logo

आज सकाळी खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे व इतर प्रमुख सहकाऱ्यांसह लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी श्रीमती व

आज सकाळी खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे व इतर प्रमुख सहकाऱ्यांसह
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्री सोमाय मुंडे , महापालिका आयुक्त श्री देविदास जाधव , जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासह व्यापक बैठक घेतली,

मान्सूनपूर्व अतृष्टीने झालेली झालेले नुकसान, शहरातील रस्ते, नाल्या तुंबल्यामुळे नागरिकांची झालेले हाल, खरीपपेरणी साठी कधी बियाणाची उपलब्धता, जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी आणि वाढत्या अपघात यावर इतर विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
1️⃣ अतिवृष्टीने फळबाग व भाजीपाला झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्यात यावे.
2️⃣ खरीप्रेरणीसाठी बियाणे, व खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये.
3️⃣ बोगस बियाणांची विक्री होऊ नये.
4️⃣ अतिवृष्टी मध्ये लातूर शहर तसेच जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी.
5️⃣ लातूर शहर तसेच इतर जिल्ह्यातील शहरातील
नाल्यांची त्वरित साफसफाई करावी, घाण पाणी कुणाच्याही घरात घुसणार नाही याची काळजी घ्यावी.
6️⃣ लातूर शहरातील तुळजाभवानी नगर येथील रस्ता अतिक्रमण मुक्त करावा .
7️⃣ लातूर शहरातील वीजपुरवठ्यातील अनियमितता दूर करून विजेचा लपंडाव बंद करावा.
8️⃣ ड्रेनेज व इतर कारणासाठी खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत .
9️⃣ सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत.
आदी विषयावर या बैठकीच्या प्रारंभी सकारात्मक चर्चा झाली. या सर्व विषयात गांभीर्यपूर्वक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे

5
337 views