वडवणी तालुक्यात असलेल्या पिंपळटक्का गावातील नागरिकाचा चिंत्ता वाढवणारी बातमी
वडवणी तालुक्यात असलेल्या पिंपळटक्का गावातील नागरिकाचा चिंत्ता वाढवणारी बातमी,कित्येक दिवस नाही नव्हे तर किती एक वर्षे झाले पिंपळटका गावातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत , कारण प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की पावसाळा आला की कधीही माळीसारखी दुर्दैवी खूप मोठ्या प्रमाणावर घटना घडू शकते म्हणूनच प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन अजूनही झोपेतच आहे अशीच आज पहाटे घटना का गावात घडली डोंगराचा बराचसा भाग गावाच्या पायथ्याशी येऊन थांबला हा डोंगराचा भाग काही घरांवर ही जाऊ शकत होता अनेक जीवित हानी तळी असून अनेकाचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचले आहेत असेच घटना गेल्या वर्षी देखील झाली होती त्यावेळेस देखील प्रशासनाचे अनेक पदाधिकारी आणि कृतज्ञ सुद्धा गावात तज्ञ सुद्धा गावात आले होते त्यांनी पाहणी करून सांगितलं होतं की पिंपळ टक्का गावात तत्काळ संरक्षण भिंत किंवा गावाचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे तरीसुद्धा अजूनही प्रशासनाने कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत आणि गावातील काशी जीव घेणा खेळ खेळला जात आहे म्हणून संतप्त गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया प्रशासनाच्या विरोधात येत आहेत प्रशासनाला खडा सवाल विचारला जात आहे की जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण