज में एक बेहतर वातावरण का निर्माण किया। उनके आदर्श मार्गों को सभी गरीब-गुरबों के बीच पहुंचाने के लिए उनके विचार का प्रचार-प्रसार किया जाना जरूरी है, तभी हम देश में बेहतर तरीके से उन शक्तियों को जवाब दे सकते हैं, जो मोहब्बत की राजनीति को समाप्त करके नफरत को बढ़ावा दे रहे हैं। डाॅ0 राम मनोहर लोहिया अनवरत गांव की दशा एवं वहां की प्रतिभा को सुधारने व निखारने के लिए सदैव संघर्ष करते रहे। डाॅ0 लोहिया ने सामाजिक न्याय की लड़ाई को सरजमीन पर उतारा।
इस अवसर पर डाॅ0 लोहिया के तैल चित्र पर माल्यार्पण करने वालों में राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री उदय नारायण चौधरी, बिहार विधान परिषद के पूर्व उपसभापति डॉ रामचंद्र पुर्वे, राष्ट्रीय महासचिव श्री भोला यादव, श्री बिनु यादव, प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक कुमार सिंह, श्री शिवचंद्र राम, श्री विनोद श्रीवास्तव,प्रदेश प्रधान महासचिव श्री रणविजय साहू,प्रदेश मुख्य प्रवक्ता श्री शक्ति सिंह यादव, प्रदेश प्रवक्ता एजाज अहमद, अरुण कुमार यादव, प्रदेश महासचिव श्री मदन शर्मा, श्री हरेंद्र कुमार कुशवाहा, श्रीमती मुकुंद सिंह, श्री निर्भय कुमार अंबेडकर, श्री संजय यादव,भाई अरुण कुमार, श्री प्रमोद कुमार राम, डॉ प्रेम कुमार गुप्ता, श्री अरविंद कुमार सहनी, श्री कुमर राय, श्री महेंद्र प्रसाद विद्यार्थी, डॉ पीके चौधरी, डॉ लालदेव प्रसाद यादव, श्री उपेंद्र चंद्रवंशी, श्री गणेश कुमार यादव, श्री विमल राय, श्री रोहित कुमार यादव, श्री राजीव कमल, श्री संजय यादव, अर्चना यादव, अफरोज आलम, बिंदन यादव, मिश्री राम, श्री साकेत कुमार, श्री मयंक यादव, श्री शेखर यादव, जॉनसन पेन, श्री सुरेंद्र यादव, श्री संजय कुमार वर्मा, श्री ओम प्रकाश शर्मा श्री चंदेश्वर प्रसाद सिंह, श्री ओम प्रकाश पासवान, श्री अशोक पासवान सहित अन्य नेतागण शामिल थे।

(एजाज अहमद)
प्रदेश प्रवक्ता
राजद, बिहार।

2
89 views    0 comment
0 Shares

4
100 views    0 comment
0 Shares

9
2987 views    0 comment
0 Shares

విడవలూరు మండలం గాదెలదిన్నె గ్రామంలో నూతనంగా నిర్మించిన రామాలయంలో సీతారామ లక్ష్మణ సమేత ఆంజనేయ స్వామి విగ్రహ ప్రతిష్టాపన మహోత్సవం ఘనంగా జరిగింది. ఈ సందర్భంగా ధ్వజస్తంభ ప్రతిష్టాపన కార్యక్రమం కూడా భక్తిశ్రద్ధల మధ్య నిర్వహించారు.
ఈ ఆధ్యాత్మిక వేడుకలకు కోవూరు ఎమ్మెల్యే వేమిరెడ్డి ప్రశాంతి రెడ్డి ముఖ్య అతిథిగా హాజరై ప్రత్యేక పూజలు నిర్వహించారు. ఆలయ ప్రాంగణానికి విచ్చేసిన ఆమెకు ఆలయ కమిటీ సభ్యులు, అర్చకులు పూర్ణకుంభంతో ఘన స్వాగతం పలికారు.
వేద పండితుల మంత్రోచ్ఛారణల మధ్య ఎమ్మెల్యే స్వామివారిని దర్శించుకుని తీర్థప్రసాదాలు స్వీకరించారు. అనంతరం విగ్రహ ప్రతిష్టాపన కార్యక్రమాల్లో పాల్గొన్నారు.
ఈ సందర్భంగా ఎమ్మెల్యే మాట్లాడుతూ, నేటి వేగవంతమైన జీవితంలో మానసిక ప్రశాంతతకు ఆధ్యాత్మికతే మార్గమని పేర్కొన్నారు. ఆలయాలు హైందవ సంస్కృతికి ప్రతీకలని, భవిష్యత్ తరాలకు సంప్రదాయాలను అందించడంలో వాటి పాత్ర ఎంతో కీలకమని అన్నారు.
ఈ కార్యక్రమంలో స్థానిక తెలుగుదేశం పార్టీ మరియు కూటమి పార్టీల నాయకులు, కార్యకర్తలు, ఆలయ కమిటీ సభ్యులు మరియు పెద్ద సంఖ్యలో గ్రామస్తులు పాల్గొన్నారు.

1
252 views    0 comment
0 Shares

5
842 views    0 comment
0 Shares

రాష్ట్రంలో బీసీ వర్గాలపై జరుగుతున్న అన్యాయాలు, దాడులు రోజురోజుకీ పెరుగుతున్నాయనే ఆందోళన వ్యక్తమవుతోంది. ఆధిపత్య కులాల ఆధిపత్యం, రాజకీయ పార్టీల్లో బీసీలకు సరైన గౌరవం లేకపోవడం వంటి అంశాలు సమాజంలో అసమానతలను పెంచుతున్నాయని పలువురు విమర్శిస్తున్నారు.
అనంతపురం జిల్లాలో జరిగిన తాజా ఘటనలో, బీసీ కురుబ యువకుడు దాడికి గురైన విషయం తీవ్ర కలకలం రేపింది. ఈ సంఘటన బీసీ వర్గాల భద్రతపై మరోసారి ప్రశ్నలు లేవనెత్తింది.
👉 “బీసీలకు ప్రత్యేక రక్షణ చట్టం (BC Atrocity Law) అవసరమా?” అనే చర్చ మళ్లీ తెరపైకి వచ్చింది.
సామాజిక న్యాయం కోసం:
బీసీ వర్గాలపై జరిగే దాడులను ఖండించాలి
బాధితులకు న్యాయం జరిగేలా చర్యలు తీసుకోవాలి
రాజకీయ, సామాజిక సంస్థలు ముందుకు రావాలి
📢 బీసీ సంఘాలు, నాయకులు ఈ అంశంపై దృష్టి సారించి, గతం నుంచి జరుగుతున్న సంఘటనలను ప్రజల్లోకి తీసుకెళ్లి అవగాహన పెంచాల్సిన అవసరం ఉందని అభిప్రాయాలు వ్యక్తమవుతున్నాయి.

3
884 views    0 comment
0 Shares

8
1400 views    0 comment
0 Shares

మనిషిని మనిషిగా చూడని చీకటి చరిత్రను గుర్తు చేసుకునే రోజు!
బానిసత్వం… అది ఒక వ్యవస్థ కాదు,
అది మనుషుల గౌరవాన్ని త్రొక్కిన దారుణమైన దోపిడి!
లక్షలాది మంది మనుషులు గొలుసులతో కట్టబడి,
వారి స్వేచ్ఛను, వారి జీవనాన్ని దోచుకున్న ఆ దారుణాన్ని
మనము ఎప్పటికీ మర్చిపోకూడదు!
నేను ఎల్లు శ్రీనివాసులు స్పష్టంగా చెబుతున్నాను…
ఈ దేశంలో, ఈ సమాజంలో ఎవరైనా
ఇంకా మనిషిని తక్కువగా చూడాలని ప్రయత్నిస్తే…
అది సహించేది లేదు!
సమానత్వం కోసం పోరాటం ఆగదు…
అణగారిన వర్గాల గౌరవం కోసం మా స్వరం తగ్గదు!
మన చరిత్ర మనకు ఒక పాఠం చెబుతోంది –
గొలుసులు ఎంత బలంగా ఉన్నా…
స్వేచ్ఛ కోసం పోరాడే ఆత్మను ఎవ్వరూ బంధించలేరు!
ఎల్లు శ్రీనివాసులు గళం వినిపిస్తుంది…
సమాన హక్కుల కోసం,
సామాజిక న్యాయం కోసం,
మానవ గౌరవం కోసం!
ఇది కేవలం మాట కాదు…
ఇది పోరాటం!
ఇది సంకల్పం!!
జై భీమ్! ✊🔥”

