
समाजसेवेच्या व्रताने आयुष्य जगलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व श्रीराम बळीराम रसाळ
प्रतिनिधी जुबेर शाह
बुलढाणा :( हतेडी बु!!) यांना लहानपणापासून च आगळ वेगळ करायच. हा नांद म्हणा या छंद म्हणा ,पण वन्यजिव व निसर्ग सेवेचा चांगलाच नांद लागला. आणि (महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत कार्यरत असून) कित्येक वन्यजिव वाचवले असतील तसेच निसर्ग वाचवने याचा आकडा तर सांगु च शकत नाही, हे कार्य करत असतांना रात्र असो,पाऊस असो, थंडी असो,तसेच परिवाराचा सुध्दा कधीच विचार केला नाही. स्वतःच्या जिवाचा हि कधीच विचार केला नसुन 26/02/2008 साली बुलढाणा जिल्हा न्यायालयात अती विषारी साप कोब्रा पकडत असतांना दंश झाला असुन देवाच्या कृपेने तुमच्या सर्वाच्या आर्शिवादाने त्यांचे प्राण वाचले असुन , सतत वन्यजिव व निसर्ग , समाज कसा वाचेल हाच विचार करत असुन सतत कार्य चालुच आहे.*
*असो पण या कार्याच्या माध्यमातून तरी चांगल्या लोकांपर्यंत पोहचले चांगले विचार त्याच्याकडून मिळतात*
*आणि गेल्या 35 ते 40 वर्षांपासून सेवेचा मोल हा कित्येक पुरस्काराने सन्मानित केले ,आणि लांबवर* *पुरस्कारासाठी आमंत्रित करत असुन सन्मानित करत आहे आज दिनांक 15/06/2025 रोजी दार्जिलिंग येथे कार्यक्रमास आमंत्रित केले होते*
*या कार्यक्रमात भारत गौरव या पुरस्काराने सन्मानित ,,,,, करण्यात आले असून त्यांच्या रूपाने त्यांच्या या सेवेच्या माध्यमातून आज बुलढाणा जिल्ह्यातील हतेडी गाव आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव दूरवर ,दिल्ली,गुवाहाटी, कोल्हापूर, कराड आणि पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे नाव झळकले. मी विधात्याकडे प्रार्थना करते हे माझे पती यांना समाज सेवा करण्यासाठी आणि प्राणीसेवा आणि निसर्ग सेवा करण्यासाठी अधिक बळ प्रेरणा , ऊर्जा आणि दीर्घायुष्य लाभो त्यांच्या या कार्याबद्दल मला व माझ्या परिवाराला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.