AIMA MEDIA
AIMA Strip
AIMA Header
AIMA Logo
Slide 1
Chief Guest Additional Director General of Police Meerut Zone Shri DK THAKUR was honoured by AIMA President Mahesh Sharma, Meerut Cantt MLA Shri Amit Agarwal and others in a programme organised by AIMA on the auspicious occasion of HINDI PATRKARITA DIVAS.
Slide 1
Chief Guest Additional Director General of Police Meerut Zone Shri DK Thakur addressing on the role of social media in the present era.
Slide 1
Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA), special guest, inaugurator was honoured by presenting memento by ADG Meerut Zone Shri DK Thakur, AIMA President Shri Mahesh Sharma, District President Shri Charan Singh Swami and others.
Slide 1
Shri Ravi Prakash Tiwari (Editor-in-Charge - Dainik Jagran, Meerut) was honored by presenting a memento by ADG Meerut Zone Shri DK Thakur, Meerut Cantonment MLA Shri Amit Agarwal, AIMA President Shri Mahesh Sharma and others.
Slide 1
Shri Rajendra Singh (Information Commissioner and former editor Amar Ujala) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and AIMA President Shri Mahesh Sharma and others.
Slide 1
Shri Pushpendra Sharma (former editor Hindustan) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Ramkumar Sharma (senior advocate and patron AIMA) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Rajesh Sharma (senior journalist, Editor- Save India Foundation) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Arun Jindal (Vibhag Sampark Pramukh RSS) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Slide 1
Shri Surendra Sharma (Retd. Suchna Adhikari) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Shri Gyan Dixit (Sr. photo journalist and Dada Saheb Falke Film Awardy ) was honored by presenting a memento by Shri DK Thakur (ADG Meerut Zone), Shri Amit Agarwal (Meerut Cantonment MLA) and Shri Mahesh Sharma (AIMA President) and others.
Slide 1
Slide 1
Slide 1
नई दिल्ली: पहाड़गंज में 'प्रधान जी चाय' का उद्घाटन नई दिल्ली: पहाड़गंज में 'प्रधान जी चाय' का उद्घाटन
नई दिल्ली: पहाड़गंज इलाके में चाय प्रेमियों के लिए 'प्रधान जी चाय' का नया आउटलेट खुल गया है। महाराष्ट्र की प्रसिद्ध 'प्रधान जी चाय' ने दिल्ली में अपनी सेवाएं शुरू की हैं, जहां विभिन्न प्रकार की चाय जैसे गुड़ की चाय, कुल्हड़ चाय, लेमन टी, ग्रीन टी और ब्लैक टी उपलब्ध हैं। इसके अलावा, हॉट कॉफी और कोल्ड ड्रिंक्स का भी विकल्प मौजूद है।

यह दुकान नवी करीम मुल्तानी ईंडा, छोटी हट्टी, पहाड़गंज में स्थित है। ग्राहकों के लिए विशेष ऑफर भी दिया जा रहा है, जिसमें ₹5 खर्च करने पर ₹99 का नाश्ता मुफ्त मिलता है। यह ऑफर नियम व शर्तों के अधीन है। 'प्रधान जी चाय' अपनी गुणवत्ता और स्वाद के लिए जानी जाती है और पहाड़गंज में इसका आगाज़ चाय प्रेमियों के लिए एक अच्छी खबर है।
Read More
3
3
0
0 Views 0 Shares 0 Comments
दिल्ली: कॉकरोच जनता पार्टी का बीजेपी सरकार के खिलाफ प्रदर्शन दिल्ली: कॉकरोच जनता पार्टी का बीजेपी सरकार के खिलाफ प्रदर्शन
दिल्ली: आज जन्तर-मंतर पर कॉकरोच जनता पार्टी के छात्र और युवाओं ने भविष्य के साथ खिलवाड़ के खिलाफ बीजेपी सरकार के विरुद्ध विरोध प्रदर्शन किया। इस प्रदर्शन में पार्टी के नेताओं और कार्यकर्ताओं ने सरकार की नीतियों पर कड़ी आपत्ति जताई।

