logo

माळखांबी गावात दारूबंदीचा. ठराव मंजूर 15 महिला सह नागरिकांनी केले.4 दिवस उपोषण दारूबंदीचा ठरावानंतर लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेताना उपोषणकर्ते

गावात पूर्णपणे दारूबंदी व्हावी या मागणीसाठी माळखांबी ता. माळशिरस येथील 15 महिला सह काही गावकऱ्यांनी सोमवार दिनांक 26 मे पासून केलेले प्राणांतिक उपोषण गुरुवारी चौथ्या दिवशी ग्रामपंचायत व पोलीस ठाण्याने दिलेल्या आश्वानानंतर
थांबविण्यात आले
गावात अनेक वर्षापासून सर्रास अवैध दारू विक्री असल्यामुळे गावातील तरुण युवा पिढी बरबाद होत आहे किमान पुढील पिढी तरी सुरक्षित राही गावातील महिलांनी पूर्ण दारू बंद गावातील या महिन्यांनी अनेक वर्ष पुढारी पोलीस त्यांच्याकडे मागणी केली होती मात्र त्यांच्या कोणी दखल घेतली नाही त्यामुळे अखेर या महिलांनी महाराष्ट्र विकास सेना चे अध्यक्ष किरण साठे यांच्या माध्यमातून हे आंदोलनाचे हत्यार उपसले निर्धार केला दरम्यान अकलूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक भानुदास निभोरेसाहेब यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन गावात चोरून दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई केली असून भविष्यात अशा करणारा क** कारवाई
करण्याची लेखी आश्वासन दिले तसेच माळखंबी ग्रामपंचायत च्या वतीने गुरुवारी विशेष महिला ग्राम सभा बोलवून त्यामध्ये संपूर्ण दारूबंदीच्या ठराव एक मताने मंजूर करण्यात आला
त्याची प्रत दिल्यानंतर उपोषण थांबवण्यात आले

8
508 views