11
226 views    0 comment
0 Shares

28
6232 views    0 comment
0 Shares

18
1882 views    0 comment
0 Shares

0
100 views    0 comment
0 Shares

পূর্ব বর্ধমান জেলার জামালপুর বিধানসভা এলাকায় আসন্ন নির্বাচনের আগে রাজনৈতিক উত্তাপ ক্রমশ বাড়ছে। এই পরিস্থিতিতে তৃণমূল কংগ্রেসের প্রচার কার্যত নতুন গতি পেয়েছে ব্লক সভাপতি মেহেমুদ খানের সক্রিয় নেতৃত্বে। প্রার্থী ভূতনাথ মালিককে সামনে রেখে গোটা এলাকায় সংগঠনকে মজবুত করতে যে পরিকল্পিত উদ্যোগ নেওয়া হয়েছে, তার কেন্দ্রবিন্দুতে রয়েছেন মেহেমুদ খান।
গত কয়েকদিন ধরেই জামালপুরের বিভিন্ন অঞ্চলে ধারাবাহিকভাবে কর্মী বৈঠক, জনসংযোগ কর্মসূচি এবং মিছিলের আয়োজন করা হচ্ছে। এই সমস্ত কর্মসূচির নেতৃত্ব দিচ্ছেন ব্লক সভাপতি মেহেমুদ খান, যিনি নিজে উপস্থিত থেকে কর্মীদের উৎসাহিত করছেন এবং সংগঠনকে আরও শক্তিশালী করে তুলতে গুরুত্বপূর্ণ নির্দেশ দিচ্ছেন। রাজনৈতিক মহলের মতে, মেহেমুদ খানের এই সক্রিয় ভূমিকা তৃণমূল কংগ্রেসের প্রচারকে অনেকটাই এগিয়ে নিয়ে গেছে।
সম্প্রতি জৌগ্রাম অঞ্চলে একটি গুরুত্বপূর্ণ কর্মী বৈঠকের আয়োজন করা হয়। সেখানে উপস্থিত ছিলেন প্রার্থী ভূতনাথ মালিক, ব্লক সভাপতি মেহেমুদ খান, প্রাক্তন ব্লক সভাপতি অরবিন্দ ভট্টাচার্য্য, অঞ্চল সভাপতি মৃদুল কান্তি মন্ডল, প্রধান মল্লিকা মন্ডল, উপপ্রধান শাজাহান মন্ডল সহ অন্যান্য নেতৃবৃন্দ। বৈঠকে কর্মীরা সকল নেতাকে উষ্ণ অভ্যর্থনা জানান। তবে বৈঠকের মূল আকর্ষণ ছিলেন মেহেমুদ খান, যিনি অত্যন্ত স্পষ্ট ভাষায় কর্মীদের উদ্দেশ্যে নির্বাচনী দায়িত্ব ও কর্তব্য সম্পর্কে বার্তা দেন।
মেহেমুদ খান তাঁর বক্তব্যে বলেন, “দল আমাদের উপর যে আস্থা রেখেছে, সেই দায়িত্ব আমাদের সঠিকভাবে পালন করতে হবে। এই নির্বাচনে কোনও রকম ঢিলেমি চলবে না। প্রত্যেক কর্মীকে মাঠে নেমে কাজ করতে হবে এবং মানুষের কাছে পৌঁছাতে হবে।” তিনি আরও বলেন, বহুদিন পর জামালপুরে একজন ‘ভূমিপুত্র’ প্রার্থী দেওয়া হয়েছে, যিনি এলাকার মানুষের সুখ-দুঃখের সঙ্গে ওতপ্রোতভাবে জড়িত। তাই এই সুযোগকে কাজে লাগিয়ে সকলকে একযোগে প্রচারে নামার আহ্বান জানান তিনি।
মেহেমুদ খানের উদ্যোগে বহু পুরনো কর্মীকেও আবার সংগঠনের সঙ্গে যুক্ত করা হয়েছে। তিনি নিজে ফোন করে এবং সরাসরি যোগাযোগ করে কর্মীদের বৈঠকে উপস্থিত থাকতে অনুরোধ জানান। ফলে কর্মীদের মধ্যে নতুন করে উৎসাহ তৈরি হয়েছে। রাজনৈতিক বিশ্লেষকদের মতে, এই সংগঠনিক দক্ষতাই তৃণমূলের বড় শক্তি হয়ে উঠতে পারে এই নির্বাচনে।