प्रदर्शनकारियों ने कहा कि वर्तमान सरकार की योजनाएं युवाओं और छात्रों के हित में नहीं हैं और इससे उनका भविष्य प्रभावित हो रहा है। कॉकरोच जनता पार्टी ने इस मुद्दे को गंभीरता से उठाते हुए आगे भी आंदोलन जारी रखने की बात कही।
Read More
0
0 Views 0 Shares 0 Comments
- ६ जून १६७४ - सिंहासनारूढ होत सार्वभौमत्वाचा अमर संदेश शिवराज्याभिषेकाची दुर्मीळ ऐतिहासिक किमया - ६ जून १६७४ - सिंहासनारूढ होत सार्वभौमत्वाचा अमर संदेश शिवराज्याभिषेकाची दुर्मीळ ऐतिहासिक किमया
प्रकाश इंगळे
विशेष प्रतिनिधी-छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ – ६ जून १६७४. दुर्गराज रायगडाच्या कठड्यावर छत्रपती शिवाजी महाराज सुवर्णसिंहासनावर विराजमान झाले. या केवळ राज्यारोहणाने मध्ययुगीन भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाला कलाटणी देणारी क्रांती घडवून आणली. इतिहास संशोधनाच्या नव्या दस्तऐवजांनी या अभूतपूर्व घटनेची पुर्नव्याख्या केली आहे.

१. तीन दशकांचा संघर्ष: ‘बंडखोर जमीनदारा’पासून सार्वभौम नरेशापर्यंतचा ध्येयप्रवास
रायरेश्वराच्या मंदिरातील शपथेपासून सुरू झालेला शिवरायांचा स्वराज्यप्रवास हा सोपा नव्हता. वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी ‘स्वराज्य निर्माण करीन’ ही प्रतिज्ञा केली तेव्हा हातात एक चिलखतही नव्हते; पण त्याच हातांनी पुढे ३० वर्षे शस्त्राची नाणी न थकता हाताळली.

रायगडाच्या पायथ्यापासून ते अभिषेकसिंहासनापर्यंतचा हा शिवप्रवास अनेक थरांनी समृद्ध आहे. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजे यांच्या ‘बंडखोर पुत्रा’च्या वर्णनाने शिवरायांना हिणवले. दिल्लीच्या औरंगजेबाच्या दरबारात ‘शिवा जमीनदार’ या पदवीनेच त्यांचा निर्देश केला जात असे; तेथे त्यांना केवळ एक बंडखोर सरदार म्हणून पाहिले गेले. या साम्राज्यवादी नकाराला तोडण्यासाठी राज्याभिषेक अनिवार्य बनला होता.

या संघर्षात रक्ताचे अर्घ्य अर्पण करणारी माणसे विसरता येणार नाहीत. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी १०० च्या फौजेने १०,००० च्या फौजेला रोखले; कोंढाण्याच्या तटावर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची बाजी लावली. स्वराज्य ही वस्तू त्यांच्या बलिदानातूनच उभी राहिली होती. राज्याभिषेक म्हणजे या सगळ्या मातीत गुंफलेल्या बलिदानाची सार्थ परिसीमा.

२. राज्याभिषेकाची राजकीय अनिवार्यता
इतिहासाच्या सखोल अभ्यासातून असे दिसून येते की हा राज्याभिषेक केवळ थाटापोटी नव्हता तर राजकीयदृष्ट्या अत्यंत आवश्यक होता. ‘महाराष्ट्राचे राजकीय भूगोल’ या अभ्यासात याचे विस्तृत विवेचन आढळते. शिवराय जरी प्रत्यक्षात स्वतंत्र शासक होते, त्यांच्याकडे नौदल होते, प्रचंड लष्करी ताकद होती, जीवनमरणाचे अधिकारही होते; पण सैद्धांतिकदृष्ट्या ते अजूनही ‘प्रजा’ होते. त्यांच्या वचनाला ‘राजकीय वैधता’ नव्हती. ते कोणताही तह करू शकत नव्हते, भूमीचे कायदेशीर वतन देऊ शकत नव्हते. आपल्या तलवारीने मिळवलेली भूमी कायदेशीररीत्या त्यांची होऊ शकत नव्हती. या मर्यादा ओळखूनच शिवरायांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. ‘सभासद बखर’ मध्येही या राजकीय अनिवार्यतेचा उल्लेख आढळतो.

