logo

❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞

सुगंध देणारी अगरबत्ती
संपली की,
मागे फक्त राख उरते.
त्या राखेला परत कधीचं
सुगंध येत नाही,
तसंच मनुष्य देहात
जोपर्यंत जीव आहे
तोपर्यंत छान जगा.
कारण,जीवन खूप सुंदर आहे,
त्याला आणखी सुंदर
बनवा.
भूक लागली म्हणून,
भाकरी ऐवजी पैसा खाता
येत नाही आणि,
‌ पैसा जास्त आहे
म्हणून भुकेपेक्षा
जास्त अन्न खाता येत
नाही.
म्हणजेचं जीवनात,
पैशाला ठराविक
रेषेपर्यंतचं स्थान
आहे.
‌‌‌ पैशाच्या राशीत
झोपणाऱ्या
माणसांपेक्षा,
आयुष्यभर
प्रामाणिक
राहून कमाविलेली
सोन्यासारखी माणसं
हिचं माझी खरी
श्रीमंती आहे.

मित्रांनो...
काळजी घ्या.

❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞

11
133 views