প্রার্থী ভূতনাথ মালিকও তাঁর বক্তব্যে ব্লক সভাপতির প্রশংসা করেন এবং বলেন, “মেহেমুদ খানের নেতৃত্বে আমরা অত্যন্ত সুসংগঠিতভাবে কাজ করছি। তাঁর অভিজ্ঞতা ও পরিশ্রম আমাদের এগিয়ে নিয়ে যাচ্ছে।” তিনি দলনেত্রী মমতা বন্দ্যোপাধ্যায় এবং নেতা অভিষেক বন্দ্যোপাধ্যায়ের প্রতি কৃতজ্ঞতা প্রকাশ করে বলেন, তিনি মানুষের আস্থা অর্জন করতে বদ্ধপরিকর।
এরপর মেহেমুদ খানের নেতৃত্বে দলীয় প্রতিনিধিরা আবুঝহাটি ১ ও ২ অঞ্চলে যান। সেখানে অঞ্চল সভাপতি তরুণ কুমার ঘোষ, রমেন্দ্রনাথ কোনার, প্রধান রমজান শা, ঝর্না দাস সহ অন্যান্যরা উপস্থিত ছিলেন। এখানেও কর্মীদের সঙ্গে বৈঠক করে নির্বাচনী কৌশল নিয়ে আলোচনা করা হয়। মেহেমুদ খান কর্মীদের নির্দেশ দেন প্রতিটি বুথে বুথে গিয়ে মানুষের সঙ্গে যোগাযোগ স্থাপন করতে এবং সরকারের উন্নয়নমূলক কাজের বার্তা পৌঁছে দিতে।
পরে জারগ্রাম অঞ্চলেও একটি বড় কর্মী বৈঠক অনুষ্ঠিত হয়, যেখানে স্থানীয় নেতৃত্ব ও কর্মীদের মধ্যে ব্যাপক উৎসাহ লক্ষ্য করা যায়। “ঘরের ছেলে” প্রার্থী পাওয়ায় কর্মীদের আবেগ আরও প্রবল হয়েছে। মেহেমুদ খান এই আবেগকে শক্তিতে পরিণত করার আহ্বান জানান এবং বলেন, “এখন ঘরে বসে থাকার সময় নয়, প্রত্যেককে রাস্তায় নামতে হবে।”
দিনের শেষে জামালপুর থানা মোড় সংলগ্ন এলাকায় একটি বিশাল মিছিলের আয়োজন করা হয়। মেহেমুদ খানের নেতৃত্বে এই মিছিলে বিপুল সংখ্যক কর্মী-সমর্থক অংশ নেন। মিছিল চলাকালীন বাড়ি বাড়ি প্রচার করা হয় এবং সাধারণ মানুষের সঙ্গে সরাসরি যোগাযোগ স্থাপন করা হয়। পুরো এলাকায় এক ধরনের নির্বাচনী উন্মাদনা লক্ষ্য করা যায়।
মেহেমুদ খান স্পষ্ট করে জানিয়েছেন যে, এই নির্বাচনে জয় নিশ্চিত করতে হলে সংগঠনের প্রতিটি স্তরে শক্তিশালী ভূমিকা পালন করতে হবে। তাঁর মতে, দল যদি শক্তিশালী থাকে, তাহলে কর্মীদের অস্তিত্বও বজায় থাকবে। তাই তিনি সকলকে দলীয় শৃঙ্খলা মেনে চলার আহ্বান জানান।
সব মিলিয়ে বলা যায়, জামালপুরে তৃণমূল কংগ্রেসের প্রচার এখন মেহেমুদ খানের নেতৃত্বে এক নতুন মাত্রা পেয়েছে। তাঁর সংগঠনিক দক্ষতা, কর্মীদের সঙ্গে নিবিড় যোগাযোগ এবং মাঠে নেমে কাজ করার মানসিকতা দলকে শক্তিশালী অবস্থানে নিয়ে গেছে। এখন দেখার বিষয়, এই প্রচার কতটা ভোটে পরিণত হয়।