३. दुर्मीळ पुरातत्त्वीय किमया: अभिषेकपूर्व रायगडाची शास्त्रीय जुळणी
राज्याभिषेकाच्या तयारीत रायगडाचे सखोल नियोजन दिसते. अलीकडेच रायगडावर भारतीय पुरातत्त्व खात्याने आणि रायगड विकास प्राधिकरणाने मिळून खुदाईत ‘यंत्रराज’ (Astrolabe) सापडला. हे शाके १५१९ (इ.स. १५९७) चे तांबे-काश्याचे यंत्र रायगडाच्या बांधकामात, १६५६ च्या जीर्णोध्दारात आणि १६७४ च्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरात होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर नक्षी, भुगोल रचना आणि ‘मुख-पुच्छ’ अशी शब्दरचना कोरलेली आहे, जी खगोलशास्त्राच्या उच्च तंत्राचा पुरावा देते. राज्याभिषेकाच्या आधीच रायगडाची जुळणी खगोलशास्त्रानुसार केली गेली होती हे यावरून सिद्ध होते.

राज्याभिषेकाला दिग्भ्रमित करणाऱ्या ज्ञानपरंपरेची ही ओळख अलीकडील संशोधनाने अधोरेखित केली आहे. रायगडावरील अभिषेक सोहळ्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी हेन्री ऑक्झेंडन या मुत्सद्द्याने हजेरी लावली होती. त्याने राज्याभिषेकाची आणि त्यानंतरच्या घडामोडींची सविस्तर रोजनिशी ठेवली होती. त्याची नोंद अजूनही सुरतच्या कारखान्याच्या रेकॉर्डमध्ये सुरक्षित आहे. रायगडावर ‘हेन्री ऑक्झेंडनचा वाडा’ म्हणून ओळखली जाणारी वास्तूही अस्तित्वात आहे.

४. शाक्त आणि वैदिक अभिषेकाचा अभूतपूर्व समन्वय
विशेष म्हणजे, शिवरायांचा अभिषेक फक्त एकाच पद्धतीने झाला नाही तर दोन वेळा – वेगवेगळ्या परंपरांद्वारे – झाला. सोहळ्याच्या केंद्रस्थानी होते गागाभट्ट. काशीहून आणलेल्या या विद्वानाने प्राचीन ‘इंद्राभिषेक’ विधी पुनरुज्जीवित केला, जो ९व्या शतकानंतर बंद पडला होता. गागाभट्टांनी भोसले घराण्याचा मेवाडच्या सिसोदिया राजवंशाशी संबंध सिद्ध करून शिवरायांच्या क्षत्रियत्वाला वैदिक प्रमाण दिले. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी जानवे धारण केले, वैदिक मंत्रोच्चार करून सप्तऋषींच्या उपस्थितीत अभिषेक करून घेतला.

त्यानंतर मात्र, दुसरा मोठा प्रयोग झाला. काही ब्राह्मण वर्गाचा झालेला विरोध – क्षत्रियत्वाबाबतची नाराजी – लक्षात घेऊन, शिवरायांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी ‘शाक्त’ पद्धतीने राज्याभिषेकाची पुनरावृत्ती केली. या सोहळ्याचे पुरोहित निश्चलपुरी गोसावी होते. ही परंपरा कौल परंपरेशी संबंधित असून, वैदिक पद्धतीपेक्षा निराळी आहे. यात स्त्री शक्तीला केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. ही प्रथा ब्राह्मणी व्यवस्थेला काही प्रमाणात आव्हान देणारी होती. एकाच राजाने दोन भिन्न संप्रदायांच्या पद्धतीने राज्याभिषेक करून घेणे ही भारतीय इतिहासातील दुर्मीळ घटना आहे.

