logo
AIMA MEDIA
logo
logo
India Uttar Pradesh (UP) Madhya Pradesh (MP) Rajasthan (RJ) Bihar (BR) Punjab (PB) Haryana (HR) More
Slide 1
Chief Guest Additional Director General of Police Meerut Zone Shri DK THAKUR was honoured by AIMA President Mahesh Sharma, Meerut Cantt MLA Shri Amit Agarwal and others in a programme organised by AIMA on the auspicious occasion of HINDI PATRKARITA DIVAS.
Slide 1
Chief Guest Additional Director General of Police Meerut Zone Shri DK Thakur addressing on the role of social media in the present era.
Slide 1
Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA), special guest, inaugurator was honoured by presenting memento by ADG Meerut Zone Shri DK Thakur, AIMA President Shri Mahesh Sharma, District President Shri Charan Singh Swami and others.
Slide 1
Shri Ravi Prakash Tiwari (Editor-in-Charge - Dainik Jagran, Meerut) was honored by presenting a memento by ADG Meerut Zone Shri DK Thakur, Meerut Cantonment MLA Shri Amit Agarwal, AIMA President Shri Mahesh Sharma and others.
Slide 1
Shri Rajendra Singh (Information Commissioner and former editor Amar Ujala) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and AIMA President Shri Mahesh Sharma and others.
Slide 1
Shri Pushpendra Sharma (former editor Hindustan) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Ramkumar Sharma (senior advocate and patron AIMA) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Rajesh Sharma (senior journalist, Editor- Save India Foundation) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Arun Jindal (Vibhag Sampark Pramukh RSS) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Slide 1
Shri Surendra Sharma (Retd. Suchna Adhikari) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Gyan Dixit (Sr. photo journalist and Dada Saheb Falke Film Awardy ) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Slide 1
Slide 1
चुरणी येथे भव्य पक्ष प्रवेश — मा. बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात कार्यक्रम संपन्न........ ✍️हितेंद्र जी झाडखंडे चुरणी येथे भव्य पक्ष प्रवेश — मा. बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात कार्यक्रम संपन्न........ ✍️हितेंद्र जी झाडखंडे
चिखलदरा व मेलघाटातील लोकप्रिय, ज्वलंत व लोकाभिमुख नेते मा. बच्चू भाऊ कडू यांच्या उपस्थितीत चुरणी येथे भव्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिसरातील नागरिक, तरुण वर्ग, महिला मंडळ तसेच समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या पक्ष प्रवेश सोहळ्यात नव्याने जोडलेल्या कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय, विकास, शिक्षण, आरोग्य व जनहितकारक कार्याला प्राधान्य देण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमादरम्यान मा. बच्चू भाऊ कडू यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की,
"राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजाच्या उन्नतीसाठी आहे. विकास, हक्क, न्याय आणि पारदर्शकता या आमच्या लढ्याच्या ठळक भूमिका आहेत."

कार्यक्रमादरम्यान अनेक स्थानिक गावकऱ्यांनी व युवाशक्तीने बच्चू भाऊंसमोर क्षेत्रातील समस्या, अपेक्षा आणि विकास आराखडा यांचे सविस्तर मांडण केले. प्रवेशानंतर उपस्थितांनी घोषणाबाजी करत "जनतेचा नेता – बच्चू भाऊ कडू" असा नारा देत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

🔹 कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
मोठ्या प्रमाणात उपस्थिती
तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विकास व प्रश्ननिराकरणाला प्राधान्य
प्रेरणादायी भाषण व जनतेची मते

चुरणी गावात झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवीन घडामोडी व नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
0
0 Views 0 Shares 0 Comments
एसआईआर प्रक्रिया में गति लाने के लिए 19 से 21 नवंबर तक लगेंगे कैंप एसआईआर प्रक्रिया में गति लाने के लिए 19 से 21 नवंबर तक लगेंगे कैंप

📍 मध्य प्रदेश

भारत निर्वाचन आयोग के निर्देशानुसार सीहोर जिले में चल रहे एसआईआर की गति बढ़ाने के उद्देश्य से सीहोर अनुभाग में 19 से 21 नवंबर तक विशेष कैंप लगाए जाएंगे। इसके लिए संबंधित अधिकारियों की वार्डवार ड्यूटी लगाई गई है। इन कैंपों में प्रतिदिन सुबह 10:30 बजे से शाम 6:00 बजे तक बीएलओ एवं वार्ड के लिए निर्धारित दल के सभी सदस्य प्राप्त गणना पत्रकों का संकलन कर उन्हें एप पर अपलोड करेंगे। इसके साथ ही बीएलओ के अलावा दल के अन्य सदस्य बीएलओ की सहायता करेंगे और बीएलओ के अतिरिक्त कम से कम 150 फार्म एकत्र करेंगे।