5
614 views    0 comment
0 Shares

असम राइफल्स का स्थापना दिवस (Raising Day) हर साल 24 मार्च को मनाया जाता है। 1835 में स्थापित, यह भारत का सबसे पुराना अर्धसैनिक बल है। इसे "उत्तर पूर्व के प्रहरी" (Sentinels of the North East) के रूप में जाना जाता है, जो मुख्य रूप से भारत-म्यांमार सीमा की रक्षा और पूर्वोत्तर में उग्रवाद विरोधी अभियानों के लिए जिम्मेदार है।
असम राइफल्स स्थापना दिवस के प्रमुख तथ्य:
स्थापना: 24 मार्च 1835 को 'कछार लेवी' (Cachar Levy) के रूप में।
उपनाम: उत्तर पूर्व के प्रहरी (Sentinels of the North East)।
मुख्यालय: शिलॉन्ग, मेघालय।
भूमिका: पूर्वोत्तर भारत में उग्रवाद-विरोधी, सीमा सुरक्षा (भारत-म्यांमार), और कानून-व्यवस्था बनाए रखना।
विभिन्न नाम: 1883 में असम फ्रंटियर पुलिस, 1891 में असम मिलिट्री पुलिस, 1913 में ईस्ट बंगाल एंड असम मिलिट्री पुलिस और 1917 से असम राइफल्स।

स्थापना दिवस समारोह (Raising Day Celebration):
शिलॉन्ग में समारोह: असम राइफल्स का मुख्यालय शिलॉन्ग में है, जहाँ 24 मार्च को स्थापना दिवस का मुख्य समारोह आयोजित किया जाता है।
शहीदों को श्रद्धांजलि: इस दिन महानिदेशक और अन्य अधिकारी युद्ध स्मारक (War Memorial) पर जाकर उन जवानों को श्रद्धांजलि अर्पित करते हैं, जिन्होंने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया है।
कार्यक्रम: इस अवसर पर विभिन्न सांस्कृतिक और खेल गतिविधियों का आयोजन किया जाता है, जिसमें बल की उपलब्धियों और गौरवशाली इतिहास को याद किया जाता है।
उत्सव 2026: 24 मार्च 2026 को असम राइफल्स का 191वां स्थापना दिवस मनाया गया।

10
986 views    0 comment
0 Shares

आज पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.ममता म्हात्रे यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या कार्याचीच ही प्रभावी पायरी आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, पोषण, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जातात.सौ. ममता म्हात्रे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे कार्य अधिक गतीमान होऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे.-
Pritam Mhatre Fb page

