लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान*
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेवर्धा - ४५.९५ टक्केअकोला -४२.६९ टक्केअमरावती - ४३.७६ टक्केबुलढाणा - ४१.६६ टक्केहिंगोली - ४०.५० टक्केनांदेड - ४२.४२ टक्केपरभणी -४४.४९ टक्केयवतमाळ - वाशिम -४२.५५ टक्के ***