५. पाच स्तंभ : शिवराज्याभिषेकाचा संरचनात्मक आराखडा
हा राज्याभिषेक केवळ औपचारिकताच नव्हता तर एकूण राज्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारा ठरला.

स्तंभ स्वरूप आणि महत्त्व
१. सार्वभौम कालगणना राज्याभिषेकानंतर लगेच शिवरायांनी स्वतःच्या नावे नाणी पाडली. उत्खननात शिवराई नाणी, मातीची भांडी, शस्त्रे आणि दिवे सापडली. याशिवाय स्वतःची कालगणना सुरू केली जे पूर्ण सार्वभौमत्वाचे लक्षण होते.
२. राष्ट्रभाषेचा व्यवहारकोश प्रशासनातून फारसी-अरबी शब्द हद्दपार करण्यासाठी ‘राज्यव्यवहार कोश’ तयार करण्यात आला. हा १३८० शब्दांचा डिक्शनरी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित यांनी संकलित केला होता.
३. अष्टप्रधान मंडळाची स्थापना राज्याभिषेकाच्याच दिवशी आठ मंत्र्यांचे कॅबिनेट नियुक्त करण्यात आले. प्रत्येक मंत्र्याची कामे वेगळी ठरवून व्यवस्थित कारभार सुरू झाला.
४. भौगोलिक ऐक्याचे प्रतीक सप्तसिंधूंचे पाणी या सोहळ्यात आणले गेले. कावेरीपासून गंगेपर्यंत सात नद्यांच्या पाण्याचा वापर अभिषेकात करण्यात आला.
५. सुवर्णसिंहासनाचे बांधकाम ३२ मण म्हणजे साधारण १२८० किलोग्रॅम सोन्यापासून बनवण्यात आलेले हे सिंहासन शिवरायांच्या ३२ गुणांचे प्रतीक होते. यावर नऊ ग्रहांचे हीरे जडवले होते.
६. दूरगामी परिणाम: दिल्लीच्या तख्ताचा थरकाप
या राज्याभिषेकाचा सर्वात दूरगामी परिणाम दिल्लीच्या तख्तावर झाला. तोपर्यंत आशिया खंडात सर्वशक्तीशाली असलेल्या औरंगजेबाला हादरा बसला. ‘सभासद बखर’ मध्ये एका ऐतिहासिक नोंदीप्रमाणे म्हटले आहे – ‘या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मर्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला’. या राज्याभिषेकाने मराठी मनस्वित्वाला आणि एकूण भारतीय राजकीय चेतनेला एक नवा सूर्योदय दिला. याच पराक्रमाच्या जोरावर पुढे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी २७ वर्षे निरंतर संघर्ष करून मुघल सत्तेचा कणा मोडला.

७. सिंहासनाचे रहस्य: ३२ मण सोने, नऊ ग्रह आणि सात समुद्र
राज्याभिषेकाच्या साहित्याबाबत कुतूहल नेहमीच असते. शिवरायांचे हे सिंहासन भलेही आज आपल्यापर्यंत पोहोचलेले नसले तरी, त्याचे दस्तऐवजीकरण मात्र उपलब्ध आहे. सिंहासनासाठी ३२ मण सोने वापरले गेले. यावर नऊ ग्रहांचे हिरे जडवले होते. सिंहासनावर हत्तीच्या दाताच्या कढया, मौल्यवान रत्ने लावली होती. अभिषेकाच्या वेळी महाराजांनी लाल रंगाचे शाही वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांचे हार होते. या थाटात ११,००० ब्राह्मणांसह एकूण सुमारे १,००,००० लोक रायगडावर जमले होते. साडेचार हजार राजांना निमंत्रणे पाठवली गेली होती.

