logo

भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासात आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासात आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी आषाढी वारी करण्यासाठी जे वारकरी आले आहेत त्यांनी इंद्रायणी नदी भरून वाहत आहे तरी कोणीही वारकरी अंघोळ करण्यासाठी नदी कडे जाऊनय लहान मुलांना सांभाळा सर्व भाविक भक्त सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. ऑल इंडिया मिडिया असिस्टंट केंद्रे प्रकाश लातूर

6
67 views