logo

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान*



मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
वर्धा - ४५.९५ टक्के
अकोला -४२.६९ टक्के
अमरावती - ४३.७६ टक्के
बुलढाणा - ४१.६६ टक्के
हिंगोली - ४०.५० टक्के
नांदेड - ४२.४२ टक्के
परभणी -४४.४९ टक्के
यवतमाळ - वाशिम -४२.५५ टक्के
***

23
1941 views