८. समकालीन मूल्य: तंत्र, जल व्यवस्थापन आणि सर्वधर्मसमभाव
शिवराज्याभिषेकाचा आजच्या काळाशी असलेला संबंध लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. शिवरायांनी अनेक धरणे, जलाशय बांधले, पाण्याचे नियोजन केले. रायगडावरील ‘गंगासागर’ हे तलाव आजही अस्तित्वात आहे. तांत्रिक राज्याभिषेकातून (शाक्त परंपरा) तत्कालीन समाजातील विविध पंथ आणि विचारसरणीचा आदर दाखवण्याचा प्रयत्न झाला. तो कदाचित एकप्रकारे ‘सर्वधर्मसमभावा’ची आद्य स्वाक्षरी होती.

त्याचबरोबर, रायगडावरील अलिकडील उत्खननात सापडलेले ‘यंत्रराज’ आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष देते. या यंत्राचा उपयोग खगोलशास्त्री, ज्योतिषी आणि आराखडाकार करत असत. रायगडाची उभारणीही याच शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली होती.

राज्याभिषेकाने शिवरायांना ‘छत्रपती’ची पदवी दिली. ‘छत्र’ म्हणजे संरक्षण आणि ‘पती’ म्हणजे स्वामी. हे छत्र ज्याच्या डोक्यावर आहे, तो प्रजेचे कल्याण करण्यासाठीच स्वामी होतो. हाच धागा आजच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेशी जोडला जातो.

