
शाळेत फक्त १० मिनिट उशीर झाल्यामुळे शिक्षिकेने १३ वर्षीय अंशिका गौड हिला १०० उठाबशा काढायला लावल्याने तब्येत बिघडली व उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रेस नोट
वसई,मुंबई
वसईत घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडवणारी आहे.
शाळेत फक्त १० मिनिट उशीर झाल्यामुळे शिक्षिकेने १३ वर्षीय अंशिका गौड हिला १०० उठाबशा काढायला लावल्या. या अमानुष शिक्षेमुळे अंशिकाची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना मुंबई , वसई पश्चिमेतील सातिवली श्री हनुमंत विद्या हायस्कूल येथे घडली.
मनसेने शाळेवर जोरदार कारवाई करत शाळेला टाळे ठोकले असून, जबाबदार शिक्षिकेला तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015