इस प्रक्रिया में सहयोग के लिए कलेक्ट्रेट द्वारा संबंधित नोडल अधिकारियों, नगर पालिका कर्मियों और सहायक कर्मचारियों को अनिवार्य रूप से उपस्थित रहने के निर्देश दिए गए हैं। यह कैंप वार्ड क्रमांक 1, 2, 3, 11, 15, 18, 20, 23, 24, 25, 26, 28, 29, 30, 33 में आयोजित किए जाएंगे।

रिपोर्ट - पंकज कुमार गुप्ता
जिला - जालौन, उरई
राज्य - उत्तर प्रदेश
Read More
0
0 Views 0 Shares 0 Comments
Major Encounter: Top Maoist Leader Madvi Hidma Killed in Maredumilli Forest Major Encounter: Top Maoist Leader Madvi Hidma Killed in Maredumilli Forest
Security forces carried out a large-scale operation in the Maredumilli forest (tri-junction area of Andhra Pradesh, Chhattisgarh & Telangana) early morning today. Six Maoists have been killed in the encounter, including the notorious top Maoist commander Madvi Hidma and his wife.
Hidma was a Central Committee member of the CPI (Maoist) and was responsible for multiple deadly attacks on security forces.
Confirmation is ongoing, and combing operations are in progress around the forest area.


Justice message:

Eliminating extremist leaders is a step toward peace — but long-term justice requires upliftment, dialogue and protection for vulnerable communities.

File no: DKFFFJ/FVIM/5401-18
Read More
1
20 Views 0 Shares 0 Comments
महाराष्ट्र मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे सहा मोठे निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे सहा मोठे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१८ नोव्हेंबर) मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाशी थेट निगडित सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रोजगारनिर्मिती, शहरी विकास, पुनर्वसन प्रक्रिया, गृहनिर्माण वाढ, कायदा सुधारणा आणि महिला सक्षमीकरण यांवर केंद्रित असलेले हे निर्णय पुढील काही महिन्यांत मोठे बदल घडवू शकतील, असे प्रशासनाचे अपेक्षित आहे.

१. नगर विकास विभाग — सिडको व इतर प्राधिकरणांच्या लँड बँकेसाठी नवे धोरण :

राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणांकडील मोठ्या प्रमाणात उपलब्ध लँड बँकेचा नियोजित वापर व्हावा यासाठी मंत्रिमंडळाने नव्या धोरणाला मंजुरी दिली. या धोरणामुळे -

संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकास साधता येणार,

सिडको व इतर प्राधिकरणांना एकात्मिक वसाहती उभारण्याचा अधिकार मिळेल

तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यावसायिक क्षेत्रे उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहरी विकासाला गती देणारा हा निर्णय महत्वाचा मानला जातो.

२. गृहनिर्माण विभाग — म्हाडाच्या मोठ्या प्रकल्पांच्या पुनर्विकासाला चालना :

बृहन्मुंबई उपनगरातील २० एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या म्हाडा प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे—

जुन्या, जीर्ण वसाहतींच्या पुनर्विकासाला गती मिळेल

मुंबई व उपनगरात परवडणाऱ्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

३. मदत व पुनर्वसन विभाग — भूसंपादन प्रकरणांच्या जलद निपटाराासाठी नवी पदे :

२०१३ च्या भूसंपादन अधिनियमातील कलम ६४ अंतर्गत प्रलंबित प्रकरणांच्या वेगवान निपटाऱ्यासाठी मंत्रिमंडळाने नवीन पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली.
यामुळे—

पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल,

नागरिकांना योग्य भरपाई वेळेत मिळेल,

प्रशासनिक कार्यक्षमता सुधारेल.

४. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग — रतन टाटा कौशल्य विद्यापीठात नवीन पदांची निर्मिती :

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी एकूण ३३९ नव्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
यात—

२३२ शैक्षणिक पदे

१०७ शिक्षकेतर कर्मचारी
यांचा समावेश आहे.
राज्यात कौशल्याधारित शिक्षण व रोजगार संधी वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

५. महिला व बाल विकास विभाग — भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्दांची वगळणी :

१९५९ च्या महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियमातील कलम ९ आणि २६ मधील ‘महारोग’, ‘कुष्ठरोगी’ आणि ‘कुष्ठालये’ अशा मानहानीकारक शब्दांना वगळण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही संवेदनशील आणि महत्त्वाची सुधारणा करण्यात आली असून, सामाजिक सन्मान व अधिकारांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय मानला जातो.

६. विधि व न्याय विभाग — सार्वजनिक ट्रस्ट व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी सुधारणा :

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये आवश्यक सुधारणांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
या बदलामुळे—

धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक ट्रस्टच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता,

जबाबदारी आणि

नियमबद्धता
वाढण्यास मदत होणार आहे.
Read More
0
71 Views 0 Shares 0 Comments