logo

माता रमाई स्मृती प्रतिष्ठान वरळी मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

माता रमाई स्मृती प्रतिष्ठान वरळी मुंबई यांस आज दि. 10 जून 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले...
अमोल दादा साळुंखे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 1 लाख रुपयाचा चे्क व तसेच सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कष्ट व त्याचे फळ काय असते ते दादा तुम्ही दाखवून दीले.
( माता रमाई स्मारकाचे महाराष्ट्रातील सर्व अनुयायी व संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य या सर्वांचे जाहीर अभिनंदन )

11
307 views