logo

महाराष्ट्र मध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचारात वाढ. रोज एक एक घटना घडत आहे. शांत महाराष्ट्र यूपी, बिहार होत चालला आहे.

शांत, महाराष्ट्र आज लहान मुलींच्या अत्याचारणे देशात, बदनाम होत चालला आहे. मुलींच्या शुरेक्शतेचा प्रश्न उभा राहिला आहे. राजकारणे, या गंभीर प्रकरणाचे राजकारण करत आहे. पोलीस यंत्रणा कुमकवत होत चालली आहे.अत्याचार करणारे यांना भीती च राहिली नाही. हायवानेताचा कळस गाठला आहे. निःसपाप मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी दिली तरच हा प्रकार थांबेल.

3
807 views