5
8140 views    0 comment
0 Shares


📍 फतेहपुर | 24 मार्च 2026
फतेहपुर जिले के सदर कोतवाली क्षेत्र के कोंडरवा गांव में एक सनसनीखेज हत्या ने पूरे इलाके को झकझोर कर रख दिया। तीन मासूम बेटियों की मां मिथलेश यादव की एक पड़ोसी युवक ने चाकू से गोदकर निर्मम हत्या कर दी। घटना के पीछे कथित तौर पर अश्लील वीडियो वायरल किए जाने का विवाद सामने आया है।
पुलिस के अनुसार, आरोपी सोनू यादव ने महिला का आपत्तिजनक वीडियो बनाकर सोशल मीडिया पर फर्जी आईडी के जरिए वायरल किया था। इस मामले में महिला पक्ष द्वारा शिकायत दर्ज कराई गई थी, जिसके चलते दोनों पक्षों के बीच रंजिश चल रही थी। इसी रंजिश के चलते आरोपी ने दिनदहाड़े महिला पर ताबड़तोड़ चाकू से हमला कर दिया।
हमले की क्रूरता का अंदाजा इसी बात से लगाया जा सकता है कि आरोपी ने महिला के पेट, गले और पीठ पर कई वार किए और चाकू पेट में ही फंसा छोड़कर मौके से फरार हो गया। गंभीर रूप से घायल महिला ने घटनास्थल पर ही दम तोड़ दिया।
घटना के समय महिला की तीनों बेटियां मौके पर मौजूद थीं। मां को बचाने के लिए उनकी चीख-पुकार से पूरा गांव गूंज उठा। इस दर्दनाक दृश्य ने ग्रामीणों को स्तब्ध कर दिया और पूरे क्षेत्र में शोक व आक्रोश का माहौल है।
सूचना मिलते ही पुलिस अधीक्षक अभिमन्यु मांगलिक, एएसपी महेंद्र पाल सिंह, डीएसपी प्रमोद शुक्ला सहित भारी पुलिस बल और फोरेंसिक टीम मौके पर पहुंची। पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेजते हुए आरोपी की गिरफ्तारी के लिए कई टीमें गठित कर दी हैं।
पुलिस जांच में यह भी सामने आया है कि आरोपी का आपराधिक इतिहास रहा है। वह पूर्व में भी गंभीर मामलों में शामिल रह चुका है, जिससे उसकी आपराधिक प्रवृत्ति उजागर होती है।
पुलिस का कहना है कि आरोपी की गिरफ्तारी के लिए लगातार दबिश दी जा रही है और जल्द ही उसे पकड़ लिया जाएगा।
यह घटना न केवल कानून-व्यवस्था पर सवाल खड़े करती है, बल्कि महिलाओं के खिलाफ बढ़ते अपराध और साइबर उत्पीड़न की गंभीरता को भी उजागर करती है। विशेषज्ञों का मानना है कि ऐसे मामलों में त्वरित कार्रवाई और कठोर सजा ही समाज में कानून का भरोसा कायम रख सकती है।

9
573 views    0 comment
0 Shares

૨૪/૦૩/૨૦૨૬

*ભરૂચ જિલ્લામાં 'વંદે માતરમ @૧૫૦ વર્ષ’ અંતર્ગત રાષ્ટ્રભક્તિના કાર્યક્રમોનું આયોજન*

ભરૂચ – મંગળવાર - રાષ્ટ્રીય ગીતના ભવ્ય વારસાની ઉજવણી કરવા અને નાગરિકોમાં દેશભક્તિ તેમજ એકતાન ભાવનાને પ્રોત્સાહન આપવા માટે ભરૂચ જિલ્લા વહીવટી તંત્ર અને જિલ્લા યુવા અને સાંસ્કૃતિક પ્રવૃત્તિઓની કચેર દ્વારા 'વંદે માતરમ @૧૫૦ વર્ષ' ના બીજા તબક્કાની ભવ્ય ઉજવણી કરવામાં આવી રહી છે.

ગુજરાત સરકારના રમતગમત, યુવા અને સાંસ્કૃતિક પ્રવૃત્તિઓ વિભાગ, ગાંધીનગરના માર્ગદર્શન હેઠળ આ ઉજવણીનો બીજો તબક્કો તા. ૨૩ માર્ચ થી ૩૧ માર્ચ દરમિયાન યોજાઈ રહ્યો છે. આ અભિયાન અંતર્ગત રાષ્ટ્રીય ગીત 'વંદે માતરમ'ના ૧૫૦ વર્ષ નિમિત્તે વિવિધ કાર્યક્રમો દ્વારા જનસામાન્યમાં રાષ્ટ્રપ્રેમ જગાડવાનો પ્રયાસ કરવામ આવી રહ્યો છે.

જિલ્લા યુવા વિકાસ અધિકારીના જણાવ્યા અનુસાર, આ ઉજવણીના ભાગરૂપે જિલ્લા, તાલુકા અને ગ્રામ્ય વિવિધ શાળાઓ, કોલેજો અને સ્વૈચ્છિક સંસ્થાઓ (NGO) માં સામૂહિક ગાયન ના કાર્યક્રમોનું આયોજન કરવામ આવ્યું છે. આ કાર્યક્રમો દ્વારા નવી પેઢી રાષ્ટ્રીય ગીતના મહત્વ અને તેના ગૌરવશાળી ઇતિહાસથી માહિતગાર થાય તેવો ઉમદા હેતુ રાખવામાં આવ્યો છે.