‘प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय!’
Read More
1
0 Views 0 Shares 0 Comments
ସୋସିଆଲ ମିଡିଆରେ ଆପତ୍ତିଜନକ ପୋଷ୍ଟ: ଅଭିଯୁକ୍ତ ଯୁବକକୁ ଗିରଫ କଲା ଝାରସୁଗୁଡ଼ା ସାଇବର ପୋଲିସ ସୋସିଆଲ ମିଡିଆରେ ଆପତ୍ତିଜନକ ପୋଷ୍ଟ: ଅଭିଯୁକ୍ତ ଯୁବକକୁ ଗିରଫ କଲା ଝାରସୁଗୁଡ଼ା ସାଇବର ପୋଲିସ
ସାମ୍ପ୍ରଦାୟିକ ସଦଭାବନା ନଷ୍ଟ କଲେ ଦୃଢ଼ କାର୍ଯ୍ୟାନୁଷ୍ଠାନ: ଝାରସୁଗୁଡା ଏସପି
ସୋସିଆଲ ମିଡିଆରେ ଜାତି ଓ ସମ୍ପ୍ରଦାୟକୁ ଆକ୍ଷେପ କରି ଆପତ୍ତିଜନକ ପୋଷ୍ଟ ଶେୟାର କରିବା ଅଭିଯୋଗରେ ଝାରସୁଗୁଡ଼ା ସାଇବର ଥାନା ପୋଲିସ ଜଣେ ବ୍ୟକ୍ତିଙ୍କୁ ଗିରଫ କରିଛି। ଗିରଫ ଅଭିଯୋଗକାରୀ ହେଲେ ବରଗଡ଼ ଜିଲ୍ଲା ପାଇକମାଳ ଥାନା ଅନ୍ତର୍ଗତ ଗୁରୁଣ୍ଡା ଗ୍ରାମର ପ୍ରସାଦ ମହାଦେ (୪୦)‌। ତାଙ୍କୁ ଆଜି କୋର୍ଟ ଚାଲାଣ କରାଯାଇଥିବା ପୋଲିସ ସୂତ୍ରରୁ ପ୍ରକାଶ।
ପୋଲିସ ସୂଚନା ଅନୁଯାୟୀ, ଅଭିଯୁକ୍ତ ପ୍ରସାଦ ମହାଦେ ସୋସିଆଲ ମିଡିଆ ପ୍ଲାଟଫର୍ମରେ ବିଭିନ୍ନ ସମ୍ପ୍ରଦାୟ ମଧ୍ୟରେ ବିଦ୍ଵେଷ ସୃଷ୍ଟି କରିବା ଭଳି ଏବଂ ସାଧାରଣ ଜନତାଙ୍କ ମଧ୍ୟରେ ଶାନ୍ତିଭଙ୍ଗ କରିବା ଉଦ୍ଦେଶ୍ୟରେ କିଛି ଆପତ୍ତିଜନକ ବିଷୟବସ୍ତୁ ପୋଷ୍ଟ ଓ ସର୍କୁଲେଟ୍‌ କରିଥିଲେ। ଏ ନେଇ ଝାରସୁଗୁଡ଼ା ସାଇବର ଥାନାରେ ମାମଲା ନଂ ୧୭/୨୦୨୬, ଭାରତୀୟ ନ୍ୟାୟ ସଂହିତା (BNS) ର ଧାରା 79/319(2)/352 ଏବଂ ଆଇଟି ଆକ୍ଟର ଧାରା 67 ଅନୁଯାୟୀ ଏକ ମାମଲା ରୁଜୁ ହୋଇଥିଲା।
ଘଟଣାର ଗୁରୁତ୍ଵକୁ ଉପଲବ୍ଧି କରି ସାଇବର ସେଲ୍ ପକ୍ଷରୁ ତତ୍କାଳ ବୈଷୟିକ ତଦନ୍ତ ଆରମ୍ଭ କରାଯାଇଥିଲା। ତଦନ୍ତ ସମୟରେ ପୋଲିସ ସମ୍ପୃକ୍ତ ଅଭିଯୁକ୍ତଙ୍କୁ ଚିହ୍ନଟ କରିବା ସହ ତାଙ୍କ ନିକଟରୁ ଆପତ୍ତିଜନକ ଡିଜିଟାଲ ପ୍ରମାଣ ଏବଂ ସାମଗ୍ରୀ ଜବତ କରିଛି। ତଦନ୍ତରୁ ଜଣାପଡ଼ିଛି ଯେ, ଉକ୍ତ ପୋଷ୍ଟଗୁଡ଼ିକ ସାମ୍ପ୍ରଦାୟିକ ସଦ୍ଭାବନା ଏବଂ ସାଧାରଣ ଶାନ୍ତିଶୃଙ୍ଖଳା ବିପନ୍ନ କରିବାକୁ ଉଦ୍ଦିଷ୍ଟ ଥିଲା।
SP Jharsuguda Reddy Raghavendra Gundala କଡ଼ା ଚେତାବନୀ ଦେଇ କହିଛନ୍ତି,
ସୋସିଆଲ ମିଡିଆରେ ସାମ୍ପ୍ରଦାୟିକ ତିକ୍ତତା, ଘୃଣା ଭାବ କିମ୍ବା ଉତ୍ତେଜନା ସୃଷ୍ଟି କଲାଭଳି ପୋଷ୍ଟ, ଫଟୋ କିମ୍ବା ଭିଡିଓ ସେୟାର, ଫରୱାର୍ଡ କିମ୍ବା ଲାଇକ୍ କରୁଥିବା ବ୍ୟକ୍ତିଙ୍କ ବିରୋଧରେ ଆଇନଗତ କଠୋର କାର୍ଯ୍ୟାନୁଷ୍ଠାନ ଗ୍ରହଣ କରାଯିବ। ସାଇବର ସେଲ୍ ପକ୍ଷରୁ ସମସ୍ତ ସୋସିଆଲ ମିଡିଆ ଆକାଉଣ୍ଟ ଉପରେ ତୀକ୍ଷଣ ନଜର ରଖାଯାଇଛି।"ଅଞ୍ଚଳରେ ଶାନ୍ତି, ମୈତ୍ରୀ ଓ ସାମ୍ପ୍ରଦାୟିକ ସଦ୍ଭାବନା ବଜାୟ ରଖିବା ସହ ସୋସିଆଲ ମିଡିଆର ଦାୟିତ୍ଵବାନ ବ୍ୟବହାର କରିବାକୁ ଝାରସୁଗୁଡ଼ା ପୋଲିସ ଜନସାଧାରଣଙ୍କୁ ନିବେଦନ କରିଛି।
Read More
0
6 Views 0 Shares 0 Comments