मी ईटकुर प्रतिनिधी बोलत आहे इट कोर गावातील काही शेतकऱ्याचं अति नुकसान झालेले आहे ज्वारी गहू आंबा अशा पिकांचे नुकसान झालेले आहे जवारी पूर्णपणे जमिनीवर
मी ईटकुर गावचा प्रतिनिधी आहे मी शेतकऱ्याची थोडी समस्या मांडत आहे कारण की दोन दिवसा खाली झालेल्या पाऊस वारे वादळयासह गहू जवारी अंबा या पिकाचे पूर्ण पणे नुकसान झालेले आहे याकडे शासनाने लक्ष घालून पंचनामे करावे अनेक जणांच्या जवारी या सपाट झालेले आहे शेतकऱ्यांना ते काढता सुद्धा येणार नाही अशा स्वरूपाच्या ज्या वाऱ्या व गहू आंबा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी वरिष्ठ शासन दरबारी याची नोंद घेऊन सरकारी अधिकारी व मंत्रिमंडळाने याकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती शेतकरी वर्ग