જિલ્લા વહીવટી તંત્ર દ્વારા આ રાષ્ટ્રીય પર્વમાં બહોળી સંખ્યામાં નાગરિકોને જોડાવા અને એકતાનો સંદેશ પ્રસરાવવા અપીલ કરવામાં આવી છે..... ન્યૂઝ રિપોર્ટર રાકેશ જી પાઠક ભરૂચ...

1
58 views    0 comment
0 Shares

2
155 views    0 comment
0 Shares

૨૪/૦૩/૨૦૨૬. *ભરૂચની દીકરી ધારા જાદવે હરિયાણામાં આયોજિત 'રાષ્ટ્રીય યોગાસન ન્યાયાધીશ તાલીમ' સફળતાપૂર્વક -

*ભરૂચની દીકરીએ હરિયાણામાં તાલીમ પૂર્ણ કરી ભરૂચ જિલ્લાનું ગૌરવ વધાર્યું*

ભરૂચ – મંગળવાર - હરિયાણાના કુરુક્ષેત્રની પવિત્ર ભૂમિ પર ગીતા જ્ઞાન સંસ્થાન ખાતે આયોજિત ૭મા રાષ્ટ્ર યોગાસન ન્યાયાધીશ તાલીમ કાર્યક્રમમાં ભરૂચની ધારા જાદવે સહભાગી થઈને જિલ્લાનું ગૌરવ વધાર્યું છે. 'ય ભારત' દ્વારા વિશ્વ યોગાસનના નેજા હેઠળ આ તાલીમનું ભવ્ય આયોજન કરવામાં આવ્યું હતું.

તા. ૧૩ થી ૧૭ માર્ચ દરમિયાન યોજાયેલા આ પંચદિવસીય રાષ્ટ્રીય કક્ષાના તાલીમ કાર્યક્રમમાં ભારતના ૨ રાજ્યો અને કેન્દ્રશાસિત પ્રદેશોમાંથી કુલ ૧૨૦ તાલીમાર્થી ન્યાયાધીશોએ ખૂબ જ ઉત્સાહપૂર્વક ભાગ લીધો કાર્યક્રમનો મુખ્ય ઉદ્દેશ્ય યોગાસન ક્ષેત્રે નિષ્પક્ષ અને કુશળ ન્યાયાધીશો તૈયાર કરવાનો હતો.

ભરૂચની ધારા જાદવે આ તાલીમ યોગાસન ભારતના મહામંત્રી ડૉ. જયદીપ આર્ય, યોગાસન ભારત અને ગુ યોગાસન સહાયક સંઘના પ્રમુખ ઉદિત શેઠ તેમજ મહામંત્રી ઉમંગ ડોનના પ્રત્યક્ષ માર્ગદર્શન હેઠળ સફળતાપૂ-કરી છે.

આ સફળતા બદલ યોગ ક્ષેત્રના અગ્રણીઓ અને ભરૂચના રમતગમત જગત દ્વારા ધારા જાદવને અભિનંદ પાઠવવામાં આવ્યા છે. આગામી સમયમાં રાષ્ટ્રીય સ્તરની યોગાસન સ્પર્ધાઓમાં તેઓ ન્યાયાધીશ તરીકે સેવદ આપી શકશે.... ન્યૂઝ રિપોર્ટર રાકેશ જી પાઠક ભરૂચ...

13
1044 views    0 comment
0 Shares

New Rule for IPL 2026 : 28 માર્ચથી શરુ થઈ રહેલી આઈપીએલ 2026 માટે બીસીસીઆઈએ 7 નવા નિયમો જાહેર કર્યા છે. 19મી સીઝન દરમિયાન આઈપીએલની તમામ 10 ટીમોને આ નિયમો માનવા પડશે. હવે સવાલ એ છે કે, આઈપીએલ 2026 માટે લાગુ કરેલા 7 નિયમો શું છે.આ નિયમો રમત પહેલા કે રમત દરમિયાન ટીમો શું કરે છે તેની સાથે વધુ સંબંધિત છે. ચાલો આ સાત નિયમોને એક પછી એક જાણીએ.

IPL 2026 માટે BCCI ના 7 નિયમો

BCCIનો પહેલો નિયમ ટીમની પ્રેક્ટિસ અને ટ્રેનિંગ સાથે જોડાયેલો છે. કોઈ પણ આઈપીએલ ટીમ મેચના દિવસે પ્રેક્ટિસ કે ટ્રેનિંગ કરવાની પરવાનગી નથી.
IPL 2026 માટે બીસીસીઆઈનો બીજો કાનુન ટીમ પ્રેક્ટિસ મેચ સાથે જોડાયેલો છે. કોઈ પણ ટીમને 2 થી વધારે પ્રેક્ટિસ મેચ રમવાની પરવાનગી નથી. પ્રેક્ટિસ મેચ રમ્યા પહેલા તેમણે બીસીસીઆઈની પરવાનગી તો લેવી પડશે.

આ સિવાય એ પણ ધ્યાન રાખવું પડશે કે, કોઈ મેચ સાડા 3 કલાકથી વધારે ન હોય.
BCCIનો ત્રીજો નિયમ ટીમના પ્રેક્ટિસ નેટ સાથે જોડાયેલો છે. કોઈ પણ ટીમ પ્રેક્ટિસ નેટ્સ શેર નહી કરે. દરેક ટીમ પ્રેક્ટિસ માટે નવી નેટ મળશે. એક ટીમ બીજી ટીમના નેટનો ઉપયોગ કરવાની પરવાનગી આપશે નહી.
જે પીચ પર કોઈ પણ હોમ ટીમ પોતાની પહેલી મેચ રમશે.

તેના પર 4 દિવસ પહેલાથી ટ્રેનિંગ કે પ્રેક્ટિસની પરવાનગી મળશે નહી. ટીમને રેન્જ હિટિંગ, થ્રો ડાઉન,રન-અપ અને ડ્રીલ્સ માટે અલગથી વિકેટ આપવામાં આવશે. હોમ ટીમને પહેલી પ્રેક્ટિસની પરવાનગી હશે. જો ટીમો એકબીજા પછી તરત જ પ્રેક્ટિસ કરે છે, તો તેમને દર વખતે તાજી તૈયાર કરેલી પિચ આપવામાં આવશે.
IPL 2026 માટે બીસીસીઆઈનો એક નિયમ ખેલાડીઓના પરિવાર અને ફ્રેન્ડ સાથે જોડાયેલો છે. પરિવાર અને મિત્રોને ખેલાડીઓની સાથે ટ્રાવેલિંગ કરવાનગી મળશે નહી.
ખેલાડીઓ જ્યારે પ્રેક્ટિસ મેચ માટે જશે. તો ટીમની બસમાં આવવા-જવાનું રહેશે.
બીસીસીઆઈએ આઈપીએલ 2026 દરમિયાન ખેલાડીઓ અને સપોર્ટ સ્ટાફને મેદાન પર લાગેલા LEB બોર્ડની પાસે બેસવાનો પ્રતિબંધ છે.

9
960 views    0 comment
0 Shares

“ये तस्वीरें रात के अंधेरे में एक बड़े हादसे की कहानी बयां कर रही हैं…
जहां एक किसान की मेहनत कुछ ही पलों में जलकर राख हो गई।
खेत में अचानक लगी आग ने तेजी से पूरी फसल को अपनी चपेट में ले लिया।
आग इतनी भयानक थी कि आसपास के लोग भी डर गए और बुझाने की कोशिश करते रहे।
अब तक आग लगने का कारण साफ नहीं हो पाया है, लेकिन आशंका जताई जा रही है कि यह शॉर्ट सर्किट या किसी लापरवाही का नतीजा हो सकता है।
इस घटना ने एक बार फिर किसानों की मेहनत और उनकी असुरक्षा को सामने ला दिया है।
सरकार से मुआवजे की मांग भी उठने लगी है।
सवाल ये है… आखिर कब तक यूं ही किसानों की फसल आग में जलती रहेगी?”
📝 Sunil Ahirwar
रात के समय खेत में लगी आग ने पूरी फसल को नष्ट कर दिया। ग्रामीणों ने मिलकर आग बुझाने की कोशिश की, लेकिन तब तक काफी नुकसान हो चुका था। घटना के कारणों की जांच जारी है।
#FireInField #FarmerLoss #BreakingNews #VillageNews #Kisan #FireAccident #IndiaNews #ViralVideo

6
191 views    0 comment
0 Shares